1 एकर म हणज क त म टर

You're Reading a Free Preview
Pages 7 to 13 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 18 to 34 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 38 to 39 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 46 to 52 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 56 to 61 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 65 to 74 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 78 to 79 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 88 to 97 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 103 to 109 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 115 to 149 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 164 to 167 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 171 to 173 are not shown in this preview.

You're Reading a Free Preview
Pages 177 to 192 are not shown in this preview.

See other formats


७0०9: !र०. ? म) 8 रा० पु०/ !२. 1.. 38. ॥४?2--44-39 (सेग/64-1-11-6-009000. >. 2. |: ] | | ) प्रकाशकांचे दोन ११ र डग । ग्य कॉ... विद्यार्थ्योचें शील उत्तम करावयाचे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे,असे सर्व तज्ञांचे मत आहे.त्यास अ- नुसरून नवीन शिक्षणसंस्थांतून धर्म व नीतीच्या शि- क्षणास प्राधान्य द्यावे, याबद्दल सववीचे एकमत होऊं हागलें आहे. समर्थविद्याठयाच्या -हेतृंपकीं हा एक | आहे. तो सिद्धीस नेण्यास वसतिगृहे, ध- सी. & धर्म -व॑ नीति या विषयांवरील ग्रंथांचे र आहे, ते त्यांनीं समर्थविद्याठयास सर्व हक सुद्धां अर्पण केल्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे. संस्थेस जशी दुव्याची तशीच चांगल्या माणसांची वाण अस- ल्यामुळे, ग्रंथ छापविण्यारचे सर्व काम करण्याबद्दल रा.पळनिटकर यांसच विनंति करावी ठागली,व त्यांनीं तै काम मोठ्या उल्हासानं केलें; ही त्यांनीं संस्थेची सेवाच केठी आहे, असें झणण्यास हरकत नाहीं. त्यांची वृ- द्धावस्था व डोळ्यांचा अधूपणा याचा विचार केला' असतां, या कामीं संस्थेवर त्यांचे पुष्कळ उपकार झाले आहेत. यांचं मोडी हस्ताक्षर अत्यत्कट आहे, व हहींच्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत झणजे एक अमोलिक व सं- ग्रहणीय हस्ताक्षर आहे, व त त्यांनीं संस्थेत ठेवण्यास देण्याची न्यवस्था केल्यास शाळेचे प्रेक्षकांस शाळेबरो- बर तेही पहावयास सांपडेल या पुस्तकाची किंमत वाचल्यावर प्रत्येकास कळून प्रारंभीं दानचार शब्द लिहिल्यास बस्स होतील एकंद्र पुस्तकांतील भाषा विषयास साजेट अशी प्रगल्भ आहे, व विवेचन पद्धतीही व्यवस्थित आहे. पूर्वींच्या धमंग्रंथांतील ठिकटिकाणीं आधार दिलेळे आहेत, त्या- मुळें वाचकांजवळ सुभाषिताचा बराचसा संग्रह होतो मधून मधून उदाहरणादाख एतिहासिक गोष्टी दिल्या- क डू मुळे, विषयाची मांडणी हृदयंगम झाली असून पुस्त-. कांत गोंविठेलीं तत्वे मनावर चांगल्या रीतीनें ठसण्यास विशेष साहाय्य होते. विचारसरणी सत्वगुणमधान आहे, पण अंतिम साध्याच्या दृष्टीनं हा दोष नसून एक गु- णच आहे. कारण, इतर गुणांचे अवलंबन किंवा उपयोग, ते गुण साध्य हणून नव्हे, तर साधने हणूनच करा- वयाचा असतो. » हें पुस्तक नवीन पिढीकडून वाकोकुकिव. गेल्यास, आर्यसंस्कृतींतील भ्रेष्ठनीतित्त्व॑ मनावर ठसतील, वती. पढ आचरणांत आणण्यासहृति- » बकाचा व प्रकाशकांचा भरं- वसा का . त्याप्रमाणे पाठक व शिक्षक या पुस्तकाचा उपयोग ल बेही आशा आहे. या पुस्तकांत . अजूनही सुधारणा करण्यास पुष्कळ जागा आहे, त्या- प्रमाणे कोणीं सूचना केल्यास त्यांचा पुढीठ आवृत्तीचे वेळीं आवश्य विचार कंलां जाईल | रा*रा. पुरुषोत्तम वामन पाटणकर मुक्काम चिखले, यांनीं पुस्तक छापविण्यास येणार्‍या खचापेकीं साठ रुपये संस्थेस दिल्याबद्दढ संस्था त्यांची आभारी आहे. त्याचपमाणें गणपत ळष्णाजी प्रेस कंपनी, यांनीं छापण्याचे काम .] खर्च वजा जातां पुस्तकविक्रीचे जे उत्पन होईल, "कष समथेविद्याठयाचं असल्यामुळें, सर्व लोक संस्थेस या रीतीर्ने मदत करण्याची ही संधी वाया दवडणार नाहींत, अशी आशा आहे. . मिति आषाढ शु॥३€ जनार्दुन विनायक ओक. शके, १८३१. ।. समर्थविद्याठय. ह आ .) व. प्रस्तावना. परकृत ग्रंथाविषयीं पस्तावरनंत सांगावयासारखी मुख्य गोष्ट झटठी लणजे ग्रंथाचा उद्देश काय, व त्याचा उपयोग कितीं, हें वाचकांस ग्रंथ वाचण्यापूर्वी कळविणे , हीच होय. या गोष्टीची एवसचना असली हणजे, वाचकांस ग्रंथवाचनाविषयीं ठालसा उत्पन होते. परंत हं काम या पुस्तकाच्या प्रकाशक मंडळीने पूर्वीच ' कून टाकिले आहे. त्यांनीं आपल्या चटकदार क शब्दांतच वर सांगितलेल्या मुख्य गोष्टीचे मार्मिकछ्काने प्रविपादन करूरन्बिकट च लेखनश्रम हलक केले,. यामुळें ७७७. या करितांच लेखक य! नात्यानें मजला पूर्वषििंबॅबिड्रि 7'एनरुदधाटन करावयाचे आहे. ५» आपल्या देशांत दिवसंदिवस पाश्चात्य ठोकांचे द- ळणवळण वाढूं लागल्यामुळे, आपला मेह: आचारविचार, प्रापंचिकव्यवहार,' व पहिराव गोष्टींतील पूर्वपरपरा अगदीं सुटत चांठली, व तेणें क- रून आपल्या राष्ट्राची स्थिति खालील पद्यांत वर्णन. के- ल्यापरमार्णे विचित्र झाली आहे ॥ न संध्यां संधत्ते नियमित निमाजान्न कूरुते ॥ नवा छ्लज्ञीबंधं कटयति नवा सोनत विधिम्‌ ॥ द ॥ नरोजाआञांनोते त्रतर्मपि हरे नेव कुरुते ॥ ॥ नकाशिर्मकावा शिव! शिव! न हिंदुन यवनः ॥ ही गोष्ट माझे मनांत येऊन मी एके दिवशी उद्विभ्र चित्ताने या गोष्टीचा विचार करीत असतां मजला वा- टले की, आल्ली गृहस्थाश्रम स्व्रीकारून इतर आश्रमांचें कराव, अशा परोपकारबद्धीने पपच करणारे सात्विक ठोक, परस्थांच्या संसगोने दव्यठोभी व॑ ठक .अक्कंहागटां. आलां हिंदूंचे मुख्य छॅंगिक चिन्ह झटले झणजे, आमची शेंडी, पण ती देखील पाश्चात्य रिवाजा- प्रमाणे वाढविठेल्या माथरानांत आज दिसत नाहिंशी झाली. युरोपांतीठ अठरा आल्यांस टोपी घातल्यामुळे, आमच्या देशांतील अठरापगडजातीच्या आमच्या डोक्यावरील पगड्या गार अनि. देशी भाषांत इंग्रेजी शब्दांचे अंड्मिक्स- चर होऊन त्या हाफूक्यास्ट बनल्या. सारांश, इतर राष्ट्रा- पासून आमच्या हिंदी राष्ट्रास वेगळें करणारे सर्व भेदक गुण नाहिसे होत चालल्यामुळे, ते थोड्याच दिवसांत दुसऱ्या एका बलिष्ठ राष्ट्रांत समाविष्ट होऊन त्या राष्ट्राचा झारवंडा बनणार कीं काय, अशी शंका येऊं लागली. मी अशा तऱ्हेच्या विचारपरंपरेत मश्न असतां निराशेने १ हौ इंप्रेजी शट्टाची योजना हाच्या ही. इंमजी दा्टाची आलवा दाहीच्या घेवयुती भाषा बोट *“ लण्याच्या प्रचारा'ची क्क आहे. 4» माझा किंचिव डोळा लागला, £वकयांत माझी मनोदेवता स्वभांत मजपुर्ढ आविर्भूत होऊन मजटा हणाली, ॥ “ किं निःशंकं शेषे.शेषे वयसः समागतो मृत्युः ” ॥ या भ्रयमद्‌ इशाऱ्यानें मी दचकून जागा झाला. प्रथमतः मजला या कानउघाडणीचा कांहींच अर्थ कळेना, परंतु बऱ्याच वेळाने विचा आशय माझ्या ध्यानीं येऊन, मी मागील आज्या पेज्यांच्या पिढीचा प्रापंचिकव्यवहार सिंहावलोकनपवक * ध्यानीं आणला, व तो किवी धार्मिक, किती सरळ, व कितीं दृक्षतेचा असे, व चाटू पिढीचा किती भ्रद्धाहीन, कितीं कुटिल व किती हेळगर्जी आहे, याचा विचार क- रून प्रस्तुत पुस्तक लिहिले. रचना केवळ विधिनिषेधा- त्मक न करितां जागोजागी सामान्य वाचकांच्या वृद्धीस आकलन करितां येईल, अशी तात्विक विवेचनात्मक केंली आहे. मधन मधन उदाहरणाथ मनोरंजक ऐतिहासिक गोष्टीही गुंफल्या आहेत. गुरुवर्य विजाप्रकरांसारख्या विद्वांन, अनुभवी, व प्रीक्षक महाशयांनी पुस्तक वाचून संमर्थविद्याठयांत चाटू करण्याचें अनृमोंदन दिलें असल्यामुळें, त्याच्या उपयुक्ततेविषयीं पाल्हाळ करण्याचें मजठा कारणच उरलें नाहीं बेठणकर यांनीं दृष्टि दिली, चिरंजीव पुरुषोत्तम वामने ४ पाटणकर यांनीं ममतापूर्वक प्रोत्साहेंन देऊन, पुस्तक संस्थेस आर्पण करण्याची . संमति दिळी. व समर्थ- विद्याठयाच्या सर्व शिक्षक व चालक मंडळीने माझ्या अल्प सेवेचा व ग्रंथरूपी उपायनाचा सन्मानपूर्वक स्वी- कारं करून किंचिवहिरण्यपुष्पद्क्षिणेनंही माझा परितोष केठा, यास्तव मी वरील सर्व सद्रहस्थांचा फार फार - आभारी आहे मी ब्यवहारपद्धति नामक या पुस्तकाचे सर्वे हक समर्थविद्याठयास स्वसंतोषाने अर्पण केले आहेत. मुंबई , कृष्णाजी भिकाजी पळनिटकर. मिति, आषाढ शुद्ध ५ » 'ग्रंथकता. शक, १८३१३१ | क हव्य १ लें. नीतीर्चे स्वरूप व तिचे प्रकार.<-. १ रिनेचेषा) “2:10 ८0, प प्रकरण $ र॑. बलाबलविचार, अ -:- 5 * मकरण ४ थे. शत्र व त्यांची कळती १ रक प्रकरण ५ वे. देशहितविचार. (01800 कोटुंबिकविचार चि क ०१ कया प्रकरण ६ वें. चार. .::: "/ 5.1: १६१ प्रकरण ७ वें. शिष्टाचार व दृब्य विनियोग.---२३७ ह.त.” री | शक्‍य... 3... शै सूचना:ः-भस्तृत पुस्तकांत मुद्रि्ते ( पुर्फे ) तपा- सतांना ग्रंथकाराच्या दृष्टिवेगुण्यामुळे कांहीं थोड्या ठिकाणीं महस्वदीर्घादि अशुद्धे राहिटीं आहेत. बारीक टाइपारन छापटेल्या टिपांतही कांहीं स्थळीं कानामात्रा विशेर्ष करून अनुस्वार, स्पष्ट उठले नाहींत. कोशांत, उत्पाटन शब्दाचा पर्याय उच्छेद, हा उपायन शब्दापुढे पढढा आहे, आसन्नमरण, आम्हिकपरंपरा, परिशीठन, व वीरसू हे चार शब्द अशुद्ध छापले गेले आहेत. _ क्षमाशीठ वाचकांनी याविषयीं सावधान असावे, अशी सविनय प्रार्थना आहे. ग्रंथकती. ॥श्री॥ व्यबहारपद्धति. ॥ जे इच्छितात अपल्या भिय बालकांस ॥ ॥ राष्ट्रीय उन्नत संशिक्षण द्यावयास ॥ ॥ त्थांनीं प्रपंच, परमार्थ ब शिष्टरीती ॥ , ॥ आहे मलांस उचित प्रतिपादणेंती ॥ प्रकरण पहिले. नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. विषयांत:प्रवेश, नीतीचे स्वरूप. तिच प्रकार, सामान्य नीति, राजनीति. त्यांची उपयुक्तता, कुटुंब व राज्य यांचे सा- दृश्य, पुरुषार्थविचार) त्यांचा परस्पर अनुखंध, सदृ- तैनास आवश्यक अ शीर नित्य छुर्त्यांत वांटणी, तीं सामान्य विचार आपला पर्पचन्यवहार नीटनटका करितां येणं अत्यावश्यक आहे. याकरितांच श्रीसमर्थांनी 'भाषीं प्रपेच करावा नेटका । भस व्या परमार्थविबेका? असा उपदश केला “आहे. अपेचांत ऐहिक, पारमार्थिक | न व्यवहारपद्धति [ प्रकरण सावजनिक व राजकीय श्रेय फार गढतेने झांकलेलें अस्ते. ते लोकांची बरीवाईट प्रपंचराहटी बघून सर्वास दिसावयाजोगें नाहीं. तें विशद्तेनं दिसूं लागण्यास गुरूने विद्यार्थ्याच्या ज्ञानचक्षवरर्चे मोहपटलच दूर केलें पाहिजे यावरून मपंचन्यवहार हा लोकशिक्षणाचा मुख्य विषय समजणे भाग आहे, व तो गुरुमुखाने सांगोपांग सम- जला पाहिजे. परंतु सांपतकाठीं तत्संबंधी सुव्यवस्थित शिक्षण मुलांस मातापिवरांकटून अथवा 4. बिलकुल मिळत नाहीं. प्रपंच शिरावर पडला अनुभवहीन तरुण लोक, तो नीतिनिर्वंधाशिवाय मनमानेल तसा करितात; यामुळे बहुजनसमाजाचा प्रापंचिक व्यवहार आपमतलबी, कपटपच्र, हिंसायुक्त व निर्घृण, अतएव बेभरंशाचा झाला आहे. पस्तुतकालीं कापट्य हॅ.व्यव- हारशतेचे. निदर्शक झाल्यामुळें, संस्छतांत धूर्त हा शब्द “ शृठ, चोर, कपटी ” अशा निंदाब्यजक अथाने रूढ असतां, त्यावर आजच्या चालू भाषेत, “ शाहणा, हुषार, न्यवहारज्ञ ” असा स्तुतिपर अर्थ रूढ हाऊन बसला! आहे, एवढीच गोष्ट परो कका 'धामार्चे समर्थन होण्यास आहे. अशा 3 टे: ] नीवीर्चे स्वरूप व तिचे मकार... शै . त्याचा जीर्णाद्वार करणें हँ राष्ट्रीयशिक्षणसैस्थांचे आय- कर्तव्य आहे. | प्रपंचमवाह फार विस्तीर्ण व दुस्तर आहे. त्यांत अनेक भोवरे व ठाग आहेत. यास्तव योग्य वरणो- ज्ञाते पुरुषांनां हा पपंचसागर गोष्पदोपम झाला आहे. हास्तव आपणासही त्या नीतिरूप नोकेचाच आश्रय केला पाहिजे. परंतू नीति कशास हणावे, हँ. प्रथमतः समजल्याशिवाय तिचा आश्रय करितां येणें शक्‍य नाहीं, यास्तव तिर्चे अर्थनिर्णायक विवरण व स्वरूपकथन ४ ब्यवहारपद्धति. [ प्रकरण लोकसमाजास इहलोकीं व परलोकीं सुखमाप्रि हाईट, असे मनुष्यमात्राने आचरावयाचे नियम. नीतीचा संबंध केवळ स्वसुखाशींच नसता, ता. इतरांच्याही सुखाशी असतो, हें तत्व कोणीं विसरतां कामा नये. हे नीति- विषयक नियम धर्मशास्त्रांत विधिनिषेधरूपा्ने सांगितले असतात, हणन तद्विरुद्ध वतणूक धर्मबाह्य होऊन ती जननिंदेस पात्र होते, व ती स्वपरसुखाचा नाश कर- णारी असल्यामुळे इश्वर व राजा ह्यांच्या क्षोभास व शासनास पात्र असते, हं सांगावयास नंकोच:' हास्तव शाहण्या व धार्मिक मनुष्याने नीतीचा कधींही अनादर करूं नये. 'नीतीर्चे लक्ष्य आपल्या व इतरांच्या सुखाभिवृद्धी- केडे आहे, असें वर सांगितलें आहे खरे, तरी ती स- खाजिवृद्धि क्षणिक व दुःखपरिणामी नसावी, हे उघ- इच आहे. क्षणिक व दुःखपरिणामी' अभिवृद्धि ही खरी अभिवृद्धि नव्हे, तो केवळ नकली सुखभ्रम आहे. तर्सेच जो क्षय किंवा अपकर्ष क्षणिक असून शाश्वत . ९ न दृद्धिबेइमन्तच्या या वृद्धिः लयमावहेत । कषयो$पि बदद न न्तथ्यो यः क्षयो हृद्धिनावहेत ॥६॥ न स क्षयो महाराज ! अः क्षयो हृद्धिनावहेत । क्षयः स त्विह मन्तेव्यो यं ० ४. नाशयेत्‌ ॥७॥॥ अ० ३९ र ] नीवीर्चे स्वरूप व तिचे पकार. णु दीस कारणीभूत आहे, त्यास क्षय तरी करस ? विचारदृष्टीनं पाहिलें तर ती अभ्रिवृद्धीच सम- जली पाहिजे. पण इतकी विवेकवृद्धि व दूरद्ृष्टि सर्व- जनसमृदायास असर्णे शक्‍य नाहीं. यामुळे सर्वकासी बहुतेक लोक किंबहुना सर्व ठोक, थोड्या फार मानाने अनीतीर्ने आपली अजिवृद्धि करण्यास मवृत्त झाल्यार्चे दृष्टोत्पत्तीस येते; तथापि ज्या देशांत व ज्या कालांत हे नीतिनिर्वधारचे शेथिल्य कमी, तो देश व तो काल चांगला: व ज्या देशांत व ज्या कालांत हँ शेथिल्य फार, तो देश व तो काल वाईट; कारण देशाची भराट व सुख ह्या गोष्टी त्या देशाचा कष्यादि व्यवहार व॒ व्यापार यांवर अवलंबून असतात, व तो ब्यवहार आणि व्यापारही पाहूं गेरे तर विद्या, कठा व नीति यांवर अवलंबून असतो, व त्यावर लोकांची उंपजीविका चालते. देशांतील सत्य व प्रामाणिकपणा समूळ नष्ट क त तिरचातेकलल शीव ।. प्रण्डनीतिकायीपि्या भवस्युत ।। २'४ ॥ वनपवे, अ० २०७ पण्याकरवणिज्याभिः कृष्यागोजाविपोषनलः । वार्लया धावते सर्वे थॅर्बरेसाद्रज्ञातिमिः ।। ४० ॥ वनपर्व, अ०९ ९५०, २ चयी वाताइल्डनीति स्तित्रोविद्या विजञानताभ्‌ । ताभिः सम्य- अप्रयुक्तानिर्लोकयात्रा विधीयते 1। ११ ।। ध्‌ व्यवहारपद्धति. [ प्रकरण झाला तर व्यवहार आणि व्यापार हे अजीबात बंद पड- तीठ, व त्यामुळें मयादा सुटून ठोकांस दारिद्रथ व दुःख भोगावे लागेठ, तर्सच देशांतील असत्य व अपमा- णिकपणा अजी नाहींसा होईल तर व्यवहार व व्यापार अपतिबंध वाढून सावेजनिक सुखाचा परमावधि होइल. सांप्रत आपला देश अतिशय कंगाल स्थितींत आठा आहे, यार्चे मुख्य कारण आपली नीतिनिर्वेधाविषयीं ढि- ठाई हच आहे अर्स आश्यांस वाटते; पण कितीएकांचे अर्स हणणे पडत कीं, परकीय राजसत्तेमुळे लोक निर्धन व बुभु- झित झाले आहेत व “बभुश्षितः किं न करोति पापं” या न्यायार्ने ठोक अनीतिमान होऊन परस्परांशी दगलघाजी व फसवाफसवी करितात. आतां वास्तविक लट तर ह हणणे अगदीं अमान्य करण्याइतके निरथेक नाही, हे आशल्लीही प्रांजलपर्णे कबल करितों; पण आमच्या हणण्याचा मतठव इतकाच आहे कीं, आपणास आज परकीयांची राजसत्ता झुगारून देतां येत नाही, व यद्यपि आली असती, तरी परकीयांपासून आपणास अद्यापि १ सा चेदरमेकृता नत्यात्रवीचर्रद्ते मुदि । इण्ढमीतिदवे आढि सवेत । ६२ ॥ चातधिमेश् वार्तिन्यो विवश्‍वेथुरिमाः प्रजा: । शगवृसेरिनिकात थेने तुबम्ति दे प्रजा: ॥ ३३ ॥ वमपदे, अ० १९७७०. १ टॅ. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे प्रकार. ७ पृष्कळ उपयुक्त गोष्टी शिकावयाच्या आहेत, याकरितां वर्स करणें इष्टही नाही. असें जर आहे तर अशक्य व अत्याज्य गोष्टींची सबब तापून नीतिवर्वनाविष्य उदासीन राहणे, व अनीतीचा बर्णे, हे कोणी शाहणा पुरुष कबल करणार नाहीं. अनीतीरचे किंवा अधमारचे कारण दुर्गिक्ष किंवा जीवनसामुग्रीची ददात हें जरी खर आहे, तरी सर्व राष्ट्रास प्राम झालेली ददात, परस्परांविषयी हितबृद्धि धरून एकजटीनेंच नाहींशी केठी पाहिजे. राष्ट्रीय विपत्तीमध्ये प्रत्येक इतम आ- पला योगंक्षेम नीट चालावा झणन अनीतीनें दुसऱ्याच्या योगक्षेमास जेव्हां अडचण आणितो, तेव्हां कोणाचाही योगक्षेम दीघकाठ न चालतां, सर्व राष्ट्र दुबंड व अ- किंचन होऊन नार्हीस होते. नीतिनिर्वध नाहींसा झाल्यावर कुटुंब, ग्राम व देश यांतील जनसमुदायारचे एकत्र वास्तव्य हे शुष्कपर्णाच्या ढिगाप्रमार्णे समजावे. हा डढिमास जरा वाऱ्याची झुळुक ठागली कीं, त्यांतील प्रत्येक पान दृशदिशेस उडून जाऊनं जसें नाहीसे होते, तहृतच कुटुंब, ग्राम व देश यांस संघटित करणारे राष्ट्रीयत्वारच आकलन ढिठें झालें व नीविनिर्वध सुटला, हणजे वि- १“ शोगोडगीतस्थप्रापर्ण, शेमस्तद्रलणं ”” थोय झणजे अभामा- यो संपादन, प शेम कोणणे भावाचीचे संरक्षण. टॅ व्यवहारपद्धति. [ प्रकरण स्कळित झाठेला जनसमुदाय राष्ट्रीय विपत्तीच्या वावट- ळींत नाश पावतो. सूक्ष्म विचार केला तर बुभुक्षित- पणामुळें जरी अनीतिमत्ता उद्‌भवत असली तरी तो बुभु- क्षितपणाच केवळ आमच्या सांप्रतच्या अनीतिमत्तेस सर्वाशी कारण आहे, असं आल्यांस वाटत नाहीं. कोण- ताही देश कितीही कंगाल झाला तरी त्यांत कांहीं ठोक समद्ध व खातेपिते असतातच. त्याप्रमाणं आमच्याही देशांत गांवोगांव असे कांहीं समृद्ध लोक आहेत, व त्यांचाच अनीतिमत्तेंत पहिला नंबर आहे. अशा लो- कांस अनंत तऱ्हेची पापकर्म प्रतिष्ठितपणाचा बुरखा घेऊन जशीं करितां येतात तशीं, साधने नसल्यामुळें गरीब लो- कास करितां येत नाहींत. प्संगविशषीं कंगाल लोकांनीं पोटासाठी चोरीमारी केठी, तरी ती आठचार दिवसांच्या शिधापाण्याच्या मांबदल्यांत अखेर श्रीमंत लोकांच्या पटींतच सांठविली जाते. वरवर पाहणारास दिसणारे जें ह्या दांजिकांचें धमोचरण ते खरोखर अधमेमूलकच अर्सरत, व हे धनेलोभी लोकच गरीबलोकांस अनीतीच्या खळग्यांत १ पापार्ना विद्धथधिद्वातं लोममेव हिजातम ! !! ७८ ॥ लुक्थाः पाप घ्यवस्थम्सि मरा नानिबहत्भताः । भथ्मी अर्सरू- वेण हुणः कपा इवाडृताः । ५९ ॥ सेपां श्‍मः पर्षिनालि प्रकापा थर्मसंतिताः । सर्व हि विद्यते तेपु शिष्टाचार: सुषुलभः ॥ ९० । वलबर्व, अ० १०७. १ लॅ. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे परकार. ९ पाडीव असवात हांत संशस नाहीं. अशा लोकांचे धर्म- शास्त्र स्वाथसाधनांत कांही. पाप घडत असल्यास स्वार्थ साधून त्या पापाच्या क्षाठनाथं, एखादि रकाद- शिनी कर किंवा गाईस मठभर चारा घाल क्षणजे झालें, अर्स सांगत असते. भीमार्न धमराजास हेंच स्वार्थसाध धमंतत्व सांगितर्ठ होते. सा प्रच्छन पातक्यांचा, आपल्या अनीतीवर पांघरूण घालणारा दानधर्म गरीब *लोकांच्या नीतिमत्तेस व उदात्त वर्तनास विरगण लाव- णारा असतो. अशा लाकांच्या स्वाथपरायणतंमुळेंच प्रस्परांमधील विश्वास उडून जाऊन सांप्रव जुटीची फूट झाली आह. आक्षेपकांच्या झणण्याप्रमार्णे पर- कीय राजसत्तमुळे आलला कंगाठपणा हाच जर अनीतिमत्तेठा मुख्य कारण क्षणावा, तर थोरल्या माधवराव पेशन्यांच्या कारकीर्दीनंतर जी अंगावर श- हारे येण्यासारखी अनीतिमत्ता बळावठी, ती कंगाल- पणामुळे बळावली, कीं परकीयांच्या राजसतेमुळें बळावली, लणून झणावी बरें ! आपल्या तकांची अ- मर्याद वाढली स्वार्थबुद्धीचय आपल्या अनीवतिमत्तेठा ब तजनिद निळृष्टावस्थेठा कारणीभूत आहे, जपानच्या क अथशा5यडुहे राजग्ताचदे सामुदाहिने । सौहहित्यवानांडेतस्माद- नस: शअतिमुच्यते । ३५ | वनश्वे, अ ३१५. १० ब्यवह्ारपद्धति. [ प्रकरण स्व संस्थानिकांनी आपली सत्ता व संस्थाने स्व- देशाकरितां एकदम राजपदी अपण करून स्वाककय जोडले, व आमच्या देशांतीळ सरदारांनी स्वाथपर होऊन दुफळी माजविली, व पारतंत्र्याची बिडी सर्वे ठो- कांसहवतैमान आपल्या पायांत ठोकून घेतली, हें स- बीस महशूर असतां भलतेच विधान कर्स करावे ? सारांश, सावेजनिक सुखासहवतंमान स्वसुख संपा- दन करण्याकडे नीतिवर्वनाचा सदोदित कठ असतो. अन्यायाने दुसऱ्याच्या सुखावर धाड घाटून कोणासही शाश्वतद्लुख प्राप्त होत नाही. आतां अनीतीने वागनही कधीं कधीं व्यक्तिविशेषाची बढतीच होत यद्यपे दृष्टीस पडते, तरी अन्यायाने सुस्थिति जोहड- णाऱ्या मनुष्याचा शेवट गोड होत नाही; त्याची ठोकि- कांत पत कमी होते. त्याचा सवे प्रतिष्ठित ठोक तिरस्कार करितात, व त्यास आपली अनीति लोकांच्या ध्यानीं येऊं नये खणून अतिशय काळजी वहावी ठा- १ भूताभामपरः कथयाद्रिसार्या सतवोल्यित; । बरकुनायां च को- कल्य स सुखी शीवते सहा ।॥ १३ । वडपर्द, आ२ 2०९. बरेत्प्मॅ मरस्ततोमहाजि पड्जति। ततः संपत्नासयति सर्गूल स्तु विमदबति । ४ ॥ वनपर्व, अ० ९४. १ ठे. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे प्रकार. ११ 'गते. याशिवाय त्यार्चे मनच त्याठा खातं असत. अशा प्रकोर आपल्या मनाशी आपणच चोर बनणारा मनुष्य कोणचे पाप करणार नाहीं ! अधम अल्प जरी असला तरी तो बीजरूप होऊन वद्धिंगत होतो, व त्याचे फळ जरी ठागटेंच मिळाठें नाही, तरी तो. अधर्म कार्ला- तरार्ने पुर्वैपौत्रांदिकांच्या नाशास कारणीभूत होतो. अ- विशय सावधगिरीने चोरून केले अनीतिवर्तन पसंगी ठोकांच्या व राजाच्या नजरेस न आलें, तरी ते इश्वरास व हद्यस्थित अंतरात्म्यास ज्ञात झाल्यावांचून रहात नाही, व त्याबद्दल होणार इश्वरी शासन कोणासही १ भामरणास्किल्यं ? प्रथ्छन्ल यश्कृत पार्प । ( पश्लोसरमाळा. श्हेमर्छकराचाय ), योडन्यथा संतभार्माममन्यथा प्रतिपदांत । किं तेन न कुले प्राय शोरेणास्मापहारिणा ॥ २७ । आदिपब, अ० ७४ रे स्वल्पमेव यथा दत्त दाने बहुशुणं भवेत्‌ । अधर्म एत विभ्र्थ ! बहुदःस्वफलमदः ॥ ९२ ॥ आदिफ््वे, अ० ९०८ ३ वाथनेशतिते राजन्सद्यः फकति शौरिषर । शनेराकंगानो 8 कतुमलानि कृंतति । १ 1) पुत्नेचु वा मधुयु बा नयेदास्मनि पक्ष्यांत । फलस्थेव शच पार्प मुरुमचकमियीरी. ॥ १ । आारिंपर्द, अर ८७ चे वारं कृत्या हि भन्येच नाहतश्मीनि मी कु १ थे सु देगा अप- शवशत स्वस्थेबास्तरपुरुष ] पुढ! श० १५७, .. बल्यंते पासके कृत्या न नची मार्गिति चोरत केशात्य शर्वोबांगारपूशवः ॥ २९॥ संबदिवर्द, अ ७४. १२९ व्यवहारपदति. [ प्रकरण लांचलुचपतीर्न चकवितां येत नाहीं. तस्मात अनीतीनं प्रात होणारे सुस्व हे वध्यमनुष्यास सुळावर देण्यापूर्वी मिष्टान स्वाऊं घालतात त्यामरमार्णे दुःखपरिणामी आहे. असले आगळ सुख भ्रमिष्टाशिवाय कोणीही आह्य करणार नाहीं; परंत दुर्देवाने हा. देशांत सांप्रत अन्यायाने प्राप्त होणाऱ्या दुःखपरिणामी, नकली सुखास भरणारे भ्रमिष्ट फार निपजूं हागे आहेत, त पुढे आ- पणास सुळावर चढावयाचं आह द्या गाष्टीरचे भान वि- सरून पुर्ढे आलेल्या मिष्टानावर यथेच्छ ताव देत वस- तांत हे केवढं आश्रय ! असो, इतका वेळ केलल्या नीतीच्या निरूपणा- वरून तिची उपयुक्तता व आवश्यकता ध्यानीं आठी असेलच; आतां तिर्चे स्वरूप कर्स आहे ह्याविषयी वि- चार करूं. नीतीचे स्वरूप दोन प्रकारचं आहे, एक सरळ व दुसर कुटिल; सरळ नीतीस सामान्यनीति व कटिळ नीतीस विशेषनीति, किंवा सजनीति असें हणतात. सामान्यनीति एकमार्गी आहे. ती पार- छौकिक सुखावर दृष्टि देऊने आपली गमनदिशा न बदलता 'मार्गकमण करीत असते, मग वार्टेत काटे सागत, किंवा, त्रा, न्यठे आडवे येवोत; कितीही अडचणी आल्या तरी ती भआाफ्डी - क्पनदिश सोढीव आही १ ठे. ] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. १३ असा पकार राजनीतीचा नाहीं. तिची दृष्टि जरी पार- लौकिक सुखावरच असते, तरी ती वार्टेत कांही अडचणी आल्या असतां, युक्तिमयुक्तीर्ने त्या टाळून ब वारा वाहील तशी पाठ फिरवून इच्छित स्थळीं जाण्यास ब- घत असत. अशा रीतीर्ने संकर्ट टाळण्याकरितां ती जेव्हां आडवळणें घेते, तेव्हां अद्रद्ष्टीचे लोक ती आ- इरानांत बहकली, व तिचा खरा मार्ग सुटला अशी उ- . गाच कावकाव करितात, परंतु वास्तविक गोष्ट तशी नसते. सामान्य नीतीस संकर्ट सोसण्याची ताकद असत, व राजनीतीस संकर्टे टाळण्याची, किंवा त्यांतून युक्तीर्न निभावून जाण्याची, नजर व हिकमत असते; अशा प्रकार दोघीही आपआपल्या अंगच्या निरनि- राळ्या गुणांनी परलोकप्राप्ति करून घेतात; यास्तव ज संडे फटिंग असतील, व ज्यांस सहनशक्ति विशेंष असेल त्यांनी इच्छा असल्यास सामान्य किंवा सरळनीतीची सोभत धरणे कदाचित चांगठं होईल, परंतु न्यांच्या पाठीमागे संसाराचे टटांबर आहे व ज्यांस तितकी सहनशक्ति नाहीं त्यांनीं राजनीतीचाच आश्रय केला पाहिजे. अशा ला- कांचा सरळनीतीच्या कांसंस लागून निभाव लागत नसतो. यास्तव संसारी जनास, अर्थात बहुजनसमा- बास, उपयुक्त जी राजनीति, विर्च पस्तृत स्थळी सामा- १ १३४ व्यवहारपदधति. [ प्रकरण संसारी मनुष्याचे कुटुंब हे ठहानस राज्य व त्याचा ग्यवहार हा लहानसा राज्यकारभारच होय. कुटुंबाचा जो अधिपति किंवा प्रवतेक, तो था राज्याचा राजा, त्याचे घर हें राजधानीर्चे शहर, त्याची पत्नी हा मुख्य मंत्री, मुलगा हा युवराज, कुटुंबांतील इतर माणसे ही लहानमोठी द्रकदार मंडळी, व चाकरमाणसे हे राज- सेवक होत. तसेंच, त्याच्या आश्रयावर असणारीं दुसरी कुटंब हॅ त्याचें सामंतचक्र किंवा तान्यांतील संस्थार्ने, व शेजारची इतर घराणीं हीं सर्भोवताठचीं स्वतंत्र राज्ये होव. ह्यांत कोणी प्रतिस्पर्धी, कोणी मित्र, व कोणी उदासीन, असा तिविध पकार असावयाचाच. अशा सववोगांनीं युक्त राज्याचं आधिपत्य ज्यांस प्राप्त झालें असेल त्यांनीं धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चारी पुरुषार्थ प्राप्त होण्याकरितां, नीतिरूप काम- घेनचीच आराधना केली पाहिजे. सामान्यनीति व राजनीति ह्या दोषीही इच्छित देणाऱ्या कामघेन खऱ्या; तथापि सामान्यनीतिरूप कामधेनु सर्वास हात घालं देत नाही, व तिचे अथे व काम हे पुरुषार्थ दे- णारे दोन्ही सड आज मितीस अगदीं सुकून गेले आहेद, आणि धर्मे व मोक्ष हे पुरुषार्थ देणारे जे सढ, ले मात्र काँहीसे ओले आहेत, तथापि त्यांतून पयःसाष $ के. ] नीतीर्च स्वरूप व तिचे पकार. १५ झाळा तरी तो फार कुचबतच होतो, यामुळें ससारी जनांचे तेवढ्यावर भागत नाही. त्यांस अधंप्राति ब कामपूर्व यांच्या द्वारे जेवढे मोकषसाधन घडे तेवढेच दृष्ट असते. परंतु कामपूर्वे अथांशिवाय हात नाहीं, ब अर्थ आणि धर्म सांचा तर दृढतर अंन्योन्याभ्रय आहे. शणजे अर्थाशिवाय धर्म घडत नाही, व धमा- शिवाय निर्दोष व सुखदायक अशी अथंप्राप्ीही होत नाहीं, व त्यापमार्णेच धमोब्यतिरिक्त मोक्षमाप्तीही होणें दुलेभच. वास्तविक झटले तर हे चारी पुरुषार्थ परस्परांवर अवलंबून असतात; यास्तव एकाचीच विशेष आराधना करून दुसऱ्याची अनास्था करितां येत नाहीं. याच का- रणास्तव रामचंद्रांनी भरतास व नारदांनी धर्मराजास मश्न- द्वारे राजनीति सांगिवली आहे; तींत धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष, ह्या चोकडीऐकी एकापासून दुसऱ्यास बाध न आणितां योग्य काळीं सर्वोरचेही सेवन करीत अस- १ सर्वेया धर्ममूलो5योधमंच्याथपे रिपहः । इतरेतरयोनींती विदि- गेथोष्धी यथा ।। २९ ॥ वनपर्व, अ० १७, १२ क्विस्थेन वा घमगथे धर्मण या पुनः । डमो वा प्रीतिलाभेन कामंन न विबाधसे 1 ६१ ॥ करजिश्‍्ये च काम च घम च जयतां बर! । विभज्य काले का- सक ! सक्कर ! सेवते ॥ ६७॥ रामायण, अथोध्याकाड, शय १०%, १६ व्यवहारपदाति [ प्रकरण वांना ? लणून विचारिठें आहे. ज्या विरक्त पुरुषांना अथे व काम यांची तादश अपेक्षा नसते त्यांचा सामान्यनीतीवर निर्वाह झाला तर कोण जाणे, परंतु जे धमार्थकामा- सहवतेमान मोक्षाची इच्छा करितात, अशा ससारी गृह- स्थांनीं राजनीतीच्या चारी सडांस हात घातल्याशिवाय त्यांचा गृुजारा होणार नाहीं. सामान्यनीतीचे ठायी तार- तम्य कमी असल्यामुळे कधीं कधीं ती धर्म करीत अ- सतां तिजपासून अधर्म घडतो. समजा कीं “ अहिंसा प- रमा धर्मः ” हे सामान्यनीतीर्चे एक तत्व हद्यांत वाग- ह आहिल असतां, बालहत्येच्या भयास्तव एकाद्या शख- अ अडलेल्या बायकोची सोडवणूक केली नाहीं, किंवा प्राणिवधाच्या भयास्तद एकाद्या शिपायार्न माण- साचे पाटीस लागलेल्या वाघावर गोळी घातली नाहीं, किंवा एकाद्या गलबताच्या मालिमाने तुफानांत सांपड- लेल्या गलबंतावरील सर्वे उतारूंच्या संरक्षणार्थ दहा पांच उतारूस समुदांत फेकून दिले नाहीं, व सर्वासहवतेमान आपणांस “ समुद्रास्वृप्यन्त ' करून घेतलें, तर हे वतन धामकपणार्चे झणतां येईल काय ? थोड्या अधघ- मोर्ने पुष्कळ धर्म जोडतो आहे तर तो अधम नव्हे २ शवमेद ममुष्येंद्र ! थम त्यक्त्वाल्पके नरः । बृहन्त पर्ममाभोलि सश बुद्ध इति निव्रितम्‌ ।। ९७ ।। वनपव, अ० ३३ १ टॅ. ] नोतीर्च स्वरूप ब विचे प्रकार. १७ तर्सच शठ, चोर, आततायी इत्यादि दृष्टजनांचा निग्रह जव्हां सरळ मागोने होणें शक्‍य नसते, तव्हा तो कुटि- लतर्ने करूनही सर्वोर्चे रक्षण रुरावं, हाच धर्म हास. याच कारणास्तव अत्यंत नीतिमान, धार्मिक व साधु- पुरुषांनी योग्य अडचणीच्या प्रसंगीं सामान्यनीतीचा त्याग करून सत्कत्यासाठीं अनीतीचाही स्वीकार कला आहे. धमराजाचं संदिग्ध भाषण, भरताची मातृनिंदा, कबीराची चोरी, व शिवाजीमहाराजांची कावबाजी, यांस काणी अर्रदृष्टीच ठाक अनीति हषणतीठ तर क्षणात, पण विचारी पुरुष तसं कर्धीही हणणार नाहींत. शिवाजीमहाराजांनी जावळीच्या राजाशीं कठली काव- बाजी व एकनिष्ठनं भक्ति करणाऱ्या एकलव्य निषा- दाशी दाणाचार्यानी कठली निष्टुरता या गाष्टी दष्टांस भावी सत्कत्यांत अडथळा आणतां यऊं नय हणूनच होत. द्राणाचार्यांनी एकलव्य निषादास अंगुष्ठहीन करून निर्ब॑ठ कलें हार्ते, ते कांहीं निषादाने त्यांच्याशीं अन्यथा- वतन कले हात हणून नव्ह. त॑ केवळ तां दुर्जन स्वकार्या- करितां आपणाशीं आज सरळ वागता आहे खरा, परंतु स्वकार्य साधल्यानंतर तो लोकपीडक होईल, हे. मनांत आणूनच केलें हाते. गुरुदक्षिणेपीत्यथ अंगुष्ठ घेऊन त्यास निर्बंड के असवांही त्या दृष्टास मारणे 'छष्ण- ष्ट व्यवहारफदति. [ पकरण परमात्म्यास पुढे कठिण पहले. शिवाजीमहाराज, राजारामसाहेब व पहिे बाजीरावसाहेब इत्यादि राज- कारस्थानी पुरुषांनी साधेल त्या रीतीने मुठुख जोडिले व राखिठे, ते चमचमीत जेवून 'घोरत पहावयास सांपडेल हणून नव्हेत. या तिघांसही मुसटमानांची सुस्थिर व बद्धभूल झालेली राजसत्ता मोडून राकावयाची होती, व ती मोडून टाकण्यास आपणांस सर्वे आयुष्य- भर कष्ट व संकर्ट भोगावी लागतील याची त्यांस पक्की कल्पनाही होती. चार दिवस धामधम केली कीं, आपणास राज्यसुख भोगावयास सांपडेल, असा त्यांस अम नव्हता. पूर्वीच्या जाझणज्ञातीस व क्षत्रिय झणवि- णाऱ्या मराठे ज्ञातीस, ““ आपण द्विजातींनीं इह- लोकीं सुखाची इच्छा न करितां जन्मभर कष्ट सोसून मरणोत्तर अनंत सुख संपादावे, झ्षणनच आपणांस देह प्राप्त झाला आहे ” हे धर्मशास्त्राचे उदात्त तत्व चां- गर्ढे विदित होतें. झणूनच त्यांनीं वारंवार धारातीथी आपले देह अपण केले, व क्चित प्रसंगीं कुटिल नीती- चाही आश्रय केला. शेकडो प्रसंगीं एकएकट्यारने शे- पनास वीरांशीं झुंजही घेतें व कितीएक वेळां अंगास २१ हिजातीनासयं देहो न भागाय प्रकल्पते । इह छेशाच महत 'अरस्यःनन्सभखाय "३ ॥ स्थातिरत्नाकर $ छे. ] नीतीर्च स्वरूप ष तिचे प्रकार. १९ राख फांस्रून भिक्षाही मागितठी, पण हीं सारीं जिवा- वरची, अनीतीर्ची व हठकेपणारची छर्त्ये इमामदांडग्यां- पासून गरीब देशबांधवांचा बचाव करावा खणून केटी, स्वसुसयाकरितां केठीं, असे नव्हे. यास्तव त्पा त्यांस अनीति कर्से हणावे? लोकोत्तर गुणांनी संपन्न अशा राजकीय पुरुषांचे वर्तन सामान्य जनांच्या पतेनाहून कांहीं जिन असते हं तत्व सवेमान्य आहे. सामान्य- नीति विशेष नीतीर्ने बाधित असत, यामुळें कधीं कधीं नीतीला अनीतीर्चे स्वरूप व अनीतीला नीतीर्चे स्वरूप प्राप्त होते. यास्तव दुष्टजनांच्या निष्कारण पीडेपासून अगर कोटिल्यापासून जव्हां सरळमागोने बचाव हात नसेल; अथवा व्यक्तिविशषाचं थोडें अहित करून पुष्कळ सावंजनिक सुर साध्य होत असल, व ते साधण्यास सरळ मार्ग नसेल, तेव्हां थाडीशी अनीति स्वीकारली असतांही ती व्यवहारांत नीतिरूपच हात. नीतिवतन हणजे समयाचित सद्दतेन हे यथासांग विहिहिबकगबबब अ १ लोळदृताद्राजवृत्तमन्यदाह बृहस्पतिः । तस्माद्रासा5प्रमस्ेन स्वाथेच्िन्स्व: सदेष हि ॥ ६ ॥ समापरदे, अ० ५५. 'यातृदण्यहिताथ हि कर्तव्यं राजसनुना 1, शोक ९७ते ५९ मृैसममृद्षंसं वा. प्रजारक्षणकारणात्‌ रं पहा. पातकं वा सदोचं वा कर्तव्य रक्षता उदा । ) रामायण, आालट- राज्यभारनियुक्तानासेण धर्मः सनातसः ॥( काढ, सर्ग १७. २०८ व्यवहारपडति. [ प्रकरण संपादिठें जाण्यास परिमित स्वार्थत्याग, परापकारबुद्धि, कष्ट सोसण्याविषयीं असामान्य धेय, व्यवहारदक्षता, कालाचा यथायोग्य व्यय करण्याचा गुण, निरलस स्व- भाव, स्वघर्मनिष्ठा, बरेंचर्से इंद्रियदमन, व मनोनिग्रह, हे गुण अंगीं असाव लागतात. बरंचसं इंद्रियदमन झण- ण्यार्चे कारण संसारी मनुष्यास रसरूपगंधादि विषयांचा सर्वथेव त्याग व सर्वोशीं मनोनिग्रह होणें नाहीं, व असा सर्वथेव त्याग त्यांस इष्टही नाहीं. त्यांनीं इंद्रियठाठ-' नांत अगदी लंपट न झालें व मनोविकारांस अनावर होऊं न दिले सणजं पुर आहे. नीतियुक्त वर्तन घडण्यास वर सांगितले सद्गुण अंगीं असणें आवश्यक आहे खरं, तथापि त असल्या- नेंच कवळ यथान्याय वतन घडेल असं ह्मणतां यत नाहीं. तं घडण्यास पुर्वोक्त सदगुणांसमवत धर्मार्थकामा- विषयीं तारतम्यविचार ध्यानीं आणण्याचं सामथ्येही असलें पाहिजे. ज्या कमाने निष्कलंक सर्मद्धि प्राप्त क्र ह 1000000000 0000000. | उपस्थितरय कामस्य प्रतिवाद न विद्यते । अपि निमुक्तदेहस्य छाम्हब्कत्य किं पुनः । ४५ ॥ उद्योगपर्व, अ० ३९. “. उ... > '५ शु समच्छ्ये यो बतत स राजशन्परमो नच: ॥ १५ ॥ म ति... ण समापवे, अ० ५९. टॅ. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे प्रकार. २१ | अरवभ नीति, व जे॑नीवतियुक्त कर्म तांच धर्म, असे हणण आहें. प्रणीत जे कर्म ता धर्म असे वृद्यार्चे लणर्णे हच पण नानाविध श्रृ्तींची एकवाक्यता करून यथ निश्चित करणें हे कमे पंडितांसही कठिण पडते, सामान्य जनांचा पाड काय ? दोपदीनें भरीष्माचा- मी जिता कीं अजिता हे ठाम निर्णय करून , झणून विनंति केली असतां, त्यांनींही मोठ्य़ा सं- चानें “ न घरमेसोशृम्यात्सुभगे ! विवक्तु, शक्नोमि प्रश्नपिमं यथावत ” असं संदिग्ध उत्तर देऊन ;; सक्ष्मतेस हात जोडले, मग इतरांची काय ! धमोने अधम व अधमोने धर्म किंवा सत्याने व अन॒ताने सत्य घडते असा श्रृतिपणीत धर्मात दृष्टोत्पत्तीस यतो, यास्तव त्याचा निश्चय होणें १ भारंभो न्याययुक्तो$वयः स हि धर्म इति स्थृतंऊ । भनाचारस्त्व- िनिति एतच्हछिष्टानुशासने । ७८ | वनपव, अ० २०७ २ अतिप्रमाणो धर्मो$यमिति वृद्धामुज्षासर्न । खूस्मा गरतिर्हि धमय ब्िहुझात्या हानंतिका ।। २॥ ३ प्रा्णातिके विवाहे 'च वक्तव्यमनृतं भवेश्‌ । अमृतेन भवेत्सत्य .. तत्थेनेवानतं भवेत्‌ । ३ ॥। वनपव, अ० २०९ अधर्मी बत्न धमाण्यो घमध्याधर्मसंसितः । स विज्ञेयो विभागेन बज मह्यंत्यदुद्धबः ॥ २७ वनपे, अ २५९०० २२९ ब्थवहारपद्धति. [ प्रकरण कठिण. यामुळें जें कृत्य भाणिमात्रास सुखावह हारे तोच धर्म व तेंच सत्य, व ज्या ठत्यानं आपणासहवर्ते- मान आपल्या जातिबांधवांस केश होतील तो कुधम॑, असे शाहण्यांनीं स्थूलमानाने ठरवून ठेविलें आहे. जव्हा दोन धमंतत्वे परस्परविरोधी असन एकमे- कांस बाध आणितात, तेव्हां त्या संबंधाने गुरुलाघवा- विषयीं विचार करून ज्यांत बाधा कमी असेल त्याचा स्वीकार करावा, व दुसरं तत्व कुघर्म समजुन सोडून यावे. अर्थरहित व केवळ निष्काम असा धम, संसारी जनांस आचरण्याची शक्ति नसते, यास्तव तसा धर्म आ- १ पददूतहितमत्यन्तं तस्तत्यमिति धारणा । विषपयेयकृतो घन: पद्प थमस्य सूवेमताम्‌ । ४ ।। वनपर्व, अ० १०५. श्रतिर्षमिच्या स्मृतगत्भ भिभ्ाः नेकोमुनिर्येस्थ वचः प्रमाणभ्‌ । धमॅस्थ तत्वे निहित गुहायां महाजना बन गत: स पन्याः ॥ २ धर्मे यो बाथते थर्मी न स धर्मः कुवर्त्म तत । अविरोधास्‌ या घमः स घर्मः सत्पषिकम ! 1 ९१ ।। विरोधिषु महीपाल ! नित्चित्य गुरुलाचवी न याचा विद्यते यच ते धर्मे समुपाचरेस ॥। १९ ।। शुरुलायवमादाय थमांधर्मविनिध्यये । वतो भुर्यास्तलो रोगन्क्रुष्य थमेनिच्यजम ।।( १३ ।। वनपर्व, अ० ११५१. क्षेणार्था हि बो धर्मा मिणाणामात्मगस्तथा । व्यक्षनं नामतट्टाज- जथरनः स कुकर्म तस्‌ ॥ २९ ॥ वमपवे, अ० ३४१८ ३ सदेया घर्मनित्यं तु पुरुषं घर्मदबलम । स्वजतस्तात ! घनोर्यी व्रतं दुःतवदुसथे यया ।। २२ ॥ वमपदे, अ> ३१. ठे. ] नीतोर्चे स्वरूप व तिचे प्रकार. २९३ ह करूं पाहणाऱ्या दुर्येठ मनुष्यास पीडा मात्र होते. शा मनुष्यास धमोर्च रहस्य नीट समजत नाहीं, अ- [च झण्णे भाग पडते. धर्म, अर्थ व काम हया जिवगा- सन पीठा व सुख हा दोन्ही गोष्टी होत असवाव, स्तव पीडांचा त्याग करून शाहण्याने सुखांचा संग्रह करीत असार्वे; ज्या धमार्ने आपर्ले कर्षण होतें तो धर्म व्हे, त व्यसन अथवा कधर्म होय; यास्तव केवळ ध- पौच्या मार्ग लागून अर्थे व काम श्यांच्याकडे दुर्लक्ष कॉ नये. तसंच अर्थ व काम झहांवरच केवळ नजर धर्माकडे दुलक्ष करणे योग्य नाही. तद्वत काम- तृप्तीसाठींच सवेकाळ झटत राहिल्यास त्यापासून धर्म व अथ ह्या दोहोंचाही नाश होऊन सरतेशेवटी आपलाही नाश होता. याकरितां या तिघांपासून परस्परांस अह- थळा न होईल अशा रीतीने ठर्त्य केल्यास ती सुखपरद्‌ व फलदायी होतात. हिस यायाय स याह अअयाबाजबयाखआम्मखखअसााबाबाााब॒ब॒॒बबााबुब॒ाबपवऑॅबऑबबब॒ बबबमऑॅशंशवगंशंशुशशशााा॒णााश पय १ यस्थ धर्मोहि धमोर्थ केशभाह न स पण्डित: ) नस धार्य शदार्थ सूयेस्थान्थप्रभामिव ।। २३ ।! वनपर्व, अ० ४३३ २ चिवर्गे निषिथा पीडा हातुद*्थस्तथेव 'च । भमुबंधाः झमाशेयाः पीडास्तु परिवर्शबेत्‌ 1। ७८ ॥ अर्य विषवरतः पीडा सापि म्हायां निषच्छति । अर्थ 'वाप्यर्थशुब्वस्य कानस्यासिग्रवार्तन: ।|। ७१ ।| आदिंपवे, भ० १४२१. २४ व्यवहारपदधवि. | प्रकरण यथोचित वर्तन घडण्यास आवश्यक नित्य छृत्यांत अहोरात्र काठाची वाटणी करून नेमलेली छत्यें नेमलेल्या बेळीं यथांनुक्रम करणे फारच आगत्यार्च आहे. असें केल्याने दुर्ववन करण्यास वेळच सांपडत नाहीं. रिकामटे- कड्या मनुष्याच्या डोक्यांत सर्व पिशाचगणांसहवतमान बेताळाचा द्रबार भरत असतो, ही गोष्ट मर्नांत वागवून प्राचीन अषीरमीही, आपला सर्व काळ आन्हिक परंप- रॅत गुंतवून टाकिलेला असे. आतां त्यांचें लक्ष्य विशेर्षे- करून निवृत्तिमागांवर असल्यामुळे त्यांनीं स्वीकारलेली कार्यपरंपरा त्या मार्गास अनुलक्षन होती; विचा संसारी- जनांच्या प्रवृत्तिमागाशीं सर्वाशी जम बसणार नाहीं, इत- कॅच कार्यरत; परंतु अशा पकारचे भिनत्व असले तरी त्या त्या मागस अनुरूप अशी कार्यपरंपरा व तिज- मध्ये काठाची वांटणी करून सर्व काठ व्यापृत राहर्ण हं दोन्ही पंथांच्या लोकांस अगदी आवश्यकच आहे. ह्या काठाच्या वांटणीकडे मागील पिढीच्या लोकांचा किती कटाक्ष होता, हँ श्रीमती गोपिकाबाईसाहेब १ यः पभ्यातुर्वेका्यीलि कुर्याहेन्वर्यमा स्थितः। पूर्ये 'योसरकार्याणि म स वेद नयानथी ।॥५॥ अैसषकालविहीनानि कर्माणि विपरीतबत । कियमाणानि इुष्यन्ति इदीच्यप्रयतेष्विव ॥ ६ ।। रामायण, युद्धकाण्ड सर्म ६३. $ टॅ. ] नीतीर्च स्वरूप द तिचे प्रकार. २५ हांणी श्रीमंत सवाई माधवराव पेशवे हांस लिहून पाठ- विठेल्या दिनचर्येवरून सुज्ञांच्या ध्यानीं येईल. पुढें दिठेला कार्यकम व कालाची वांटणी पुष्कळांस सोयकर होईल,असं वाटल्यावरून दिली आहे. ती धंद्याच्या मानार्ने ज्यांस सोयकर नसेल, त्यांनीं आपल्या सोयीस पडेल असा तींत बदल केल्यास कांहीं हरकत आहे, अर्स नाहीं. नित्पकृत्यांत कालाची वांटणी. ५॥ ते ६, पातःकाठीं साडपांच वाजतां उठून स्वस्थचि- ्तार्न परमेश्वराचे ध्यान व नामस्मरण कराव आणि तद्नंतर आत्महिताची विचारणा करावी. ' जाल्ले मुहूर्त दोत्याय थितयेदात्मनो हितं” अशी स्मृति आहे. ६-६॥, शोचविधि, मुखमार्जन व खान वगेरे छतत्ये आटोपारवी. ६॥-७॥, जाहणांनीं संध्यावंदन, पितृत्पेण, अभिपजा व देवपूजा वगेरे, व इतरांनी आपल्या वणां- श्रम धमोम्रमार्णे देववार्चैन वमेरे. ७-८, शारीरन्यायाम. ५६ व्यवहारपद्धति. [ मकरण ८--१०॥, व्यवहारासबंधीं कामधंदा. १ ०॥-११, जल्षणांनीं माध्यान्हसंध्या व नेवेच, वेश्व- देव वगेरे. ११-१२, भोजन व तांबलमरहण वगैरे. १२-१, किंचित आराम व वामकुक्षी वगेरे. १-२॥, भागवतरामायणादि ग्रंथाचे अवठोकन, इतर विद्याव्यासंग व वतेमानपर्ते वाचर्णे वगेरे. २॥-५॥, व्यवहारसंबंधीं कामधंदा. ४॥-६, देवदर्शन व रपेट वगेरे. ६-७, ब्राह्मणांनी सायंसंध्या ,स्ताजपाठ, धुपारती इत्यादि. ७-७, भोजन. ७-८, तांबृलग्रहण व मंडळीसहवरतमान संभाषण. ८--९॥, जमाखर्ची व चिटणिशी ठखन. ९॥-१०, झालेल्या कामार्चे मानसिक पयोलोचन व दु- ४-* सुरे दिवसाच्या कामधंद्याची योजना. १०-११, मित्र व विश्वासु सेवक यांच्या द्वारें गांवांतील कुटाळे लोकांचे बेत व खलबत इत्यादि गो- टींचा गुपरीतीर्ने बिस्तम शोध राखणे. १९१-५॥, निद्रा. ही पर्वराज गत झाल्यांवर पुढच्या दोन प्रहर रात्रींत घ्यावी, व पहाटेच्या प्रहरी उठून धर्मा्थाचे चिंतन करावे. “ कथिही १ लॅ. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे परकार. २७ प्रथमी यामी रात्रेः तुप्त्वा विशांपते ! । सं- विन्तयसि धर्मार्थो याम उत्याय परत्चिमे ? ॥८८॥सभा०-भध्याय ५ ” ( मनुष्यास साहे सहा तास निव्ा अगदीं पुरेशी होते, असे वेधशाख्त्राचें मत आहे. ) एकूण तास चोवीस. ही दिनचर्या व कालाची वांटणी शतवाडी व व्याज- बट्टा इत्यादि धंदा करून जे स्वतंत्रतेनं घरच्याघरी राह- तात त्यांच्या सायीची जिवकी आह, तितकी जे वरदार साइन इतर ठिकाणीं सवाधमोन राहतात त्यांच्या सो यीची नाही, हं खरं आहे, तथापि प्रत्यंक व्यवसायी म- नुष्याने आपल्या सांयीस पडल अशा रीतीर्न आपला कालकम ठरवून टाकिला पाहिज, व ता ठरवितांना त्यांत इतकें धोरण ठेविलें पाहिज कीं, व्यवहारसंबंधी कहा- कुटीचे परिश्रम व विश्रांति या दाहोर्चे मान साधारणपणे सारखं असावें. परिश्रमाशिवाय विश्रांति आनंददायक हात नाहीं, व विश्रांतीशिवाय सतत परिश्रम करवत नाहींत. शरीरपकेति दुरुस्त राहण्यास मनुष्यास सहापासन सात वास निद्रा आवश्यक असते, व ती विश्रांतीच होय. निद्रेसारखा दुसरा विश्रांतीचा प्रकार परम सुखावह माही, कारण निर्देत जसा मानसिक अगर शारीरिक ऱ्ट व्यवहारपद्धति. [ प्रकरण कष्टांचा विसर पडतो, तसा इतर कोणत्याही प्रकारांत पडत नाही. पुत्रशोकासारख्या महत्तम करष्टांचीही नि- बैंत पूर्ण विस्मृति होते. व ठणका, तिडीक, इत्यादि तीक्ष्ण शारीरवेदनाही अनुभवास येत नाहींत . निद्रा ही मढस- माधीच आहे. ह्या समाधीच्या बंटोवरे मनुष्य पुन्हा कष्ट करण्यास व सोसण्यास ताजातवाना होतो, यास्तव निठ्रा सुमारे सहा तास तर दृगदगीचे परिश्रमही सहा ता- सच असावे. ह्यापेक्षा जास्त असूं नयेत. याच धोरणा- वर दरबारी कचेऱ्यांचा काल सहा सात तास ठरविलेला असतो. यापमार्णे निद्रा व दृढ परिश्रम हांत चोवीस तासांपैकीं सुमारें बारा चवदा तास काल वांटून गेल्या- बर, बाकी राहिलल्या दहा बारा तास कालाचे सरा- सरी चार सारखे भाग कराव. व त्यांपैकी एक भाग वणांश्रमधमाप्रमाणें अत्यंत आवश्यक जें आन्हिक व परमेश्वराचे भजनपजन ह्यांत घालवावा. व दुसरा भाग भोजन, उपहार व तत्संबंधी इतर गोष्टी ह्यांत खर्च क- रावा. तिसरा भाग ग्रंथावठोकन व विद्याव्यासंग हयां- कड़े लावावा, आणि चवथा भाग स्वजनपरिजन यां- सहवतंमान संभाषण करण्यांत, व गांवांतील उपदब्यापी मंडळी व शत्र सांची कारस्थार्न व उलाढाली काय चालल्या आहेब ह्यांचा फारच गुपरीवीर्ने व बारकाईनें $ टे. ] नीतीर्चे स्वरूप व तिचे प्रकार. २९ शोध ठेविण्यांत घालवावा. या चार भागांत करावयास पडणाऱ्या कृत्यांनी परिश्रम अगदीं होत नाहींत अस नाहीं, परंतु ते हृढ परिश्रम नव्हत. हीं ठत्यं पुष्कळ अंशीं मानसिक श्रमाची आहेत; ह्यांत पाहूं गेलें तर शारीरश्रमार्चे मान, खेडींत पाव रत्ती अस्ते, असं झटले तरी चालळ. यास्तव त्यास निराळा विश्रांतीचा काठ पाहिजे असं नाहीं; कारण मन कधींही निव्यांपार रहात नसन ते सदोदित व्यापूत असले तरी थकत नाहीं; त्याचा निद्रेत देखील धृडकूस चाठूच असतो. मनाची निर्विकल्पस्थिति योग्यांसही दुःसाध्य असून ती त्यांस देखील जड जात. यास्तव मनाठा विश्रांति दणे, झणज त्यास एका व्यापारांतून काहून दुसर्‍या व्यापारांत गुंत- विर्णे, हेंच होय. निद्रेचा काल व निर्वाहा्थ दृढतर परि- श्रम करण्याचा काठ, ह्या खरीज इतर वळीं जीं वि- विध प्रकारचीं कार्म करावयाची असतात, तीं दगदगीचीं नसून त्यांत वैचित्र्य स्वाभाविकच अस्ते. एके घडीस जर मन भजनपुजनांत गुंतलेले असर्ले, तर दुसऱ्या घ- डीला ते आहारविहारांत दंग अस्ते. व एके वळीं ग्रंथावठाकनांत मम्न अस्ठे, तर दुसऱ्या वेळीं स्वजन- परिजनांशीं संभाषण व हास्यविनोद करण्यांत चूर अ- स्त. सारांश असल्या कामांचा थकवा, घालविण्याक- रितां निराळा वेळ खर्ची धाठावयास पाहिजे अर्से नाहीं. ३५ व्यवहारपद्धति. प्रकत प्रकरणांत नीतीर्च स्वरूप, तिची आवश्यकता व उपयोग, चतुर्षिध पुरुषार्थ व त्यांचा अन्योन्याश्रय, नित्यकुत्यांत काठाची वांटणी व ती ठरविण्याची धारणे, इत्यादि गोष्टींविषयी चार ठळकठळक विचार यथार्वकाश कथन केल. पुढील प्रकरणी दिनचर्येतील निरनिराळ्या रछृत्यांविषयीं सविस्तर ऊहापाह करण्याचा विचार केला आहे. प्रकरण पहिल समाप. प्रकरण दुसरे. दिनचयो. शयनोत्यान, प्रातःस्मरण, प्रातविधे, देवतार्चन, व्यायाम, वयवहारधदा, सवकपरीक्षण, तत्संबंधी ऐतिहासिक गोषी, नोकरांच्या कामाची देखंरख, नेवच्यवे*वदेव, अतिथि- थतीक्षा, मोजन कोणास द्याव, भोजन, पाकनिष्पासि, भोज्यपदार्थघटक द्रव्ये, पॅक्तिमपंचनिषेचध, ' अक्ष न नि- द्यात ', आप्रह न करणें, अत्यशननिषेष, मितभोजनाथये षड्गुण, तांबूलग्रहण, वामकुक्षी, श्रंथावलोकन, समा- स्थान, दरी कामकाज व दभर, रपेट व देवदर्शन, साया- न्हकर्म, स्वजनसंभाषण, शिक सांस्वळी मिळविणे, व नाजुक फ्रव्यवहार, कुटाळांच्या उलाढालींचा शोध, निदा. डड... माला प्रत प्रकरणांत जिन जिन व्यवसायी जनांच्या दिन- चर्येतील नानाविध रुत्यांचा ऊहापोह करणे शक्‍य नाहीं, यास्तव शेतीवाडी व सावसाहुकारी करून उपजीविका कर- णाऱ्या गृहस्थाचे उपलक्षण घेऊन, त्याच्या दिनचर्येतील नित्यकृत्यांचीच येथे चर्चा केठी आहे, तथापि तींतीछ विचारसरणीवरून, इतर धंद्याच्या लोकांसही आप- आपर्ठी नित्यकरर्त्य ठाकठिकीनं कशी करावी, ह ठरवि- ण्यास चांगळा उपयोग हॉईट. यास्तव वाचकांनी पुढील ३९ व्यवहारपद्धति. [ प्रकरण विवरणाच्या तात्पर्यांथांवर विशेष लक्ष ठेवावे. केवळ उक्त गोष्टींवरच भिस्त ठेऊन राहू नये. प्रथमतः अरुणोदयापूर्वी शयनोत्यित होऊन मुख- पक्षालन करावे, आणि शयनावर स्थित असतांच प्रा- इमुख होऊन, परमेश्वराचे एकाग्रचित्ताने व श्रदाळू- पणार्ने ध्यान करावे, आणि परमात्मा भूतमाञाच्या ठायीं व स्थिरचरपदा्थांत भरलेला आहे, अशी चित्ताची भावना करावी. येणंकरून भतमात्राच्या ठाया पेम उत्पन'हात. व दोहबुद्धि बरीच कमी हाते. सर्वेथेव अजातशत्रुत्व संपादणे हृ सांप्रत शक्‍य नाहीं, व प्रवकाटींही ही गोष्ट पुष्कळ अंशा तात्विक असून अंशतःच आचरणीय अस. धमराजास अजातशत्रु हणत, परंतु त्यासही कोरवांशीं झगडण ग पडे, व कोरवांनींही स्वार्थाकरितां धमराजाशीं द्वेष केला, हे सुप्रसिद्ध आह. मनुष्यांचं परस्परांशी स्वाभाविक वेर॑ नाहीं. त॑बहुधा स्वाथांमुळेंच उत्पन होत असतें, व तो स्वाथ॑ तर काणास सुटला नाहीं. यामुळें सवैथेव वेरभाव नष्ट होणे शक्‍य नाही हे उघडच झाले; परंतु अर्स जरी आहे, तरी सद्विचाराने त्याचे मान पुष्कळ कमी करितां येते, व त॑कमी झाल्यावर ५ नास्सि वे जातितः शजुः पुरुषस्य दिशांपंत ! । येन साधारणी- दृत्तिः स शननतरोभवः ।। १७५ ॥। समापव, अ० ५५६ २ २. ] दिनचर्या ढ् ३३ साहजिकच ऐक्यभाव बळावू लागून, देशाचे ब व तेज वृद्धिंगत होऊं लागते. राष्ट्राची एकी संकेतानें होत नसते; ती देशांतील प्रत्येक व्यक्तीच्या उदात्त विचारानं व परस्परांच्या प्रेमभावानेंच होणं शक्‍य असते. अशा रीतीनें मातःस्मरण झाल्यावर आपल्या हितांविषयीं चि- तन करून दब्याजनाचाही विचार करावा. तदनंतर बहिर्दिशेस जाऊन मुखमाजन व खान करावे. मळति *सशक्त व नीरांगी असंल तर शीतोदकार्ने खान कर- ण्याचा परिपाठ राखणे चांगले. खान केल्यानंतर आल्या अंगावर वारा लागूं दुऊं नय; अंग चांगले पुसून कार्ड वस्र परिधान करावे. प्रकृति दुबंठ असंल तर उष्णोदकाने खान करावें, व वस्त्र परिधान कल्यावर अंसिनावर बसून, दुसर विचार मनांत येऊं न दता, ए- कामचित्ताने संध्यावंदन व दुवताचन, इत्यादि धर्मंडत्ये आटापावीं. तीं करितांना दांभिकपणा, छांदिष्टपणा व दीर्घे- सूजता करूं नये, व वेठ वारल्यासारखेंही करूं नय. एकदा व्यवहाराची दीक्षा घेतल्यावर प्रहर प्रहर नाक धरून बसणे, किंवा टाळ कूटीत राहणें, योग्य नाही. व्याव- हारिकांनी आपला व्यवहार यथान्याय व यथासांग १ किशापररात्रेषु घु चिन्तवस्थधेमर्थेवित्‌ १॥ ( असा नारक्षांनी घर्मराजास प्र्न केला भाहे. ) *खोक ४९०, समापरवे, अ ७. ३४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण केठा झणज तो त्यांचा धमच होतो. संध्यावंदनादि छत्ये आटोपल्यावर निर्वातस्थलां देवतस उद्द्शून नमस्कारादि शारीरिक व्यायाम, अथवा जोर, जोडी व बेठका इत्यादि प्रकारचा व्यायाम करावा, व तो चांगला अंगांतून घाम फुटे इतका असावा. द्या गाष्टीकडं सांप्रत लोकांचं असावे तितकें लक्ष नसल्यामुळे, आपल्या दुशांतीठ लांकसमाज निष्माण व पोषागी झालेला दृष्टीस पडतो. कितीएकांचा समज, तालि- मबाजी करणे ह प्रतिष्ठित कर्म नव्हे, असाही झालेला आमच्या आढळांत आहे. प्रातःकालीं ख्ानापूर्वी किंवा सानानंतर शारीरव्यायाम करण्याची परिपाठी, प्रतिष्ठित लोकांत देखील, फार पाचीन कालापासून आपल्या देशांत आहे. पांडव पृतराष्ट्राच्या भेटीस जाण्यापूर्वी, व्यायाम व संध्यावंदनादि कृत्यं आटोपून गेले हाते, असे भारतांत वंणेन आहे, यावरून ही गोष्ट निविवाद सिद्ध होते. थोड्या वर्षांपूर्वी या देशांत पालखीपदस्थ श्रीमान, भटभिक्षक, व विद्वान अविद्वान, अशी सर्वे परकारची मं- डळी तालिमबाजी करीत असे, ह इतिहासप्रसिद्ध व सर्वतामुखीं असूनही हा गेरसमज लोकांच्या डोक्यांत १ लतस्लेपुरुषव्याध्रा गत्वा स्व्रीनिस्सु संबिर्म्‌ । कृत्या घ्याबामप- रबाणि कृत्यानि प्रतिकर्म च ॥ ३१४ ।। समापर्द, अ० ७८. २ैरँ.] दिनचर्या. ३५ कसा शिरला कोण जाणे! व्यायामाच्या योगाने क्षद्दोध होऊन अनपचन चांग होत, अंगी श्रमसहिष्णुता यते, आळस जाऊन उद्योगधंदा करण्यास उल्हास वाटता, आणि शरीरपकृति निकोप व नीरांगी होते; यास्तव आयरारोग्य देणार्‍या व्यायामाविषयीं हेळसांड करर्णे हितावह नाहीं, ह उघडच आहे. सुमारे आठ वाजेपर्यंत हीं कृत्ये आटोपून दान अडीच *तास व्यवहारधंद्याचा उद्याग करावा. घरंदाज, जिनगीवाले, व व्याजबट्रा करणारे, अशा ठोकांनीं उद्योग करावयाचा झटला झणजे उद्यागधंद्याकरितां ठेविलेल्या नांकरांचाक- रांवर टक्ष टेवर्णे, हाच हाय. त्यांस दखरखीशिवाय स्वतः हातांनी बहुधा कांही करावे लागत नाहीं, यास्तव कार्यकर्ती माणसं पारखावी कशीं, व त्यांचा संग्रह करावा कसा, त्यांस योग्यतनुरूप वतन द्यार्वे करस, हुकूम फरमावावे कसे, आणि त्यांशीं आपली वागणूक असावी कशी, इत्यादि गोष्टींचा विचार कसा करावा, ईं सांगर्ण आघार्नेच प्राप्त झार्ले. दुबंठता, बुद्धिमांध, व आळस इत्यादि कारणांनी हणण्यासारखे कार्यकतृत्व पुष्कळांच्या अंगीं नसर्ते, या- मुळें कार्यकर्ती माणस आधीं मिळणं कठिण, व अशीं माणसे पारखून काढून त्यांचा संग्रह करणें हे तर त्याहू- ३६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण नही कठिण होय. वेभषवास चहूं पाहणाऱ्या लोकांस मन॒- ष्याची पारख करितां न येणे, ही मोठीच उणीव समजली पाहिजे. पर्वकालीं वैभ्षवाच्या शिखरास पोहोचलेल्या थोर पुरुषांच्या अंगीं हा गुण अपतिम असे. झणूनच त्यांच्या हातून दुर्घट व महत. छर्त्ये झालीं, व त्यांची जेथ तेर्थे फत्तेच होत गेली. द्या गुणाची उपयुक्तता वाचकांच्या मनांत सांगळी ठसावी णून, चालू विवरण जरा तहकूब ठेऊन, या संबंधाच्या कांहीं ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या असतां उपयोग होईल, असें वाटल्यावरून सांगत आहें, यास्तव त्याबद्दल सुज्ञ वाचकांनी विषयांतर के- ल्याचा दोष न द्यावा, अशी त्यांस विनंति आहे. दकक्षिर्णत स्वराज्याची स्थापना करणार्‍या शिवाजी- महाराजांचे तीथेरूप, शहाजीराजे, यांस माणसांची पा- रस्ब चांगली असे. त्यांनीं आपल्या जहागिरींतील इंदापूर व पुर्णे, या परगण्यांचा कारभार दादोजी कोंडदेव नामक एका कारकुनावर सोपविला होता. हे दोन्ही परगणे, त्या काठी बहुतेक ओसाड व जुजबी लागवडीचे होते, ब त्यांत नदी वसाहात करून ते आबादानीस आणणें, हं काम मोठ्या कुशटतेरचे व पराकाष्ठेचें बिकट होर्ते, परंतु ते त्यांनीं इतक्‍या उत्तम रीवीर्ने बजावले की, पुढे शहाजीराजे यांची मर्जी सुपसन होऊन, ते त्यांवर २ रँ.] दिनचर्या. ३७ मोठ्या विश्वासाची नाजूक कार्म बिनदिक्कत सांप- वीत असत. शहाजी राजे कनाटक प्रांताच्या बंदोबस्तांत गुंतठे असतां, त्यांनीं आपली ज्येष्ठपत्री जिजाबाईसाहेब, व अज्ञान चिरंजीव शिवाजी महाराज, ह्या उभयतांस पुर्णप्रांती आपल्या वतनाच्या जागीं ठवन, चिरंजि- बांच्या विद्याश्यासावर दादोजींची नजर असावी, अशी व्यवस्था केंठी हाती, व त्याप्रमार्ण दादाजींनींही म- झराजांस घाडे फरणे, दांडपटया खळणं, व व्यवहारद- क्षता राखणे, इत्यादि गाष्टी फार आस्थनं शिकविल्या होत्या; परंतु, झा सर्व शिक्षणापक्षां दादाजीपंतांच्या स्व- तूःच्या वर्तनाचा कित्ताच महाराजांस फार उपयागीं पडला. असें त्यांच्या एकंदर कारकीर्दीकड लक्षपूर्वक पाहिलं तर स्पष्ट द्सिन यर्ते. दिली व विजापर यथीठ दान बाद- शाहांशीं एक्या काटींच वेर बांधन, स्वाऱ्याशिकाऱ्यांच्या दिवसांत नतन संपादिलर्ल राज्य आवादीस आण- ए्याची हातवटी, मावळं आबाद करण्याची पंतांची पद्धत पाहूनच महाराजांस प्राप्त झाठी, असं आलांस वाटते. दादोजीपंतांच्या स्यायी वर्तनाचा ठसा महाराजांच्या मनावर चांगला उठलला असावा, असेही त्यांच्या चरित्रांतीठ कितीएक गोष्टींवरून दिसून यर्ते. महारा- जांचे मुख्य कारभारी अबाजी सोनदेव, ह मुलुखगिरी शे ड्ट ब्यवहारपद्धति. [ प्रकरण करीत असतां त्यांस विजापूरकरांच्या दष्करांतील एक रूपवती स्त्री पाडाव सांपडली होती, ती त्यांनीं महारा- जांस नजर केली. त्यासमयीं महाराजांनी उत्तर केलें कीं, “ मातोश्री जिजाऊ साहेब अशा रूपसंप्न अ- स॒त्या, तर आलीही असच रूपवान झाला असतो. ” असें वोठून त्यांनीं त्या बाईंचा वस्त्राठंकारांनीं सत्कार करून, व समागम स्वार देऊन, तिजला विजापुरी रवाना केले. पं- तांचा स्वभाव फार न्यायनिष्ट्र असे. त्यांनीं आपल्या दिमतीस असलेल्या आंब्याच्या झाडाचे एक फळ, ध- न्याच्या परवानगीशिवाय तोडलें होते, त्याबद्दल त आपला हात कलम करावयास निघाले होते; परंतु चार संभावित ग्रहस्थांनीं, मर्ध्ये पडून मोठया शर्तीर्ने त्यांस हा कमापासन परावृत्त केठें. तरी त आपला हात तुटला आहे, ह्या गाष्टीच्या निदशना्थे आपल्या अंग- रख्याची एक बाही मरेपर्यंत लांडी ठेवीत असत. १ ( परुपासमकवीनें दिवकाऱ्यांत शिवाजी महाराजांची परस्त्री- विषर्यी अमार्साक कधी होती, हे खालील श्लोकांत वणेन केलें भाहे ). तरुणी रमणी परस्त्रयं जननी स्थां मनुसेस्म सर्वदा । निजथोषि- लनीस्थरा$बिकामिव देहाधंगसाममन्यत, ॥ शिवकाव्य. २ काष्यतिहाससप्रहांत छापलेली, मराठीताभ्राज्याची छोटी बखर पान १८ पहा. ३ ही गोष्ट तुकारान' चरित्र भध्याय १५ ह्यांत अन्य तर्‍हेने व- णिरी झाहे. २र.] दिनचर्या. ३९ असा त्यांचा इमानी द स्वामीनिष्ठ स्वभाव पाहून श- हाजी महाराजांनीं त्यांचा तनखा सातशे होन केला हाता. ह्या सर्व गाष्टी इतिहासम्रसिद्धचच आहेत. शहाजी राजे यांनीं आपल दुसरे चिरंजीव व्यंकोजी राज, हे चवदा वर्षांचे असतां, त्यांस रघुनाथपंत नां- वाच्या एका कारकूनाच्या दिमतीस दुऊन, त्यांची चंदाव- रच्या जाहगिरीवर स्थापना केली होती. ह रघुनाथपंतही माठे तेजस्वी, विश्वास, व स्वामीकार्यंभुरंधर होते. त दादोजी पंतांपरमाणे व्यंकोजीराजांस शिकवणीच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांप्रमार्णे पराकम करण्याविषयी नहमी उत्तेजन दत असत. स्वपराक्रमान कांहीं नर्वे संपादन न करितां, वडिलार्जित जहागिरीचा उपभोग घेऊन, अल्प- समाधानी वनर्णे, हे राजेलोकांस उचित नाहीं. उंद्रांची ओंजळ चार दाण्यांनीं भरते, परंतु सिंहार्चे पोट ह- त्तीचा छावा मारूनही भरत नाहीं. निरुत्साही समा- घानवृत्ति अभ्युद्यास विघातक आहे, अर्से त्यांचे १ असंतुष्टा इिजा नष्टा; संतृष्टाच्न महीभूनजः । सलज्ञा गणिका मष्टा निर्थजात कुलखियः ।॥ हितोपदेश. २ छपूरा वै कूनदिका सुप्रो मषकाऊजलिः । सुसंतोष: कापुरुषः स्वल्पकेनैद तुष्यति. । ९ उद्योग, अ० ११३. ३ संतोघो वे सिव हन्ति सथामुकोश एव अ । अतुत्यानभओे योगे निरीहो नासते महत. ॥ ३४ इद्योग, अ” १३४. ४० व्यवहारपद्धृति. [ प्रकरण व्यंकांजीराजांस वारंवार सांगणे असे. परंतु न्यंकोजींच्या अंगीं कठेत्व नसल्यामुळें, त त्यांच्या हितोपदशाची नहमीं अवगणना करून उलटा त्यांस दोष देत. यामुळें अखेर आसन त्यांनीं यजमानापासून काशीयाजेस जा- ण्याची परवानगी मिळविली, व नोकरीवर ठाथ मारून त महायात्रस चालते झाल. हे वतमान शिवाजीमहारा- जांस कळल्यावर त्यांनीं रघुनाथपंतांस आपल्या समीप आणवन, व ह वडिलाजिंत कर्ते सेवक अर्से जाणन त्यांचा त्यांनीं मोठा गोरव कला तसमयीं रघुनाथराव फार संतुष्ट होऊन महाराजांस झणाले कीं, चंदावरचं राज्य आपठेंच आहे, व त्याचा उपभोग धाकटे महाराज घेतच आहेत, पण चंदी आ- पले ताब्यांत नसुन, तेथें खवासखानाचा अंमठ आह, व त्याप्रमाणेच बँगरूळही अद्याप मोकळेच आहे. यज- मानांची मर्जी असल तर हीं दोन्हीं ठिकाणे मिळून बावन लक्षांचा मुठूख सरकारच्या पद्रीं पाडून देतो. हा बुद्धिवाद महाराजांनीं ग्रहण करून पंतांच्या मार्फ- तीनें चंदीर्च नर्वे राज्य तत्काळ हस्तगत केठें. अशा वर सांगितलेल्या उदाहरणांवरून शहाजीराजे ह्यांस मा- १ काव्येतिहाससप्रहांतीठ मत्तठीसाम्राज्याची छोरी असर पान ४४ पहा, श्रॅ.] दिनचर्या. ४१ णसाची पारख कशी होती, व कर्त्या सेवकास गुणज्ञ यजमान मिळाला तर प्रचंड कार्यभाग सहजरीतीनें कसे पार पडतात, ह्या दान्ही गोष्टींचा वाचकांस चांगला उलगडा होण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांसही मनुष्याची पारव फार अप्र- तिम होती. त्यांच्या पद्रीं ठार्खा माणसं होतीं, परंत त्यांत एकही हलगर्जी, बेहुकृमी किंवा निकामी मनुष्य नव्हर्वे, सर्वे माणसे पारखून ठेविठेठीं हावी. ह्या वि- धानाची सत्यता महाराजांच्या तोंडच्या शब्दांनींच सिद्ध होते, त्यास दुसरा पुरावा नको. चंदीच्या राज्यावर स्वारीस जात असतां महाराजांनी राजकारणाकरितां भागानगरी तानाशा पादशहाची स- लुख्याची मुठाखत घेतली होती. तेसमयीं, महारा- जांच्या फोजेची पादशहास सलामी हात असतां, पाद- शहा खूष होऊन, “ ह्यांत कोणी हंत्तीशीं भुंजण्यासा- रखा मर्दांना ( शूर शिपाई ) आहे काय ? ” हणून पुस लागले. तेसमर्यी महाराज हणाले, “ पादुशहाच्या हत्तीशीं झंजणारा कोण सांपडणार ! तथापि, पादश- हानी हत्ती सोडवून चमत्कार पहावा. ” हँ ऐकून पाद- १ कष्यितिहाससंप्रहातील गराठीसासयाज्याची । छोटी यखर. चान ४४४५ पहा. ४२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण शहाचा हुकूम होतांच माहुतानें निशाणाचा मदोन्मत्त हत्ती आणून पुढे उभा केला. हे पाहतांच, जवळ ए- साजी काळे उभे होत, त्यांस महाराजांनीं इशारा के- ल्याबरोबर ते पुढे सरसावून हत्ती अंगावर सोडावा, असे हणाले, त्याबरोबर माहुताने हत्ती त्यांच्या अंगावर घातला. काळ यांनीं हत्तीची सोंड तोडून त्याच्या मरमस्थानीं तरवारीचे पांच चार वार केले, तेव्हां हत्ती मार्गे फिरला. हं कर्म पाहून पादशहांनीं तोंडांत बोट घातलें, व काळं आदिकरून सर्व फोजेस नांवाजन शिरपाव दिले. पुढ पादशहांनीं महाराजांस आपले बाळाजी आवजी मुनशी आल्ांस देणे, लणन आपली इच्छा दर्शविली, त्यावेळीं महाराज लणाले कीं, एकएक माणस मिळवुन माळेस मणी लाविले आहेत, ते माळचे मणी कसे का- ढितां येतील ! ह ऐकून पादशहा स्तब्ध झाडे. राजकारणी पत्रव्यवहारांतीठ ठेखनचातुर्यावरून पा- दशहार्चे चिटणिसांवर मन बसटें, यांत मोठेस॑ नवर नाहीं. परंतु प्रथमतः बाळाजी आवजी राजाप्रच्या खु- क्रेदारापार्शी कारकून होते, त्यासमर्यी त्यांच्या अंगचा मुत्सदीपणा महाराजांस कळून येण्यास कांहीं मार्ग न- २ क्रापष्बसिहाससंप्रहावीलळ सराठीसाखाज्याची छोटी वस्थर पान ४५ पहा, २रँ.] दिनचर्या. ४३ व्हता, फक्त सुभेदाराकडून जे हुजर कागदपत्र येत, ते पाहूनच महाराजांनीं चिटणिसांच्या गुणांच॑ अनुमान करून सुभेदारास गळ घातली, व त्यांस मागून घेतर्ले, आणि केवळ आपल्या जिवाचा कलिदा समजुन पद्रीं बा- ळगिठें. यावरून महाराजांस मनष्याची पारख कशी क- रितां येत असे, या गाष्टीर्च अनुमान सहज करितां येईल. , पहिल्या वाजीराव साहेबांनींही आपल्याकडे हार घेऊन मल्हारराव होळकरासारख्या शूर पुरुषाचा संग्रह केला, यावरून मनुष्याची पारख, व योग्यप्रसंगी आव- श्यक असणारी सवरी, हे दोन्ही गुण त्यांच्या अंगीं चांगठेच होते, असं झणणं भाग पडते. बाजीरावसा- हेंब व मल्हारराव हाळकर ह्यांच्या पहिल्या मुलाखतीची हकीकत मोठी विचारणीय आह. शाहू महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व पहिल बाजीराव ह्यांस मॉगठाईत लुटालूट करून मोंगलांस उपद्रव दण्याचा परवाना दिला हाता. राजानं पमतिस्पर्धी राजाच्या राज्यास उपद्रव देत राहून, त्यास क्षीणबल़ करावे, ह॑राजनीविदृष्ट्या वि- १ कान्येतिहासर्सपल्लंत छापलेली होळकरांची क्रेफीयत पाम ३ ते ४ पहा. २ पदाती महीपालः पुरोनीकस्थ बोजयेत । उपस्थ्यारिमासीत राष्ट 'चास्योपपीडयेत. ॥ शांतिपर्व. ४४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण हिवच आहे. शत्र आपणापेक्षां अति बलवान्‌ असल्या- मुळे त्याशी लढाई करून आपला निभाव लागणार नाहीं, असें दिसून आठे तरी देखील, त्याशीं एकदम संधी करण्यास पवृत्त न होतां, त्याच्या राष्ट्रास पीडा करून त्यास जेरीस आणार्वे, आणि नंतर त्याशी संधी करावा; अर्स केल्याने संधी झणजे तह हा सर्वाशांनीं आपणांस प्रतिकठ व अपमानकारक होत नाही, असं भ्रीष्माचायानी शांतिपर्वात सांगितर्ठे आहे. शाहू महा- राजांनींही याच धोरणावर पेशव्यांस मांगलाईत मोवा- सपणा व पेढारदंगा करण्यास परवानगी दिली होती. या पुंडाब्यास पशव्यांनीं जे लष्कर जमा केलें होर्वे, त्यास वेतनमुशाहिरा कांहींएक नसन टुटींत ज्यास जे सांपडे त॑ त्याने घ्यावं, व हुकूम मात्र आपला चालावा, असा ठराव केला होता. बाजीरावसाहेबांचें हृ लष्कर, दिल्लीनजीक एक महालाची खंडणी ठरत हाती, झणन वर्थ तळ दुंऊन राहिठे होतं. खंडणीच्या ठरावांत वेरणीकरितां, पेशब्यांच्या लष्कराने शेतांतील उभ्या पिकाची नासाडी करुं नये, असं करारांत ठरले १ न च वडया भवेदस्य नपा यआतिवीर्यवान । होनच्च बलवी- याम्यां कर्थयंस्तत्परो मेत. । राष्ट च पीडयत्तस्य शस्दाभिविषम- च्छनेः । अमात्यवहनानां व विषारदांस्तस्य कारयत - शांतिपर्व. २ रं. ] दिनचर्या. ४५ असल्यामुळें, कोणीं उभ्या पिकाची नासाडी करूं नय, अशी बाजीरावांनी लष्करांत सक्त ताकीद फिरविली होती. ह्या ढष्करांत मल्हारराव हाळकर स्वतःच्या दहा- बीस घाड्यांनिशीं सामील झाले होत. त्यांच्या थक- ठल्या घाड्यांस वेरण मिळना, झणन त्यांनीं ताकिदी- कडे विशेष लक्ष न दुतां, शतांतील आला कडबा कापून आपल्या घोड्यांस घातला, या अगळिकीबद्दट कागाळी बाजीरावांकड आली, तव्हा बाजीराव स्वतः हावांव छडी घऊन या गाष्टीच्या चोकशीस गे, आणि पाहतात तां होळकरांच्या घाड्यांप्ढ आठा कडबा आह असं त्यांच्या नजरस आलं, तव्हां त्यांनी हाळकरांच्या असामीपॅकी एका इसमास या बकायदा वतनाबद्दट हातांतील छहीनं शिक्षा केली. त्यासमर्या मल्हारजी ह आपल्या राहुटीच्या तांडाशीं चर्‍हाट वळीत बसल हात त्यांनी हा निकर पाहून बाजीराव साहबांस आरडून उत्तर करले कां, “ आल्यांस काय रोजमुरा दऊन भागलास हणन अशा काठ्या मारितास, तुझ्या ताकिदीकरितां आशी आ- पली धोडी उपाशी मारून शिपाइंगिरी कशी करावी !” असें सणून रागाने त्यांस एक ढेकूळही फेकून मारिले. हे एकरीचे व धीटपणाचें वर्तन बघून बाजीरावसाहेब त्यावेळी निमुटपर्ण आपले गोटांत गले, व त्यांनीं मल्हारजीस लुटून घेऊन ४६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण त्याचे पारिपत्य करावे, असा निश्चय केला, परंतु तो तोंडोतोंडी होळकर यांच्या कानावर आला, तेव्हां त्यांनीं आपल्या मंडळीचा एक कट करून खोगरे, दवासर्ने व डरेदांड्या वगेरे आपला सर्व अजबाब जाळून, अंगास राख फांसली, व हातांत ढाठ तरवारी घेऊन, जवळच एक टकडी होती तिच्या आसऱ्यानं दहावीस असामी जिवावर उदार हाऊन, मारूं किंवा मरू या निश्चसानें फळी धरून उभे राहिल. पशब्यांच्या लष्करांत एक, हजार- बाराशे धनगरांच्या जमातीचा सरदार हाता, त्याने मल्हार- रावाचा हिय्या बघून तोंडांत बाट घातले, व तो लाग- लाच उठून बाजीरावांकड गेठा, आणि बहुत पकारे नि- बंध करून त्यांस सणाला कीं. सरदारकी करूं पाहतां आणि शिपाई ठाकांची बरदास्त अशा प्रकारची राखतां काय ? अशानं वल मांडवास कस जावोठ ? मुशाफ- रत निरुपायास्तव हुकुमास अतर झालें होते, तर खार्व- दांनी शेततवाल्याचें नुकसान भरून द्यावसास पाहिजे होते. जो तुलांस ढेकूळ मारण्यास भ्याला नाहीं, तो तुमच्या वैर्‍्याचें डोकें कापून आणण्यास भिईल काय? तो तर आपल्या जिवावर उदार होऊन मरणास तयार झाला आहे, त्यास व त्याच्या दहावीस लोकांस मारून तुमचा पुरुषार्थ वाढती अस नाहीं, पण जस्करितां आमच्या २रँ.] दिनचर्या. ४७ जमावांतीठ मंडळी, जातीच्या अभ्निमानानं त्यास सामील झाली, तर वेळ कशी पडेल, या गोष्टीचा विचार खा- वेदार्नी ध्यानीं आणिला पाहिजे. ह्या पोक्त बुद्धिवादाने बाजीराव साहेबांच्या हृदयांत उजेड पडला, व त्यांनीं मल्हारजीची समजत करून अजबाबीच्या तसनशीबद्दल, व जमात वाढविण्याकरितां, दहाबारा हजार रुपये देऊन तंटा मिटविठा, व पुढील स्वारीत पांच हजार स्वारांची सरदारी सांग. असं वचन दिर्ढे. वरील हकीकतीचा वि- चार करून पाहतां, बाजीराव साहेबांनी आपणांकडं हार घेऊन दिलजमाई केली, ती बाजीराव साहब शेंदाड- शिपाई हाते हणन नव्हे. त्यांची शिपाइगिरी सर्वविश्र- तच आहे. त्यांस मल्हारराव कितीही शूर असता, तरी त्याचे पारिपत्य करणं अशक्य हाते, असं नाहीं. याव- रून इतके मात्र निर्विवाद सिद्ध होते की, बाजीराव साहेबांच्या अंगीं मनाचा आंवर करणें, शांतपर्ण दुस- ऱ्याचा हितापदृश ऐकून घेऊन तो मनास आणणे, व मनुष्याची तेजस्विता पाहून त्याची पारख करणें, इत्यादि गुण अपतिम होते. राजकारणी पुरुषांची गोष्ट एकीकडे ठेषिठी, आणि इतर जनांविषर्यी पाहिलें, तरी पूर्वकाठीं जनसमुदायाच्या ठार्यी माणसाची पारख करण्याचा गुण विशेष होता, ध््ट व्यवहारपद्धति. [ प्रकरण अर्स दिसून येते. अवोचीन विद्रन्मण्डळांत ज्यांची प्रमु- खत्वार्ने गणना होत असे, असे जे रृष्णशाख्री चिप- ळणकर, त्यांचे गुरु मोरशास्त्री साठे, हे ठहानपणी विद्या शिकण्याकरितां कांकणांतन पथमतः पुणे मुक्कामी आले, त्यावेळीं पर्णे शहरांत चारसहा शास्त्राचे कडक- डीत अध्ययन केलले बरेच विद्वान्‌ होते. त्यांत नीलकेठ- शास्त्री थत्त हे अग्रगण्य असल्यामळे, मोरशास्त्री त्यां- कडे गेठे, आणि शास्त्रीबावांस त्यांनी आपला मनोद्य कळविला, परंत थत्ते यांनीं त्यासंबंधे कांहीएक उत्तर न देतां, साठे यांस भोजनास राहवन घेतले. दोनमहरीं भोजनाची पाने मांडतांना माजघराच्या कापर्‍्यांत एक शिर्के टांगलेले हात, त्या खाठीं साठे यांचे पान महा- मच मांडविठे हात, तर्थे मोरशास्यांस भोजनास बस- वन बसतांना वरती शिर्के आहे हणून सचना केली होती, जवतांना शिक्याचा विसर पडावा झणन साठे यांस मदामच कांकणांतील हाठहवार विचारून बाटण्याच्या नादांत गंतविलें हाते, परंतु भोजनोत्तर उठतांना शि- क्यार्चे अवधान राखून साठे लवूनच उठले. हे पाहून थत्ते यांस आनंद झाला, व ह्या मुलास शिकविल्यास प्रिश्रमार्च चीज होईट, असं त्यांस बाटे. पुढे थचे यांजपार्शी मोरशाखत्री यांनीं अध्ययन करून, ते पुणे शहरांत मोठ्या परू्यातीस आठे १ रॅ. ] दिनचर्या. ४९ वर सांगितलेल्या गोष्टींवरून मनुष्याच्या पारखी- विषयीं धोरण वाचकांच्या ध्यानीं आठेंच असल, त्या- विषर्यी कांहीं ठाम नियम सांगण्यासारिखा तो विषयच नव्हे. ती गोष्ट पारख करणाऱ्याच्या कृशाग्र बुद्धीवरच अवलंबून असणार, तथापि साधारण नियम हटला सणजे, कार्यकर्ता मनुष्य नीतिमान, तजस्वी, स्पष्टवक्ता, व धारणी असतो. ता लांगूलचाठनानं किंवा मुख- स्तुतीने धन्याची मर्जा संपादावयास झटत नाहीं. त्याचे मर्जी संपादण्यारचं मुख्य साधन झटलं लणज सोंपविठलें कार्य फत्ते करणें हेंच हाय. ता काणतेही दुर्घट काम करितांना दुखील माठें अवडेबर घाडीत नाहीं, सावधान राहून व मुकाट्याने परिश्रम करून कार्यभाग पार पाडीत असतो. ज्यांच्या अंगी कामाचा आटाप व कार्यकतृत्व नसर्ते, त मोठी धामधम उडवून माठकास आपण मोठ्या कळकळीच आहोत असं दाखविण्याचा यत्न क- रीव असतात, व आपल्या हाताखाढील नाकर हलगर्जी हभाहेत, अर्से धन्यास भासवून कायंहानीरचे खापर ब- हुधा दुसऱ्याच्या माध्यावर फाडण्यास तयार असतात. कर्ता पुरुष बहुधा दुसऱ्याच्या साहझावर अवलंबन नसता. त्याच्या दोन हातांत शॅकर्डो हातांचे कदृत्व असते. ता हावाखाठीठ मंडळी ही आपल्या द्जांस फक्त शांभाशत ् "५७ व्यवह्वरपदधति. [ प्रकरण आहे, असें समजून सामथ्योनुरूप ते जें काम करिती वेकडावर संतुष्ट राहून हाताखाठीठ माणसांची बही न क- रितां,उलटा गोरवच करीत असतो. मनुष्याचे कतृत्व कार्य- संपादनानंतर सर्वाच्याच दृष्टोत्पत्तीस येते, पण कुशल पुरु- थांस माणसाच्या वागणुकीची तऱ्हा, बालण्याचाडण्याची ढब, पाणीदार स्वभाव, उद्योग करण्याविषयी उत्साह, व श्रमसहिष्णुता इत्यादि गुणांची झाक दिसल्याबरोबर ते त्याच्या कतृत्वार्चे धोरण मनांत आणन त्यावर का- मगिरी सांपवितात, व ती त्याने पार पाहिली हणजे, त्याच्या गणांप्रमार्णे त्यास नांवारुपास चढवितात. हि- ऱ्यास सहाणेवर घासून पैठू पाडण्यापूर्वी त्यार्चे तेज सामान्यजनांच्या नजरेस येत नाहीं, त॑रत्नपारखीच ओळखू जाणत. कितीएक लोक नोकरांची पारख क- रण्याकरितां त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एखादा दागिना टाकून तो, ते उचलितात कीं, काय, हँ त्यांस समजूं न देतां छपून पहात बसतात, पण असे करणें फारच वाईट होय. अशा करण्याने आपण चांगल्या मा- णसास मुद्दाम मोहांत पाडण्याचा यत्न करितो, असे होत. धन्याच्या मनांतील आशय इंगितार्न जाणून आज्ञा होण्यापूर्वीच कार्य करणारे, कामस, अनुरक्त, प्रामा- णिक, पायरीर्ने वागणारे, बहुमानाने मिळाठेल्या अल्प ४ २. ] दिनचर्या "५१ 'टाञास लाखाच्या ठिकार्णा गणणारे, आणि दुसऱ्या नोकरांची ईर्ष्या न करणारे, असे सेवक यर्ले करून संग्रहणीय समजावे. कोणतेही काम नीट न करितां, घोटाळा करून ठेविणारे, कामाकडे दुर्लक्ष करणारे, खार्टे बोलणारे, दढ प्रेम न करणारे, पूर्वी विरुदध असून पुनः ठोभ संपादून करूं पाहणारे, आपल्यास नानाफ- इणवीस समजणारे, व व्यसनी अशा नोकरांस एक क्षणंक्षरही पदरीं बाळगू नय. ज्यांस पुष्कळ चाकरमा- णर्स ठवर्ण जरूर असते, त्यांस सवंगुणसंप्न नोकर स- वेच मिळतील असं नाहीं, यास्तव गुणबाहुल्य ध्यानीं आणुन सामान्य न्यूनता असली, तर ती पतकरावी, आणि तीवर लक्ष ठेवावं. मुख्य कारभारी ठेवणे ता, आपल्या मुलखांतला, कुटपरंपरंप्रमाणे वागणारा, मनाचा निर्मळ, सछामसलवतींत कुशल, परपक्षास न मिळणारा, निर्व्यसनी, व्यवहाराची सर्व अंगें जाणणारा, कुलीन, विद्वान, व अर्थसंपादक १ संकरि्कमाणमतिम्रमादे नित्यातत 'चादूडभक्िक च । व्विष्ट- परम पटुमानिने 'वाऱ्वेवाच सेवेत नराधने च ॥ हितोपदेश. २ स्वशशर्ज कुलाचारे विद्चदमथवा घम । मंतहममव्यसनिन *१मिचारविवजितग्‌ ॥ भाधीतस्यवहास्थे मोर्ल स्यात विपशितम्‌ । अर्थस्थोत्यादक चैत विरध्थान्नंभि्ण नृप: ॥ हिंढोपदेश. ५२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण असा असावा. जरा हात सेल सोडून हुशार असा मुख्य कारभारी ठेविला झणजे, त्याच्या हाताखाली दुसरीं जरा नरमगरम माणस दिली, तरी धंद्याचा आटोप चांगला होवो, व अडाणी नाकरही त्याच्या ताठिर्मत राहिल्याने कामधंद्यांत वाकब होतात. नाटकांत ज्याप्रमार्णे एकच व्यक्ति निरनिराळ्या वळीं कधीं राजाची व कधीं हुज- ऱ्याची भूमिका घेऊन रंगभूमीवर आलेली दृष्टीस पडते, त्याप्रमाणं सांप्रतकालीं बहुतक श्रीमान गृहस्थांच्या परी एकच व्यक्ति, पुढें रुमाठ साडून बसली असतां दिवा- णजी, प॒जची वळ झाली कीं भटजी, यजमान खड्यापा- ड्यावर जाऊं लागल कीं वबरजी, दिवाबत्तीची वळ झाली कीं मशाठजी, व यजमानांची गाण्याची लहर लागली कीं तबलजी, अशा नानाविध रूपांनी दृष्टी प- इत. अशा रीतीनें यजमानांचे मनोधारण करणारे अल्प- माली दिवाणजी कितपत कार्यकर्ते असणार ह्याचा विचार सुज्तांनींच करावा. हली ढोकांत गुणग्राहकता राहिली नाहीं, इतर्केच नाहीं. उलटी त्यांस दुर्गुणांस सदूगुण मानण्याची वाहेट खोड ठागली आहे. हांजी हांजी, होय बा होय बा, करणारास विनयशील, खेर व सडसडीत भाषण कर- णारास उर्मट, जल्पना केल्याशिवाय मुकाट्याने -कार्य- २२.] दिनचर्या. ०३ भाग करणारास मुखदुचेळ, व बढाया मारून खोटी आ- श्वासर्ने देणारास का्येधुरंधर मानण्याची सांमत रीवच पडून गेठी आहे, यामुळे घाणेरड्या माणसाची बडजाव व चांगल्या माणसार्चे मातेरं होते, ह कोणी ध्यानीं घेत नाहीं. शेकडो मरखखॉंच्या ऐवजीं एकच शाहणा व हुशार माणूस पदरी बाळगणें चांगर्ठे, ता संकटकालीं जसा उपयोगीं पडतो, तसे मूर्खसेवक उपयोगीं पडत नाहींत. लुच्चे, चोर, दष करणारे, व मूढ अशीं माणसं नोकरी- वर कधींही ठव नयत. नोकर ठवावयाचे त्यांची संख्या, आपणास काणी कामं करावीं ठागणार, ह्या गाष्टीचा विचार करून प्रथमतः ठरवावी, आणि आपल्या आद्या- प्रमाणे त्यांचें वेतन मुकरर करावे, व त त्यांजवर सांप- विठल्या कामगिरीच्या अनुरूप असावे. काणी अडटला पाहून त्यापासन बहुमाठाचं काम घऊन वतन थाहें द्यावे, हा न्याय नव्ह. बहुमोठाचं काम घऊन वतन थाई १ करथित्तहसर्मुखाणामेके क्रीयासि पण्डितस । पण्डिता हार्थक- च्छेघु कुबोजिःश्वेयतं परम. | १६ सभा" अ० ५. ५ कथित लुख्थाच्योरा बा देरिणा दा विश्ांपते! । अप्रातच्यवहा- रा वा सव कगैस्वनु्ठिवा: ? | ४८ समभारर्वे, अ० ५- ४ कृत्यानि दूर्वे परितंख्याय सरवार्यायव्यजे 'दागुकूपा च इत्तिम संगृप्हीयाइनुळूपान्सहावाम्‌ खहायसाध्यानि हि दृष्काणि. ॥ ३४ डद्योग, अर १५. ५४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण दिठे असतां, नोकर लबाड्या करुं लागतात, व जे वे- वन किंवा पोटगी द्यावयाची ती वेळच्यावेळी दयावी. वेतन देण्यास उशीर लावल्यास हलक्या पगाराच्या मोकरांची फार अडचण होते, व त्यापासून प्रसंगीं एखादा अनर्थही होण्याचा संभव असतो, हे पर्के ध्यानीं बा- ळगावे. इतर आश्तितांचीही वृत्ति लोभोने, मोहाने, थहेर्ने अगर ठुच्चे लोकांनीं सांगितलेल्या चहाड्या एकून बंद करूं नये. न नोकरांस कार्म सांगावयाची तीं, ज्याचा त्याचा दजी पाहून सांगावी, मोठ्या नांकरास हलकें काम, व हल- क्या नोकरास मोठें काम, कधीही सांगूं नये. हुकूम करावयाचे ते, धनीपणाचा तोरा दाखवून, किंबा वाजवी- पक्षा फाजीठ आजेवाने न करितां, गोड शब्दाने व आपला रुआब राखन करीत जावे. कामकाज चांगलं १ क'ढलस्य भक्त च वतन 'च यथोचितस । शंभासकाळे दातष्यं ददासि न विकर्षस? ।॥ "० २ कालातिकमणादेते मक्तवतनयोभृताः । मतुः ६ 3० व कुर्वेन्ति दौगत्यात्सोमर्यः सुमहाम्स्मृतः ॥ ५९ ॥ ३ कवन ठोभान्नोहाह विशरभात्यणवेब बा । भागितामां मनु- हाणा हाते त्यं संत्णत्सि ब. ॥ २५ ॥ समाषर्व, अ० ९. ४ कथिन्मुख्या महत्स्वेद भध्यनेचु 'च ग*्यमाः । जपम्याल्य जअघ- न्येघु भृत्वाः कम योजिता: ॥ ४४ । समावई, अ० ५. समापव. २ रे. ] दिनचर्या ी क बजाविल्यास संतोष, व बिघहल्यास नाराजी दाखवावी, परंतु दुज्ञांषण बोलं नये. महत्वाचे काम उत्तम रीतीनें पार पाडल्यास नोकराची सेबा अगदीं विर्फठ करूं नये. थोर्ईरस बक्षिस द्यावे, निदान गोड शब्दांनी. नाबांजणक तरी करावी. मोठ्या कार्यकर्त्या माणसाच्या हातून प्रसंगीं कार्य बिघडले तरी, त्याच्या मागील नोकरीवर टक्ष दंऊन सब्री करावी, तथापि हयगय आपल्या ध्यानीं आठी आहे, असे त्यास भासविल्यावांचन राहूं नय. तजस्वी माणसाच्या हातून प्रमाद घडल्यास तो आपल्या आप- णच मल्यापेक्षां मेळा हाता, मग पुनः शब्दाने त्यांचं मृतमारण करण्यांत तात्पर्य काय? असल्या पाणीदार माणसास अल्प दषणही सहन होत नाही. ता निटा- जरे तोंड धन्यास न दाखवितां प्रसंगी मरूनही जाता. याविषर्यी एक ऐतिहासिक गाष्ट ध्यानीं ठवण्यासा- रखी आहे. क क कू शिवाजी महाराजांच्या पद्रीं मोरोपंत पशव व प्रता- ९ शतकृत्यस्थ मुत्यस्थ कृतं नेव प्रणाशयेत ! कळेन तनसा वाचा दृष्ट्या 'चेनं म्रश्‍तेबेत. !। हितोरदेश. २ काष्येतिहासर्सपर्शातील व्यिवगुसदिरच्षित शिदाणी महाराजांची अस्वर, पाग ८९. ९२९ परा ५६, व्यवहारपदति. [ प्रकरण पराव गुजर हे मोठ्या नावठौकिकाचे सरदार होते. न्यांस मोंगलांकडीठ सरदार दिलेठखान व एखलासखान यांस मारून धुळीस मिळविण्याविषयी महाराजांची आज्ञा झाली होती. त्यापरमार्णे साठेरी किठ्याजवळ दिलेल- खान व एखलासखान असतां, काकणांतून पेशवे, व घा- टावरून प्रतापराव, यांनीं चालून येऊन घोरतर युद्ध कलें. ही लढाई भारती युद्धाप्रमाणं मोठया निकराची झाली. तींत पेशवे व प्रतापराव यांच्या ठाोकोत्तर पराक्रमामुळे महाराजांस जय प्राप्त झाला, व मोंगलांचे सरदार परा- अव पावल. त्यासमर्यी महाराजांनीं पेशवे व गुणर यांस गौरव करून पत्र लिहिलें त॑ विचार करण्यासारखे आहे. यास्तव त्या पत्राचा येथ संक्षिप्त उतारा देतो. “« राजश्री मोरोपंत पेशवे व प्रतापराव सर नोबत यांस आज्ञा केठी ऐशीजे:- तुझी विनंतीपत्र हुजर पाट- विठें, ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण झाला. तुल्ली महत्कार्यकर्ते धुरीण, केवळ महाराजांचे पैचपाण, दुसरा अर्थ तुमचे ठायी अणुमात्र नाहीं. तृत्ली यासमयीं जि- वाची आस न धरितां एखलासस्थान नबाब व दिलेलटखान हपहेजारी हे पादशाही उमराव, कांहीं सामान्य नव्हत, 'केवळ पादशहाचे भात्यांतीठ तीक्ष्ण तीर, असं असतां, त्या यवनांचा तुती पराभव करून सेंवकपणाची कीर्ति २र॑ं] दिनचया. ५७ दिगंतास पसरठी. सेवक असावे तर असे असावे. धन्य तुमची. यासमयी तुझांस उत्तीणे काय व्हावे ! महाराजांची आपणावर दया हाच अर्थ विशेष. येर्ण- करून उत्तरोत्तर विजयतेस पावाठ, हाच अर्थ स्वा- मींनीं मनांत आणन प्रसादवर्स्र॑' खासा महाराजांचा मंदीठ, चाद्रा, पटके, झगे, सुरवारा, व अलंकार क- लगी, मातियांच तुर, शिरपंच, कणमात्रा, रनजडित पदके, कडा, हस्तमात्रा, व घाडा एक, व हत्ती एक मारापंत पशुव व प्रतापराव सरनोबत यांस व लहान थार सरव संवकांस गोरव करून महाराजांनी पाठविला अस. आणि आज्ञा केली जाते ज,-अविंधांचे मातबर उमराव, वजीर व इतर ठाक ज जखमी व पाडाव झाढ़ असतील त्यांस वरे व घोडी देऊन साडून दृर्णे. ” वरीछ उताऱ्यावरून गुणग्राहक यजमान कायकर्त्या सवकांचा गोरव करून त्यांस खरषदिल कसे ठेवितात, ह ध्यानीं घेण्यासारखं आहे. पुढे कांहीं काठाने वर नां- वाजलल्या प्रतापराव मुजरास विजापूरकरांकडील सरदार बाहळोळखान, हा महाराजांच्या मुटुखावर स्वारी करून यव असतां, त्यास मारून फत्ते करण्याविषयी महाराजांनी आज्ञा केठी होती. त्याप्रमार्णे प्रतापराव यांनीं खानास गां- हून चोतफां फोजेच्या वेढ्यांव कोंडिटे, व त्यास अलपाणी ६० व्यवहरपद्धति. [ पकरण इमानी माणसं फारशी सांपडत नाहीत. व थोडींबहुव सांपडली तरी धन्याच्या हठगरजीपणामुळे ती आळशी व लबाड होतात. निरनिराळ्या प्रकारचीं कार्म प्रत्येक मनुष्य न ग- मतां करील तर, सात तासामध्ये किती काम होत अस्ते, याची सरासरीच्या मानाने अटकळ बांधन ठेवावी, व त्या धोरणावर मजूर वगेरे लोकांकडून दिवसार्चे काम झाले आहे, कीं नाहीं, ते पहावे. कामाचा अंदाज अ- सल्याशिवाय काम कमी केटें णन उगाच कोणाशी किरकीर करूं नये. काम पुरापूर झालें असन अनमान- धपक्यारने टपका दिल्यास नोकरलठाक, मालकास कळत नाहीं, असं समजून जास्तीच ढिलाई करितात, व टप- क्याची क्षीत बाळगीत नाहींत. याकरितां वरील तत्व नेहमीं मनांत बाळगून प्रत्येक कामाची पक्की अटकळ बांधून ठेवर्णे, हे फार आगत्याचे आहे. कामास लागणारे हत्यारपात्यार व सामानसुमान, कामास आरंभ करण्यापूर्वीच भरपूर व चोर जमा करून ठेवावे, तर्स न केर्ठे तर सबबी सांगून नोकरांस टंगळमं- गळ करण्यास फावर्ते, व आपणास त्यांच्या पद्रीं हय- गय घालण्यास जागा रहात नाहीं. अशा रीतीनें आठपासून साडेदहा वाजेपर्यद कामाची ३.) दिभधर्वा. ६) देशरव शाल्यावर घरी येऊन ठागलेच हावगाय धुकावे- ब साडेदहापासन अकरा वाजेपर्यंत नेवेधवे श्यंदे- बादि कर्मे आटोपून किंचित आल्यागेल्याची वाट पहावी. ब कोणी पांथर्स्थ अमर खरा अनार्थी, असा अतिथि- अभ्यागत आल्यास, त्यास पंक्तीस घेऊन भोजन करावे. परानपुष्ट भोजनभाऊ जालणास जवू घालूं नय, व आ- ळशी करूं नये. श्वानोप्रमा्णे परालावर उपजीविका करण्याची जो इच्छा करतो, तो अधम ब्राहण सम- जावा. अशा पापी मनुष्याच्या पराजभोजनाठा धिः- कार असो. आपल्या घरी स्वकष्टाने मिळविठेठी का- इय्याची भाकर व भाजीपाला स्ाऊन निर्वाह करणें श्रेयस्कर आहे. परंतु अपमान सोसून नेहमी दुसऱ्याच्या घरी जेवणाराला चांगले पक्वानही श्रेयस्कर होत नाही, यास्तव अशा लोकांस जेवूं घालण्याबद््द सज- १ अध्यनि सीणगातध्य पदि पांसुसमन्वितः । पुच्छते हानदातार गयहमायाति ाराया । तं पूजयाथ बस्नेन सोतियित्रोक्षणभ सः ॥ ७१1६२ कनपड, अ० २००- २ श्ववत्कीलार्पो अस्त परान्न भोक्मिर्ठति । धिगस्तु, तल्य नडे कृपनस्य शुरात्मनः । ५९ सार्जिद स्वेम वीर्षेण गान्यपा्सित्य कंचन । फठशाकमपि शेंग मोक हाकृपणं गहे 1! १७ परस्थतु संदे भोऊुः परिभूतस्थ नित्वशः । शैसृष्टमपि स श्रेयो फ्किल्कोबगलः खताम. । ३९ वनपर्व, अ८ ५९१. श् द्र व्यर्वैरिषशिति पेर नांची विकल्पच आहे. निराश्रित, वृद्ध, पंगु, आणि पां- थस्थ शास गृहस्थाच्या घरीं अन मिळर्णे योग्यंच आहे अनदानासारखे तृघिदायक दसर दान नाही, व सुचिभेत ब्राह्षणासारस दुसरे सत्पात्र नाहीं, हं. खरे आह. मार्गे जो निषेध सांगितला आहे, तो केवळ आ- ळशी, उद्रेभर, व गठलठ बाहणांविषर्या मात्र सम- जावा. सांप्रत, कांहींएक उद्योग न करितां, खांधास झोळी अडकावन उच्चस्वरावर “ वेद्पुरुषायनमः “ झणन आरोळी ठोकणार, भिक्षा हा बिनभषांडवठी कि- फायतीचा धंदा आहे, असं समजणारे, भिश्षेर्चे धान्य विकून त्यावर भांगतंबाख्‌ फुंकीत बसणारे, व माध्यान्ह- काळीं, “ भोजनाची सोय होईल काय ? ” हणन अ- गदी वेळवर दत्त लणून उभ राहणारे त्राह्मण जागो- जागी दृष्टी पडतात, अशा लोकांच्या आळसास उत्ते- जन दुर्णे, हा धम नव्हे. पंगंस, विद्याजन करणारांस विरक्त होऊन इश्वरभजनीं लागलेल्यांस, मोठ्या कु- टुंबार्चे आपल्या एकट्याच्या उद्योगावर पोट भरत नस- ल्यामुळें, केवळ आवश्यकतपुरतीच याचना करणारांस यथाशक्ति साह करणें, हे प्रत्येक गृहस्थाचे अनं- घनीय कर्देव्यच आहे, पण आळसास व दांत्रिक वर्व- नास उत्तेजन देणें, हँ. व्यवहारदष्ट्या व घर्मशासत्रकषट्या ३] दिनिकय. ६ गहेणीमच समजले जातें. निरुंद्योगी, अवती, व, अम्रि- दान जाहणास ज्या गांवांत श्रिक्षा मिळवे, तो गांव राज- शासनास पात्र आहे, अशी धमंशाख्राची स्पष्ट आज्ञा आहे. अस असतांही, अशा नक्बंछुस देखतीड विन्मुख न दवडण्याची जी जनरूडि आह, ती अनुकरणीय नव्ह. स॒त्पात्र व विपदूग्रस्त त्राहषणास दान करणें, त॑ संतापाने व मधुर भाषणपर्वक करावें. दानधर्म करणाराची कोर्शि त्यानं इच्छा न ठेविठी तरी जर आपोआप हात, तर कीर्तीच्या इच्छनं दान करण्यांत मतठब काय !? पॅक्तीस घतलल्या बाझणास एका प्रकारचं अन व आपणास एका प्रकारचं अन, अशी प्रतारणा कधींही करूं नय. पृष्कळ श्रीमान लोकांच्या घरीं यजमानास साजूक तप व आंब- माहाराचा भात, आणि ब्राह्मणास वाशेळं तूप व जाड्या तांदुळांचा भात, असा पंक्तिप्रपेच दृष्टी पडवा. अशा वागणुकीर्न अतिथोचा अपमान कल्यासारख होऊन आपला हटकटपणा जगजाहीर होतो, व कलेटें अन- दान निष्फत्र होते. असो, अकरा कजल्याघरावर जेवावयास सार्व. शै डा ती १ अललता. खावचीयाना ग्रथ मेल्यचरा हिला: । द.प्रामं दृप्डये- दाजा 'दोरभत्रपश हिश:ःना' आगम: २ अकाकंचु क्ाताहल अथम आहण भसा आहे. ६६ व्यवहारपप्दति. [ प्रकरण कांही, किंवा सर्व आवश्यक पदार्थ, खाण्याच्या सब जिनसांत थोड्या फार मानार्ने असतातच, पण त्यांचं यथायाग्य प्रमाण दुधाशिवाय इतर पदार्थात असत नाहीं, या करितांच भाजनांत नानाविध पदार्थाची आव- श्यकता असत. दुधाशिवाय दसरा काणताही एकच पदार्थ खाछा तर मनुष्याचा नि्वाह चांगल्या रीतीनं हाणार नाही. एकट्या! दुधाने मात्र कांहींसा हाईल, यास्नव, गारसाचा अंश भाजनांत जितका अनुकूल असल तितका चांगलाच. आज्यापाल यांच्या यागाने अनाम राच यऊन पचनक्रियाही चांगली घडत, यास्तव हृ सर्व विचार मनांत आणून अनसामुग्रीची व्यवस्था ठवावी. भोजन आटोपल्यावर बेठकीच्या जाग्यावर बसन. सर्वोस तांबल द्यावा, व आपणही ग्रहण करावा. आपल्या दशांत तांबलाची योजना कवळ मुखवासार्थच नाहीं. त्याच्या यागाने दसऱ्याचा सन्मान व आदर केला जातो, व मजठस बरखास्त झाल्याचा इशाराही तीच आह. पानसुपारी होऊन कचेरी बरखास्त झाली हणज एकांतस्थ्धी, किंत्रित पाव अर्धातास वामकुक्षी करावी परंतु .झोंप- बेड नये. तदनंतर मुखमार्जन”कॅरूने भागंवतरांगोथणादि ग्रँथ २रॅ. ] दिनचर्या. ६9 चित्त देऊन वाचीत बसावें. ह्या उपयुक्त व रमणीय ग्र- थांची सांप्रत मराठी भाषांतरे झाठीं आहेत, तीं टक्ष- पूर्वक मुळाशीं ताडून वाचण्याचा परिपाठ ठेविला झ्णज पुष्कळ संस्कृत शब्दांशां परिचय हाऊन, साधारणतः कोणत्याही संस्कृत श्टाकाचा भावार्थ समजण्याची अट- कळ यत; आणि लाकव्यवहार, मनुष्यस्वभाव, व नी- तितत्वे कळावयास लागून मन प्रगल्भ हाते, व याशिवाय परमार्थही जाडता. तसंच आपणास जर जगांत रहाव- याचं आहे, तर जगांतील उलाढाली समजन घण्याची आपणास आवश्यकता आहच आह. यास्तव वर्तमानप- तांच्या द्वारे स्वदशांत व परदुशांत काय उलाढाली चा- ठल्या आहत, हं समजुन घत असावें. सांप्रत वर्तमानपत्र वाचण्यास आतुर असल लाक खड्यापाड यांतूनसुद्धां पृष्कळ आढळतात खर, परंतु न्यांपॅकीं पुष्कळ ठाकांस लेखांतील म्राद्याग्राह्य काय आहे, हं आळखण्याचे तारतम्य बिटकुल नसर्त. मुंबईतील कांहीं हृठक्या लोकांची हजामतीच्या वेळीं तोंडापृढे वतेमानपत्र धरून न्हाव्यास ऐट दाखविण्याची जशी व- हिवाट आहे, त्याच मासल्याचा हा मार्गे सांगितठेला पकार आहे. बोअर किंवा जपानी लोकांचा जय, व ई- अज किंवो रशियन ठोकांचा पराजय, झालेला वांचन ७९ व्यकझड्रफद्धति. [ पकरण ्ंथश्ंग्रह जवळ बाळगून, ते ग्रंथ मननपूवक वाचल्याने चित्तांच रंजन होतं व बुद्धीस ग्राहकताही येते. जमीनजुमला ज्यांच्या पदरीं आहे, त्यांस जमीनीची मोजणी करितां येऊन तिचे नकाशे काढितां येणे, ब काढलले समजणे, फारच आवश्यक आहे, तथापि त्या- विषयीं माहिती करून न घेतां क्षक गाष्टीसाठी तठा- ठ्यासारख्या सामान्य कामगाराचं दखील आजव करीत बसणे लाकांस आवडते, हं आश्चर्य नव्ह काय ! एका- प्रचित्तान रोज तास दान तास नानाविध विषयांचे परिशीठन करीत गले असतां, मनुष्य कालांतरानं बहु- श्रुत व व्यवहारज्ञ हाता. यास्तव कांहीं तरी अध्ययन कल्याशिवास दिवस फुकट घालवं नय. अशा रीतीनं भोजनात्तर कालकरमणा केल्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास सक््यरीतीचा पोषाख करून कचेरीस येऊन बसावे. कसातरी नितंबप्रदेश झांकठा जा- देल असा बुधवारी पेचा नेसून काटकसरीपणा व साध- पणा दशैविण्यार्चे वेड पुष्कळ खात्यापित्या लोकांच्य! होक्यांत शिरले अस्ते, व ह्ांतच ते संसारदक्षता मानतात. प्रंतू अनाच्छादनावरून मनुष्याच्या कुठीन- तेची पारख होत असते, हे त्यांस कळत नाही. यास्तव ०7२ रन्ळल शेनेल वेदमना पारखर्यवा । पर्रशित कुर रोज स्मोर्जमाच्छादुसेन अ.) दर्ड ॥ उस्लेगरी, आऑ० र. ३३: ] दिनेक्यी ७१ कुलीन व घरंदाज लोकांनीं हीन वेषाने दुसर्‍याच्या दृष्टीत पह नये हँ चांगर्ठे. कचेरीच्या जाग्यांत दधरचें काम चालते, व्यवहाराची घडामोड होते, व थोर लोकांची मदाखतही घेतली जाते, या करितां ती जागा घराच्या पुरोभागीं असन जरा शाजिवंत केली असावी, व तेर्थे वेठक घाठून तीवर तक्‍ये, ठो, ठविलदीं असावीं. कचरीच्या मध्य- भंगी आपटे बसण्यार्चे आसन असन बाजस शिष्टव थोर लोकांस बसण्याची जागा असावी, आपल्या डाव्या बाजस किंचित तफावतीने कारकून वगेरे ठा- कांच्या दुपरची जागा करावी. सवड असेल तर कच- रीच्या जाग्यापासून थाड्या अंतरावर आपणांस एकरे बसण्याकरितां एक स्वतंत्र खांठीची याजना कल्यास फार चांगर्ठे. - कचेरीत आल्याबरोबर व्यवहार संबंधी जी कांही चौकशी करणं असेल ती करून, कारकून वगैरे नोक- रांस जे हुकूम फर्मावयाचे ते स्पष्ट समजूत होण्यासा- रखे, ज्याचा त्याचा दर्जा पाहून, मध्रवाणीर्ने व प्रसज- मुद्रेने फर्मावावे. टपका देणें झाल्यास सर्वीदेखत अप- मान होई. असा न देता, बहुधा एकीकडे कानउचा- डणी करावी. कॅटेंडोळे आठी असल्यास, त्यांच्या १७१ व्यक्होरॅप्दति पंयेति. | शकरण तडजोडी कराव्या, व लागलेच किरकोळ काम कारकृना वर सोपवून आपल्या एकटे बसण्याच्या खोलींत जावे अर्से केल्यार्न नोकर लोकांस फार वेळ अदब संभाळून बसावे ठागत नाहीं, व कामकाज आटोपण्यास नि- वेष वेळ सांपडतो, आणि हापासन आणखीही एक मह- त्वाची गोष्ट साधठी जाते, ती अशी कीं, भेटीस आलेल्या ज्या गरहस्थास आपण उठून ताजीम देणे, कितीएक कारणांनी वाजवी नसन त्याच्या तत्काठीन स्थितिपरत्वे न देर्णेही रास्त होत नाहीं, असा कोणी ब्रेटीस आल्यास त्यास आपल्या नोकरांनी कचेरीत. स्वागत करून बसविल्यावर, आपण त्याच्या भेटीस गे- ल्याने, त्यासच आपणास उठून ताजीम देणें भाग पहतें. आपली बसावयाची स्वतंत्र खोठी असठी शणजे त्या स्थळीं कागदपत्र वाचन तत्संबंधी विचार करण्यास आपणास सोडेचें पर्डते. या खोलींत नोकर ठोकांस मात्र कामा पुरतेच येण्याची परवानगी असन, इतर सव लो- कांस बंदी असावी, व तिर्चे दार आपण आंत असलां तरी उघड न टाकितां नेहमीं बंद असार्वे, पण दार बंद करून आंत इुटक्या घेत, किंवा विड्या फुकीव, बसं नये. कोणत्या दस्वरेवजाची मृद्त किती राहिठी आहे कोणते दस्तऐवज फियादीस फियादींच्या च्‌ र. ] दिनचर्या ७३ केफियती कशा तयार करावयाच्या, पुराज्यास कागद कोणते यावयाचे, व वकिलास कोणते मुद्दे व हकीकतो कळवदावयाच्या, इत्यादि गोष्टींची टांचर्णेटिपर्णे स्वहस्ते करावीं. हीं कार्म केवळ कारकुनावर टाकू नयेत. नक्त व ऐनजिनशी कीर्दींची तरजें व आढावे, लक्षपूर्वक ध्यानीं आणावे. कारकनाकरवीं जडजवाहीर, दागदागिना, उंची वर्स्पार्जे, भांडीकुंडी, व इतर प्रकारच्या हरजिनशी वस्तु, यांचें वजनमाप व नग यासुद्धा यादी, कोणची वस्त को- णापासून कधीं घेतली, किंवा करविली, यांच्या तपशिला- सहीत तयार करून दृधरीं ठेवाव्या. गांवगनावार अस- ठेल्या शेतवाह्यांची नांव, एकरगुंठे, सरकारी आकार, वर- कस व पोटखराब यांची फोड, कसणारार्च नांव, मक्‍त्याचा ठराव, व त्यास जामीन जो कोणी असेल त्याचे नांव, इत्यादि तपशिलार्च फेरिस्त तयार ठेवावे. गुराढोरांचीं नावें, रंग, शिंगशिंगोटी, व अद्‌्माशी उमर या तप- शिलाची नोंद ठेवून, दरसाठ एक दिवस नेमून, त्या दिवशीं मरगत व नवी उपज काय झाली, हे पहात असावे. जमासर्ची लिहिण्यासंबंधार्ने रांजची दवघेव कश्या खहर्थास व रोजकीर्दीसत रोजचे रोज बार होवच असद, प्रेवु खतावण्या पृष्कळांच्या घरी सहासहा महिन्यांच्य च्छ 9४ व्यक्वारफर्दवि [ प्रकरण मागसठेल्या असतात, ही चाळ बरी नाही. रोजच्या पाचपंचवीस रकमांच्या देवघेवीची खतावणी चाटू तारखेवर ठेवणे कांही जड आहे, अशी गोष्ट नाहीं कारणपरत्वे आठ चार दिवसांच्या फरकार्ने मागसली असली, तरी फारशी नड नाहीं, परंतु फार मागसलेली असं देऊं नये, कारण, कोणाचाही हिशेब त्यांने मागितल्यापासून तास दोन तासांच्या आंत त्याच्यापुढे ठेवितां येईठ, अशी जमाखर्चाची शिस्त असावी, हँ बर. राजकीर्दीवर मळपृष्ठासारखीं कांहीं कोरीं पार्ने अंक घातल्याशिवाय ठेवून त्यांवर कुटुंबांतील मुलंबाळं जन्मास येतीठ, त्यांच्या जन्मवेळा, तिथि, वार, व नक्षत्र यासुद्धा टिपलेल्या असाव्या, तर्सेच कोणी मयत झारे असल्यास त्यांच्या मृत्युतिथि नोंदून ठेवान्या, याशिवाय सालाबादी कुलाचार, कुलदेवतांची नांवे, बार्षिक नेवेद्य, व टममुंजी इत्यादि कार्यांत कुठाचाराप्रमाणं बोडणें, गोंधळ, वगर घालण्याची जी परिपाठी असंल, ती नोंदून ठवावी, झणज मुलांबाळांस ह्या गोष्टींची माहिती व कुलपरंपरागत पद्धति ठाऊक होते. याशिवाय हब्यकर्व्ये, श्रावणी व लग्न- मुंजी इत्पादि कुत्यांत ठागणारे पदार्थ, हणजे पान- पजावळ, तेवजीसामान, अत्तरगुलाब, दुर्भसमिधा, नारळ- सुपाऱ्या, कापढचोपड इत्यादि सामानाच्या यादी व २ रॅ. ] दिनंचंी ७. दुक्षणेचे निरखत, दुषरी असं पावे. गेर्णकरून अशा प्रसंगी लागणार सामान बिनबोभाट सिद्ध ठेविता मेऊन आपली टूरदृष्टि व दक्षता दिसन येते. वर्सच आपल्या कारकीदींत यात्रा वगेरे झाल्या असल्यास मुक्काम कोठें केठे होते, तेथें सोयी, गेरसोयी कोणत्या होत्या, बरोबर सामान कोणर्चे घ्यावे लागंटे होतं, तीर्थश्रार्दे व॒ हवर दानधर्म काय झाला होवा, त्या क्षत्री आपला उपाध्याय कोण होता, याविषयीं तपशीलवार लेख दुधरीं असं दयावे. हयाप्रमाणं सर्व हिशेबी काम साडचारपावणंपांच वाज- पर्यंत आटापून चिटणिशी कामास प्रारंभ करावा, पेरत लिहितांना उगाच पाल्हाळ न करितां, व मुद्या जाऊं न देतां, मजकूर थोडक्यांत लिहावा, तथापि तपशील परिपूर्ण असन त्यांत संदिग्धता ठेवू नये, लिहितांना ज्यास पत्र लिहावयाचे त्याच्या योग्यतेनुरूप मायन्या- बरहुकूम, व आपणास किंवा दुसऱ्यास कमीपणा न येईेढ अशा बेतार्ने, उभयतांचा बोज राखून लिहावे. होतां होईल तोंपर्यंत गळछेला मजकूर खाडी ताजा- कडम घाटून लिहिण्याची पाळी येऊं देऊं नये. मित्ती, सन्‌, व बारनिशी पत्रांक ( नंबर ) घातल्याशिवाय, पत रवाना न होण्याची दक्षता असं धावी, अशा' रीक्ीने ७६ व्यदह्यरपृद्धति. [ प्रकरण फक्त शिलकसांखळी मिळविणे व तारीख बंद करणें राखून ठेवून कचेरी पांच पासून साडेपांच वाजण्याच्या आंव बंद करावी. येणेंप्मार्ण, पातःकाळीं सुमारे तास दोन तास घराबाहेर जाऊन नोकराचाकरांच्या कामाची चोकशी व दुपारी पहरसहाघटका दुधरचे काम, पहात गे- ल्यास कितीही फेलाव्याचा व्यवहार असला वरी, त्याचा आटाप होण्यास अडचण पडद नाही, व काम दररोज शिस्तवार कें तर भ्रम व वेळ फारन ला- गतां, ह्याच वेळांत कायदकान व हायकोटाोचे ठराव व- गेरे ब्यवहारापयागी माहिती संपादन करण्यास विपुल वेळ सांपडती. _ अशा रीतीर्ने साडेपांच वाजपर्यंत नेटाने काम केल्यानंतर देवदर्शन व रपेट करण्यास जार्वे. बाहेर फिरावयास जातांना कोणास तरी बरोवर घ्यावे, व त्याचा दर्जा असेल त्याप्रमाणे त्याशी संभाषण करावे. हवा जिकडे स्वच्छ वहात असेल तिकडे सहल करणें चांगठे. सहल करून घरीं परत आल्याबरोबर हातपाय धुवून संध्यावंदन व धुपारती करावी आणि भोजनाची सिद्धता होईपर्यंत, गुराढोरांस खार्णे घातलें व दुर्धे का- ढलीं किंवा नाहीं, याची चोकशी करून भोजन करावे. श्रॅ.] दिंगेचर्वी. छ्ऊ तदूर्गतर आठ. वाजेपर्यत पानसुपारी झाल्यावर थोडा वेळ मुठेलॅकर ब आशम्तित हयांशीं संभाषण करून कचेरीस बसावे, व रोजची शिलकसांखळी मिळवून, दूर असलेल्या समवयस्क मित्र मंडळीस सल- गीचीं किंवा गुपत मजकुराची परत्र, जी आपण स्वतःच लिहिलीं पाहिजेत, तीं लिहावी. आणि सूर्योदयापासून झालेल्या घडामोडीचे पयोठाचन व दुसर्‍या दिवशीच्या कामाची योजना करून नोकरा चाकरांस ज हुकुम सांगावयाचे असतील ते सांगाव, व दृहा वाजल्याबराबर कचरीतून उठावे, आणि अंतगृहांत एकांतस्थठीं जावं. तर्थे गल्यावर मित्र व विश्वासू सवक यांच्या द्वार गांबांतीठ कटाळ मंडळीच्या उपद्दयापांची व वेऱ्यांच्या कारस्थानांची बातमी ध्यावी. मार्ग सांगितलंच आह कां, गांवांत अगर परगांवांत जीं घराणी आपल्या आ- श्र्यावर किंवा अनुषंगानं नसतात, त्यांत काणी प्रति- स्पर्धी, काणी मित्र, व काणी उदासीन असा त्रिविध प्रकार असताच, त्यांत ज उदासीन असतात. त्यांज- पासून आपणास काणच्याही प्रकारचा उपसग नसता व मित्र असतात, ते तर आपल हितर्चितकच असतात परंतु जे प्रतिस्पर्धी असतात, ते आपल्या नाशावर असतात, ह्या करितां त्यांस आपल्या दाबांत ठेवितां यार्वे, हणून त्यांचीं व्यंर्गे व बलाबळ आपणास माहित असर्णे जरूर: श्रे, पर्तेश्ञ,. पुरपक्षाची कारल्यान अगाऊ कळली असवा, त्यांचा मदीकार करण्यास सोयोचे पहते, यास्तव गुपहेराच्या द्वारें वैऱ्यांच्या मसलतीची रातमी ठेवीत जावी. आपण इतरांशी निर्वेर ब. सोजन्याने वागला, तरी जगांत परोत्कर्षाविषर्यी अ- सहिष्णुता, स्वार्थ, व मत्सर इत्मादि समजि आहि, यामुळे दुसरे ठोक आपल्याशी य. अळी नसतां हेवादावा करण्यास प्रवृत्त होतात. यामुळे, आपली इच्छा नसतांही, सहजच दुसऱ्याशी वैर उत्पन होते. निदानपक्षी, आपला बचाव तरी आपणास करावा लाग- तोच. कोणाच्याही कारणाने कां हाईेना, एकदां विरोध उद्भवला हणजे गाफल रहार्णे, मोठ्या धाक्यारचे आहे. शत्रकडील बातमी काढण्यास योजावयाच्या हेरां- विषयीं विचार पुढील प्रकरणीं व्हावयाचाच आहे, ता ध्यानीं आणन याग्यस्थठीं बातमीदार योजाव. व त्यांनीं सांगितठलं वृत्त नीट ऐकून घऊन आपले व शत्रच बलाबल ध्यानीं आणावे आणि नंतर निद्रा करावी. अशा दिनचर्ये प्रमाण वागून जो मनुष्य सर्वकाळ आपल्या कामाधंद्यांत गुंतलेला राहतो, व व्यवहाराच्या सर्वे अंगांवर आपली करडी नजर ठेवितो, त्याचा व्यवहारांत उत्क्षेच हातो, व त्याचे वजन सर्वावर पडत. दुसर प्रकरण समाप्त. प्रकरण तिसरें बळावलविंचार. कुळव शिरिकाकळरळळ देवशर, युख्धिबत, कुळनळ, बहुल, इव्यबर, मग्यजळ सुद्ददळ, सवकबर, सवकांचे धकार, सवकगुण, तत्संच्रंदी एशिासिक गोडी मागीक विवरणाच्या आघार्ने प्राप्त झालेला बलाबल- विचार, पस्तुत परकरणीं सविस्तर सांगावयाचा आह यद्यपि सर्वबलांमरध्ये देवबल प्रधान, असं लणण्याची परिपाठी पडली आहे, तथापि लाकव्यवहार पाहिला असतां, वर्स काणी मानीत नाही, असंच निदर्शनास यर्ते. देव दुजे, व पंगु असून ते यत्नसाध्य नसल्यामुळं प्रकत स्थठी त्याचा विचार तरी काय करावा ! दैव- चलाच्या अभावामुळे, किंवा त्याच्या प्रतिकृलतमुळें अवसरपाप कार्य, कोणासही सोडितां यत नाहीं, या- करितां हिम्मतबंहाहर पुरुषांनी देवपतिकूठतची, व अपश- कुनादिकांची भीति मनांत आणन कार्यविमुख होऊं पिुिंडंडंबुबबांगंबग्ब ॒श॒ब्ब॒ डेड खायचा निगा १ विक्ञवा वीर्येडीनो व: स देवमतुवर्सने । वीरा संमावितात्माना न देवं परयुंपासते 1 9७ ॥ वा० रामावफ, देवं पुरुषकारेण यः समर्थ: प्रबाधितम्‌ । स ६. सर्ग ११. देवेन विपचार्थ: परुणः तागसीबात ॥ ९८४) र म व्यवहारपयति [ प्रकरण नये. जे नामर्द व. याह असतांत, तेचे देवावर अवलंबन राहतात. महांची इष्टानिष्टता, दुःस्वर्भ, व अपशकून थांची फले काकतालीयन्यायांन प्रात होत असतात, यास्तव बुद्धिमान लोक त्यांस फारसे भीत नाहींत. या गोष्टी सवड असेल तेव्हां मात्र लोकाचार समजन अवश्य पहान्या. रस्ता झाडून भागे आक्रमण करण्याची जव्हा सवड असेल, तेव्हां तर्स करणे अधिक श्रेयस्कर व बिन धोक्याचे आहे, हं उघडच आहे. देव श्रेष्ठ किंवा पोरुष श्रेष्ठ, हा बाद अनादिसिद्धच आहे. परंतु त्याचा तर्केवितकाने अद्याप निणेय लागला नाहीं. इतर्के मात्र खर आहे कीं, आजपर्यत काणीही देवावर ज़िस्त ठेवून उद्योग सोडून दिेटा पाहण्यांत येत नाहीं, यावरून उद्योग किंवा पुरुषयत्नच प्रधान समजला पाहिजे. काणास देवासच प्रधानत्व देणें मान्य असल तर, त्यास देव झणज काय, असा आही प्रश्न करिता. प्राकूजन्मींचा जो पुरुषयत्न, त्यासच देव हणा- वयाचं असेल तर पुरुषयत्नच प्रधान, असें देववाद्यांच्या बकाल पाळ णच कणाचा “ “कपटाणा २ पहाणा चरित स्वभं निमित्तोत्पावक तथा । फलंति काकता- छीथं तेभ्यः प्राक्ञी न बिभ्यति । वेणिसहार दिघमावस्थिते देवे पोर्षे फलता गते । विषादयंति नात्मान सत्वा- पाभयिणो बुधा: ॥ ९७ ! वनपवे, अ? ७९. ३२. ] बळावळ. शिचार. वढ मुखारनेंच करूळ शाल्यासारखें होत नाही काम! जो आळशी पुरुष देवावर भरवसा ठेवून हटवादीपणाने कांही उद्योग करीत नाहीं, तो निश्चसार्ने नाश पावतो. ““असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी” अर्स हणून कवळ दैवपर होणे रास्त नाही. उद्योग करूनही दुदैवाने फूलपराप्रि न झाडी तर धीर पुरुष, मजला जेवर्ढे करणे शक्‍य होर्ते तेवर्ढे मी सर्व केले आहे, असें मनांत आणून आपल्यास दोंषी समजत नाहीं. उद्योगास आरंभच न केला तर फल प्राप्त होणार कर्स ? व आपल्या अंगीं कतृंत्व आहे किंवा नाहीं याचा निणेय होणार तरी कसा ? तस्मात पराक्रम हा केंठाच पाहिजे. उद्योगाहून न्य, असा काणी फटलदाता ईश्वर निराळा आहे, असें मानिलें तरी ता इश्वर क्रियावानासच फल दुता, आ- ळशास देत नाहीं. २ यो हि दिष्टमुपासीना निर्वितष्ट; द्युस्सं शयंत्‌ । शं भवरसदेस्सदर्बुद्धिरामो घर इवोद्के !। १४ ।॥ वनपद, तथेष हठदुर्बा : शक्तः कमण्यकर्मकूत। भासोत ( अ० ४२३. न चिरजीवदनाथ इव दुर्बल: ॥ १९ ॥ २ यदन्यःपुरुषः कुर्योत्तर्कृतं सकलं मया । तच्चफटमस्माकमपराथा न मे कित. ॥ इति धोरोन्वव्षेयेवनात्मानं तत्र गर्हयेत. । ४८ 1 ४९ वनपर्व, अ ३१. ३ अस्ति चेदोश्वरः कच्यित्कलरुप्यस्यकर्मशाम्‌ । कर्तारे भजते साऊ पि नहमकर्तु: प्रभाहे सः । मागवत दशमस्कंब, अ० १४. टश [-पॅकरंण वरील * वि्चारावरून दैववठ आर्थेवनीय आहे; समंजून त्मार्चे परिगणन न करितां झात्यांनी बाहुबट, कुलेंबठ, बुद्धिबठ, वृुन्यबठ, आणि मंत्रवठ अशीं मनु- प्याच्या ठायी असणारीं पांचे मकारचीं बले मात विचार- णीय मानठेठीं आहेत. ह्या पांचांही बलांमध्ये सर्वांत श्रेष्ठ बुद्धिवट, व सर्वात निःछृष्ट बाहुबठ होय, असं समजावे. तशांत सांप्रत यद्धकाठ नसल्यामुळें बाहुबठास फारच निःछृष्टपणा आला आहे कुलबल हणजे पिढीजाद खानदानी, हें एक मो- टॅच बठ आहे. नानासाहेबांचे बंड जरस वाढत गेलें तर्स वासुदेव बळवंताचे बंड वाढे नाहीं, स्ार्चे मुख्य कारण कलबलच होय. कुलीन मनुष्यास शेंकडा सास- कर्ते मिळतात, त्याच्या पूर्वजांच्या शो्योदायांदि गुणांनी ठोकांचा त्याजवर ढोभ व विश्वास विशेष उत्पन झाला असतो, तसा प्रकार अपसिद्ध किंवा कुलहीन मनुष्याचा नसल्यामुळे, त्यास यत्ने करूनही चांगले साह्य १ धल पस्चविधं नित्यं पुरुपाणांनिजाध मे! यशु बाहुबलं नाम क- निष्टं बलमुच्यते । भमात्यलाभो भद्रंत हितीयं बलमुच्यते । ढत्तीयं घसा तु बलनाहमेतीप्रिण: ।। यत्वस्यसहजं राजस्पितपेतामह बलं! अभिजातवर्ल नाम तखतुर्य बलं स्यृतम्‌. ।। बेन खेतानि सवाजि सैगृही तानि भारत । अहलानां बरं सेव तत्मसाबलमूच्यते ॥ ५२ ते ५५ उद्योगपर्व, अ० ३७ ३ रॅ.] वस्यवळ, मिरर द्र बिळव नाहीं. , परंतु बाहुबल, कुठवल, ब दुत ही तिन्ही ब्ठे जिवकी इश्वरेच्छेवर आहेत, वि- तर्की मनुष्ययत्ावर अवलंबून नाहींत. यामुळे त्यांबि- षी येर्थे विचार काय करावा ! व परस्तृत स्थलीं वुन्यवठ व मंत्र आणि शा दोन्ही बांस कार्य साधकत्वामुळें अत्यंत उपकारक अर्से मनुष्य- ब, अशा तीन प्रकारच्या बठांविषर्यांच विशेषत्वाने वचार करणें इष्ट आहे. द्रन्य सांसकर्त्यांच्या द्वारे, व साहकर्वे दन्पद्वार प्राप्त होत असतात, झ्या दोन्हीं गो- षींचा अन्योन्याश्रय आहे. यास्तव उपटबन्ध असलेल्या साधनांनी या दोन्ही गोष्टी यत्नपूर्वक संपादून कराव्या. “« दृब्येण सर्वे बशा: ” अर्स सट आहे, यास्तव व- व्याजनविषर्यी दक्ष असार्वे, व अर्जित असेल त्याचं रक्षण करावे ह खरे, तथापि त॑ अधमोर्न कधींही संपा- दन करूं नये, व त्याच छृपणत्वाने रक्षणही करूं नये. दुष्कमोर्ने मिळविलेल्या दुव्याचा उपभाग घेण्यास वांटि- करी थहुत मिळतात, पण तष्नित पापाचे वाटेकरी कोणी होत नाहींत. एका संपादंकासच त्या पापाचे ३ *हायबन्यना हार्थाः सहाया्यार्थबंन्थनाः । अभ्योम्यवम्थना- वती विनान्योस्य म सिद्धचतः ॥ १८ ॥ डश्योय, अ ३५ २ एकः पापाति कुडते र्त गुहे महाशनः । मोसमरो दिममुच्यंते कर्ता दोषेण शिप्वते ॥ ४०७ ॥ ककयोय, अ १३ टश व्यवहारफ्यतिं [.मकरण ओझं उचठार्ब लागत. . अशा रीतीर्ने मिळविले दुन्य लोकांच्या मनांत वेरभाव उत्पन करून संपाद- कांचा नाश मात्र करिते, व र्ते फार दिवस टिकतही नाही, यास्तव कुमार्गानें गव्य मिळविणारा मनुष्य महामंरबे समजावा. धर्मन्यायाने मिळविठेले द्रव्य कधीं घटते नाहीं, व नार्हीसेंही होत नाहीं, परदुन्याचा अपे हार करणें, हँ निष्ट्रपणारचें व नीचपणार्चे कृत्य आहे परस्वापहार करणें, हा वैभवास चढण्याचा राजमागे नव्हे. लोकमान्य राजमार्ग झटला हणजे, परोज़िलाष न करणें, स्वतःच्या दब्यावर संतुष्ट असर्णे, सतत उद्योग करणें, व मिळविलेले रक्षण करणे हाच होय. दीर्घो- द्योगी, दक्ष, व विपत्तीमरध्ये न इगमगणारा मनुष्य बहुतकरून चांगले दिवस पाहतोच पाहतो. तर्सच जवळ असलेर्ठे दृग्य रक्षण कराव, अर्स जरी आहे, तरी पुष्कळ धान्यप्राप्ती व्हावी, एतदर्थ जसा २ अर्थोचाकनणा प्रप्सुमे ढदइत्युच्यते बुध: ॥३५॥डस्योग,अ०३३ २ घममला सियंप्राप्य न जहाति न हीयते॥३१॥उद्लोग,अ०३३१ ३ भनायोचरित तात परस्वस्पृहण शशम । स्वसं तुट: स्वघमेस्यो यः स वे सुखमेघते ॥ ६ ॥ उ अव्यापारः परायिंबु नित्योद्योग: स्वकमछ । । सभापई. रक्षणं समपात्तानामंतदेभवलक्षणं ॥। ३ ॥ १ अ० ५४ ष्‌ नित्यमत्थानधाणरः 1 शे- भ्रमततो विनीतात्मा नित्यं घक्साचि पड्यति ।। ८2 ॥ इर. ] बंखॉंबँटे बिचार. टॅ कांही थोड्या धान्याचा बीजरूपार्न व्यय करांबा लागतो, तसाच प्रकार धनाचाही आहे. आधीं पैसा खर्च केल्याशिवाय पैसा मिळत नाहीं, यास्तव प्रसंगा- नुरूप छाती करून नतने दव्यप्राप्रीकरितां संचित दु- व्याचा व्यय करण्यासही कचरू नये. हिम्मत हच द्रव्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे. हिमती शिवाय इतर साधर्ने व्यथ होत. भागंबाई बनल्याने, किंवा '$ घाटग बाई जागवा ” असं झणन याचना करीत गेल्यार्ने, अथवा सदोदित टाळ कुटीत राहून कोणासही दुव्य प्राप्त होत नाहीं. नेहमी थाह्या खचोर्ने व अल्पा- यासार्न विपुल अथंप्रापते हाईल, असे न्याय्य उद्योग मनांत योजन ते लागलेच हातीं घ्याव. उद्याग करितांना निर्दा, आळस, भय, क्रोध, नाजुकपणा, व र्चेगटपणा, केलिय मा तेभइन संदायः ।। ६५ !। वनपर्व, अ० ३४१. २ सत्व हि मूलमर्थस्य बितथ॑ यहनोन्यथा । म सु प्रसक्तं भवति बृक्षच्छायेव हेमनि 1! ६४ ॥ वनपर्व, अ० ३३. ३ म वयाची गैक्ष्यचर्येन नाविट्ठैव्यन कहिचित । वेत्तुं धय: सहा राजन्केवलं धर्मबुद्धिना । ८९ बनण्वे, अ० ११. ३ कविक्यीस्विनिच्ित्य लघुमलान्महोदयासू । शिममारभसे कर्ते न दिन्नरत्नसि तादशात. । ३१ समा, अ० ५. ५ थडनथा महाराज कण्िले पठत; कृला? । तिश्ालस्थ भद अरेधो मारे दीर्थसूनता. ॥ १२४ संभॉप्ये अ १. ब टच्‌ व्यवहारपद्धति. [ प्रकरण इतक्या गोष्टी करूं नयेत, हे उद्योगास सहा अनध झणन गणलडेले आहेत. सामर्थ्य, देश, काठ, व आपटा आदा ह्या गोष्टींचा विचार करून जो कामास हात घा: लता, तो तोंडघशी न पडतां त॑ काम निर्वेध पार पडता. आद्यापक्षां जोस्त खचे करणं, जमाखचांकड टक्ष न पुरवणे, पापपुण्याची पर्वा न करितां साधेल त्या री तीनें पैसा मिळविणे, आणि दूर असलेले अर्थ संपादन करण्यास अवघड पडते, झणन तं सोडून देणे, ह्या गोष्टी कोशबलास अगदीं अनिष्ट आहेत. जो मनृष्य आपला आदा काय आहे, हे न पाहतां वाटेळ तसा खर्चे करिता. तो कुबेरासारखा श्रीमान असला तरी गरीबीस येता. हणन सदोदित आपला आदा काय व खर्च काय, हँ पहात राहून सुबत्ता असल तेव्हां आद्यांच्या चोथ्या हि- श्शांत, मध्यम काल असंल तेव्हां आद्याच्या अर्ध्या १ सामथ्येयागं संप्रक्य देषकाली घ्ययागमी । विसूरय सम्यबय बिया कुर्वन्माझो न सीहसि ॥ ३६ सभा, अ० ९१. १२ भतिष्ययो5नवेक्षा 'य तयार्जनमधर्मतः । मोक्षण वृरसंल्यानां कौशब्यसनमुृच्यते ॥ हितोपदेश. ३ किप्रमाथमनालोच्य य्ययमामः स्ववाऊछ्या । परिक्षीयत एवासो धनी वै अवणोपमः ॥ हितोपदेश. ४ करखिदायस्य 'चार्थन 'चतुभोगोन बा पुनः । पादसागोर्त्रिभिवाषप सययः संशोध्यते सव ? ॥। 3३ । सभापवे, अ० ९. ३. ] बलाबल विचार. टफ हिश्शांत, व दुर्भिक्ष असेल तेव्हां आद्याच्या पाउण हिश्शांत, खर्च आटपेल अशा धोरणाने खर्चाचा बेत राखावा. व्यवहारी ठोकार्चे दृुन्य बहुधा व्यापारांत गुंतलेले असतें, ते बहुतकरून जरूरीच्या वेळेस खुटें होऊन उ- पयोगी पडत नाहीं, यामुळे अशा प्रसंगीं दुसऱ्या कडून एवज आणण्याची पाळी यते, व तसं झालें शणज माण- साची इभ्रत जाते. इभ्रतीवर मोठमोठी कार्म पार पडत असतात, यासाठीं ती कमी होऊं नये झणन, जा गृहस्थ आपल्या व्यवहाराच्या मानापरमार्ण कांहीं नियमित राकड संदांदित जवळ बाळगिता, त्याचा भ्रम खडा न हातां, ठो- कांत त्याची इभ्रत रहावे. मनुष्याच्या एपतीचा भ्रम व साख, या दान गोष्टी मिळून पत हात. एपत आहे पण साखसचाटी नाहीं, तर पत रहात नाहीं. बरं साख- सचोटी आहे पण एपत नाही, तर सावकारास आपली रकम परत येण्याचा भरवसा पटत नाही, यामुळे पत रहात नाही. घरांत तहादर रोकड व बाहेर पत असली लणजे, प्रसंगवशात्‌ कांही किफायतवार सवदा जुळून आल्यास, तो पदरीं पाडितां यतो. व संकटकाठीं अइ- चर्णीते पडन दुसऱ्यार्चे घर पहार्वे ठागत नाहीं. दृव्य होतां होइल तोंपर्यंत आपले हातांत राखार्वे, त दसऱ्याच्या हातांत जाऊं देऊं नये. पण कारणपरत्वे शे ट्ट व्यवहारपदति. [ प्रकरण ते दुसऱ्याच्या स्वाधीन करणे भागच पडर्ठे, तर आप- णापक्षां बटिष्ठ, आपले बंधुवर्ग, ज्यांनी आपणास बाल- पर्णी कडेखांद्यावर घेऊन खेळविठ आहे, असे जुने नो- कर, व ज्यांचे आपले शिरावर पूर्वी मोठे उपकार झाले आहेत असे लोक, यांच्या स्वाधीन ते॑कघधींही करू नये. इतर विश्वास मनुष्य पाहून त्याच्या स्वाधीन क- रावे. कारण, जबरदस्त मनुष्य आपल्या सामधथ्योच्या जोरावर कमजोर मनुष्याची ठेव गिळंछत करण्यास भीत नाहीं. भाऊबंद दायादत्वामुळें सवच गडप करून बसण्यास च॒कत नाहीत, जुने नोकर धन्यास का- ठच खेळविले पोर समजून बेफाम वागतात, व कद्र धरून त्यांवर दाबही बसवितां येत नाही, आणि उप- कारंकर्ते, आपण केलेल्या उपकाराची ध्वजा उभारून तोंडावाटे शब्दही काढूं देत नाहींत, सारांश वर सांगि- वठेल्या डाकांवर पेशाचा कारभार सोपविणे, हे दूरद- ९ नियुक्त: कषजिथो वृप्ये खवडध॑ इदावते भवम । २ सर्वस्व पसते बंधुराकन्य जातिभावतः ।। ३ अवरधेपि निःंव्ही नियोगी चरिरसेवकः । स स्वामिनमवजञाय चेच निरकप€ः ।॥ ४ उपकर्ताधिकारम्यः स्वापरार्थ न मम्यते । उपकार ध्यजीकृत्य संवमेवाषरुन्यति ॥ हितोर्देश. ३र.] बलाभल विचार. ट९ शॉपणाचे ठक्षण नव्हे. वर्सेच राजा, राजसेवक, वेश्या, बंधु, विधवा, कामावरून दूर केठेठे नोकर, व दुर्ववैनी पुरुष यांशी देवघेवीचा व्यवहार सर्वथैव वर्ज करावा. आतां मंत्रबलाविषयी विचार करू. मंत्र या शब्दाचा अर्थ येर्थे गुप्त मसठत असा आहे. योग्य व गुप्त मस- लतीर्ने जरयप्रामति होते. बुद्धिचातयीनें ठरविठेल्या मस- लतीनें जसा कार्यभाग पार पडतो, तसा पराक्रमानेंही पार पडत नाहीं, लणूनच ज्ञात्यांनी शटठें आहे, “ ड- पायेन हि यच्छक्यं न तच्छक्यं पराक्रमेः ” शिवाजी महाराज, बरोबर दहावीस सेवक घेऊन दिल्लीस अवरंगजेबाचे अटीस गेले असतां, ते ज्या वाडथांत रहात हाते, त्या वाड्यासभावती अवरंगजेबार्ने पाोठादखान कोतवालाच्या पांच हजार लोकांचा पहारा ठेवून महा- राजांस प्रतिबंधांत ठेविर्ठे. दहावीस छोकांसहवतेमान परक्या ठिकाणीं पांच हजार लांकांच्या वेढ्यांत सांपड- ल्यावर महाराज जरी पराकमी होते, तरी केवळ पराक- माच्या जोरावर त्यांस शिर सठामत राखूनः बेढ्याची १ घृणी, शजा, पुश्वळी, सजमृत्यः, पुत्रा, चता, त्रिथवा बाल- पु्ता, । सेनाजीवी, 'चोडूतभूतिरेव प्यवशारेथु वर्जनीयाः स्य- रेवे ५ ६० ।। उस्क्रोमपर्द, ख० १७. . २ सेत्रमूल 'च विजय प्रवश्‍म्ति मनस्विवः 1 ५ आ. शागावण, युद्षकाण्ड, सर्ग ६. ९०८ व्यवहारपदधवि. [ प्रकरण फळी फोडून निसटून जाणें अशक्य होतें. अशा बिकर प्रसंगीं न गांगरतां मसलत योजून महाराजांनीं अवरंगज- बाच्या हातावर कशा तुरी दिल्या, हे आबालवृद्धांस मा- हितच आहे, यास्तव त॑ येथें सांगण्याचे कांहीं प्रयोजन दिसत नाहीं. ब्रिकेट मसंगामध्ये जा भांबावत नाहीं तोच पुरुष संकटांतून तरून जातो. काणत्याही महत्कायांची मसठत एकट्यानेच आपल्या बुद्धीनं ठरव नये, कारण, काम, क्रोध, ठोभ, इया, 'व मत्सर इत्यादि मनोविकारांनीं बुद्धि एकदर्शी होऊन तिजला इच्छित गोष्टीची जवढी अनुकल़ बाजू असत, तेवढीच दिसते, प्रतिकठ बाज दिसत नाहीं, यामुळे कार्यभाग फसतो. तर्सेच बहुतांसहवतमान मसठतीचा विचार केला असतां, ता जगजाहीर झाल्यासारखाच होता, या करितां तीनं किंवा तीहींहून एकदोन जास्ती, इतक्याच मसठतगारांसमवत मसठतीची विचारणा करावी. मसटतगारांच्या ठिकाणीं शहाणपणा, मनोनिग्रह, १ उत्पंलैष्वयि कार्येष्‌ मतिर्यस्थ न हीअते । स निस्तरति दुर्गाणि मृतिबुद्धिप्रनाबत: ।॥ हितोपदेश. २ कशचषिन्मंत्रयत नेकः कविज वहुभिः सह । किसे मन्तितो मस्त्रो राष्ट्रं न परिघावति !। वा. रामायण, अयोष्याकाण्ड सरग ९००. ३ मस्निमिस्त्वं अथोदिष्ट चतुनिस्विभिरेव वा 1 कर्चित्समस्सर्न्य- स्तेच मनन मन्मयतत बुप | रामायण, असाोंच्या. सग ९००. इरँ.] बलावर विदार. ९१ व आपणाविषयीं दृढतर पेमशाव हे तीन गुण साह- चयौर्ने वसत असले पाहिजेत. या तिहींपकी कोण- त्याही एका गुणाची कमताई असन दुसरे दोन्ही गुण भरप्र असले, तरी त्यांचा कांहीं उपयांग नाहीं. ज्यांस नीतिशास्त्रान्वये कार्याचा उपक्रम कसा करावा, स्वपर- बलाबलाविषयीं तारतम्य कर्स पहार्व, दशकालविभाग ध्यानीं कसा आणावा, कायात अडचणी आल्यास त्या द्र कशा कराव्या, द कायोचा निर्गम कसा ला- वावा, ह्या पांच गाष्टींचे ज्ञान चांगठं असून ज साम, दान, व भेद या तिन्ही उपायांची याजना करण्यांत कुशल, तच मसलती प्रुष गणले जातात. विचाराक- रितां पुढं आलल्या गाष्टीचं तात्पये ध्यानीं आणन वि- चारपर्वक सहा देणार, मन न दुखवितां सत्य व स्पष्ट भाषण करणार, व दष्य ठाभास्तव विश्वासघात न कर- णार मसलतगार मंत्रनिणयास याग्य हात. अनुकृल- न टण 0 ७७७0७००. क ० ८-८. डलला-/--॥४०0-०/५/ १ भ्पश्डितो वापि झु्स्पण्डिसो वाप्यनात्मवान । नापरीकषय महीपाल कुयोत्सव्विवमास्मनः ।। १९ उस्थोग, अ० ४८. £ २रेठपप्रदानं सांत्व श्व भेई काळे च विक्रम । योगं च रक्षसां स्ट तावमी च नबानयो ।॥ ११॥। काळे घमोर्थकामान्य; संमरूच श्चिवेः सह । नि- | रामायण बवेसारमर्वो हाके म स व्यसममामुयात । ११ ।!। युदकाण्ड, हिलामुबन्यमालाकय कुयास्कार्थमिहात्ममः । राजा | सर्ग ६३ सहार्थतत्वक्षै: सरचिदे बुंद्धिजीविमिः ॥। १३१ ।। ९५ व्यवहारपर्दवि. [ प्रकरण तर्चे यत्किंचित चिन्ह द्सिल्याबरोबर हर्षाने हुरळून जाणारे ठोक, व नीतिशात्र आणि अर्थशाख्् यांची तर्त्वब माहित नसतां, तकेंटी वाकचातुयोच्या जोरावर अहितकारक गोष्टी हितकारक आहेत, अर्से भासवि- णारे ठोक, यांचा बुद्धिवाद ऐकूं नये. मंदबुद्धि, वगट, तोंडपुजे, ( प्रायः भटभ़िक्षक ) ठक, स्रिया, आणि बाळ, इतक्या प्रकारचीं माणसं मंत्र निणेयास वेर्जनीय समजावी. कारण, मंदबुद्धि मनुष्यास कार्याकार्य विवक नसतो. चेंगट मनुष्य कालयापन करून संधी फुकट दवडितो. भरटभिक्षक व ख्रिया यांच्या ठायीं अधीरता, अट्रद्ृष्टि, ठावाठावी, व तोंडी तीळ न ठरण्याचा गुण, इत्यादि दोष असतात. बालकांच्या ठायी अप- कता, उतावळेपणा, व अनुभवहीनता ह दुगुण अस- तात. व ठक तर बोलून चाठून ठुच्चेच, ते साधेल त्या २ अनभिज्ञाय शस्त्रार्थन्पुर्षाः पद्युनुद्धव: । री त लातत ला कत :1 ९४ अश्यास्तविदर्षा तेथां कार्ये नाजिहित वचः । अर्थ- प शासख्थाममिशदना विपुला स्वियमिच्छताम, ॥। ९५ 2 अहितं 'च हिताकार थाहर्याजर्पन्ति ये मराः १ | आवद्यं मम्प्रबाझयास्ते कतव्याः कृस्वदृषका: !! १६ २ अस्यम्रज्ञैः सह मन्नं म कुर्याच दी्थतकेरनसेभ्मारगेच ।। (भसे विडुणर्ने पृतदष्टास सांगितर्ळे आहे. ) थूर्तः छी स दिशयबंस्य मम्त्िषः स्थुमंहीपरसेः । अनीतिपवनः क्षिपः कायोच्यौ स निमजति. हिसापदेश- ३.] बदाबल विचार. ९३ रीतीनें स्वा थे साधण्याकरिता पराँथाची हाति. करा- वयास चकत नाहींत. 'कांहीं लोक दुसऱ्या लोकांसमक्ष आपला अभिपास स्पष्टपूर्ण सांगत नाहींत, व अनेकांशी एककाठीं के- लेल्या मसठतींत प्रसंगी मतभेद पडून आग्रहवाद उत्पन हांतो, याकरितां सवड असल्यास प्रथमतः निरनिराळ्या मसलतगारांचा पृथक पथक अजिपाय घेऊन नंतर सर्वा- समवेत मंत्र निणेय करावा. सवड नसेल तर प्रथमच सर्वांचा एकदम अभिप्राय घेतला तरी हरकत नार्ही. जा मनुष्य मंत्र्यांसमवत मसलतीचा नीट ऊहापोह करून मग कार्यास उयुक्त होतो, तो उर्चम पुरुष, जा आपल्याच बुद्धीनें मसठतीचा इत्यर्थ ठरवून का- योस हात घालतो, तो मध्यम पुरुष, व जां मुळींच वि- चार न करितां कार्यास प्रवृत्त होता, तो नीच पुरुष समजावा. १ जिविथाः पुरुषा लोके उत्तमाधममध्यमा: । तेषां तु समषेतारना यणकोधो बढास्बहम्‌ । ६ ।॥ मन्मस्थिनिर्ह संथुक्त: सनेर्मन्ननिर्ण य । मित्रत्रीपि समानार्यिवान्थवेरथि वाथिकेः ।। '» !। खहितोमन्त्र- वित्था य: कमरस्भान्मदर्तयेत्‌ । देवे च कुडते यव्ये तमाइः परुथो- समम्‌ ।॥ ८ ।॥। एकोर्य विदक्षदेको धर्म प्रकुहते मनः । एकः कार्यानि कुरुले समडूर्मध्यनं नरम्‌ ॥ ९ ।। शुणदोखो न निथिर्थ . व्यक्षत्दा देवण्यपावनू । आरिग्यानीति अः कार्यमुपेशेच्त नयाथम: । १० ॥। रामायण, युद्धकाण्ड, सर्ग ६. ९४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण त्याचप्रमाणे ज्या मसलतीविषयीं सर्वे मंत्र्यांचे तत्काळ एकमत होते, ती उत्तम मसलत, जी विषया मंत्र्यांचा प्रथमतः मतभेद होऊन मागून एकवाक्यता होते, ती मध्यम मसलत, व जिच्याविषयीं मंत्र्यांचा वार- विवाद चालून एकमतानं कांहीं निश्चित ठरत नाहीं, ती वाईट मसलत समजावी. मसलतीचा विचार फार गुप्त रीतीनें करावा. 'ज्या पुरुषार्च भावी कार्य अथवा भावी कार्याविषयी केलेला विचार, दुसऱ्याच्या समजण्यांत न येतां, याजिलले कायं पारं पडल्यानंतर ते इतरांच्या ध्यानीं येतं, त्याठाच शा- हणा झ्णारवे. मंत्रबीज फुटले तर त॑ रुजत नाहीं, याक- रितां घरांत जथे माणसाची वाग नाहीं, अशा ठिकाणीं भिंतीस कान असतात, अशी कल्पना करून हलक्या शब्दानं मसलतीची वाटाघाट करावी. किंवा पर्वतांच्या ३ थस्य कृत्यं न जानन्ति मन्त्र बा मन्त्रित पर । कृतमयास्य जा- नन्ति संत्रे पण्डित उच्थते ॥ ९३१ ॥ उद्योगपब्ष, अ० ३७. २ मत्नबीझमिदं गुप्त रक्षणीबं यथातथा । ममागपि न मिथ्धेत तशच न प्ररोहति ।॥ ट्िसोपदेश- ३ धर्सकामार्थक्रायानि तथा मन्त्रो न मिद्यते । गिरिपृष्ठमुपारुध प्रासाद धा रहो गतः ।। १७ ।। अरण्ये निःदाळाके वा तत्र मन्त्रो- मिधीयते । मोसुहत्परमं मन्त्र भारताहीत वहितिम्‌ ॥ १८ ॥ उद्योगपवे, अ० श्‌ द श्रॅ.] बरावठ बिचार. ९१५ शिखरावर अथवा झाडझुहुप नाहीं, अशा निजेन अर- ए्यांत जाऊन मसरतीचा बत ठरविल्यास, तो बाहेर फु- टण्याचे भस रहात नाहीं. इतकी खबरदारी घेतली तरी देखील बोटणंचालर्ण व मुखचया इत्यादिकांत अंतर्गत मसलवीर्च प्रतिबिंब दि- सन सर्ते, व त्यावरून चतुर पुरुष मसलतीचा घाटं त- कोने तव्हांच ताडितात. साक्षात गाष्ट कानीं पडल्यावर पशूंना दखील समजत, मग मनृष्यास समजटी तर न- वळ काय! ह्याकरितां बाठणंचाठणं व मुखचर्या यांतही मसठतीचं प्रतिबिंब द्सिं दऊं नय. इतकी काळजी धऊनही प्रसंगवशात मसलत फुटली तरी देखील न कचरतां माठ्या कशलतने तीवर झांकण ९ आक्रारइछाद्यमाने(3 न शक्या विनिगहितुम। बलादधि विडणो- न्यव नावतन्तर्गतं नुणाम ।। ६४ रामायण. युद्ध, सगं १.४ २ उदीरितार्थ: पर्युनापिरृह्यते हयाच्य नागाच्य वहम्लि देशिताः । अनुक्तमप्यूहति पण्डिता जनः परगितज्ञानकला हि बुडथः।!हितोपदेश ३ भाकररिंगितेरगत्या चष्टया मापणेन च । नेत्रवस्क्रविकारेण शकरर्सतरीलं मनः ।। दणोकार- शितोपदे प्रतिध्यानेनेत्रवत्कविकारतः; । अप्यहन्ति ममो लन धीरास्तस्माद्रहसि मन्त्रयेत. र्सेच, रामचंद्र भरतास विचारतात. कव्िभनरकॅयेकथा दा ये चाय्यपरिकीर्तिता । स्वया वा. तब चामास्येमुद्धघते तात. मम्त्रिनम. ।॥ २9 रामायण. अयोध्या. «» दै७%७ ९६ व्यंवहारॅपजति [ पकरण घालून परपक्षास संदेहांत पाहावे, व आपला हाव स करावा. अर्से करील तो खरा मुत्तदी. संकट निघून ग- ल्यावर, “ असे केर्ठ अस्ते तर तर्से झालें अस्ते, १ वर्स केठें अस्ते तर असे झाले असते, अशा पकार पांडित्य कोण करीत नाहीं ! मसलत फुटली असतां ती वर झांकण घालतांना व घोर संनिपात झाला असतां त्यावर उपचार करितांना मुत्सयाची व वैद्याची बुद्ध कसास लागून गुणाची पारख होते. ज्याप्रमाणे वषोकालाच्या प्रारंशीं क्षितिजाशीं ट- हान लहान ढग उत्पन होऊन ते अतिविरल़ असल्या- मुळें प्रथमतः कोणाच्या नजरेस येत नाहींत, पण थोड्याच अवकाशाने लहान लहान ढगांचे मोठें काहूर जमून द- शदिशा व्याप्न जातात, व गडद अंधःकार पडून वारा व पाऊस ह्यांचा असह्य वषोव होऊं लागतो, व विजांच कोरड फुटू लागतात. अशा प्रसंगीं मोठे घैयंवान्‌ पु रुषही घाबरून जातात, मग इतरांचा काय पाड ! तद्व- तच जे खरे मृत्सदी असतात, ते प्रथमतः कायौचा उप- करम कोणाच्या ध्यानीं न येईल असा स॒क्ष्म करून थो डद्याच अवधींत शञस आपल्या मसठतीच्या जाळ्यांत घेरून टाकितात व त्याची अक्कल गुंग करून सोडवात १ सन्तिणां निश्संपाने निषणा सांनिपातके | कर्गनि व्यज्यत भरशा सस्वे को बा न पजिडतः ।। हितोपदेश. अ रॅ.) बल्सवळ बिचार. ९७ असो, यथवर मगंत्रबठाविषयी जे चार ठळक- ठळक विचार सुचल त॒यथामतीनं निवेदन कल आतां सरतशेवटी एवढंच सांगणं आहे कीं, जयप्ाप्तीस साधनीभत जे मंत्रिमंडळ, तें संम्रहीं असल्यानेच कवळ जयप्राध्रि हाते, असा अर्थ नाहीं. साधकार्ने त्या साध- नांचा योग्य रीतीनं उपयाग करून घेतला पाहिज. दुरुपयाग कल्यास अनर्थ राकडा ठविलला आह, असं परके समजार्वे- बाळाजी विश्वनाथांच्या कारकीदींपासून पशवाइची इभ्रत आपल्या तरवारीच्या जारावर वाढविणार, व याग्य प्रसंगी नेकनामी सद्ठा दणार, मल्हारराव हाळकर, व त्यां- च्यासारख आणखी दुसर तरवारबहाहर व मृत्सदी जवळ असतां सानपतपानपतच्या लढाईत भाऊसाहबांनीं त्यांचा बुद्धिवाद न एकतां, आपलाच आग्रह चालविला, यामुळं कसा परिणाम झाला, ता सर्वास महशूर आहच. हितच्छु पुरुषानं नीतीला अनुसरूनही कलंला उपदश काठाच्या तावडीत सांपडटल्या मनुष्यास रुचत नाहीं. असं ज॑ सटटं आहे, त॑ अक्षरशः खरं आह. भाऊसाह- र, २५, २९, पहा. २ सुलोत हितकामेन वाक्यमुजेइशानन ।न गृण्हन्त्यकूतात्मान: कालस्य बद्चमागला: ॥। १० ॥ शमायण, युद्धकाण्ड, सर्ग १६. ९ ष्ट व्यव्हारपर्शति. [ प्रकरण बांस मल्हारराव होळकरांचे सांगणं असे होते का. एके ठिकाणी घोड्यास दाणाचारा केला, तर तेथून दहा कोसांवर भाकरी भाजावी, व पुर्ढे वीस को सांवर जेवण करावे, आणि अशा गनीमी काव्याने शत्रूस जेर करून सोडावे. पण हा हितवाद न ऐकतां भा- ऊसाहेबांनीं एके ठिकाणीं तळ देऊन टष्करास उपास- मार पाडली, बरें ती अडचण होळकरांनी जाटाशीं संधान बांधून ट्र केली, व त्यांच्या सांगण्यावरून जा- टाने पेशव्यांच्या टष्करांत एक महिनाभर दीडमणाची धारण करून लोकांची खाण्याची उठवण मोडली, तरी- देखील तशा साद्यकर्त्या जाटाशीं कलह करून भाऊ- साहेबांनी त्यास घालवून दिले, व मल्हाररावांस दरबार बंद करून, त्यांचा अपमान केला, व गवोने बादशाही तक्त फोडून रजपूत व जाट लोकांचं मन दुखविटें. त्या- वेळीं भवितव्यानुसार भाऊसाहेबांच्या मतीस इतका भ्रंश झाला होता कीं, त्यांस जे रजपृत व जाट बादशाही तक्ताचे पुरातन नोकर व रक्षक हणून गणले जात, त्यांच्या समक्ष असा राजासनाचा केंठेला उपमर्द त्यांस सहन होणार नाहीं, व ते आपली बाजू सोडून गिल- च्यांस मिळतील, आणि त्या योग शत्रच बळ वाढेठ, ह समजठं नाहीं. जाटाचं मराठ्यांविषयी मन करस $.) क्कयळ विचार. १९ होते, ह लढाई आटोपल्यावर पराजित व दीन झाठेल्या मराठ्यांस त्याने चिरकाळ स्मरण राही असे अनुपम साह केरे, त्यावरून ध्यानीं येहेलच. पानपतच्या टढाईत जा अनथे मुद्रठा, तो योग्य मसलतीची अवधीरणा केल्यामळेंच गुद्रला, दुसरं कांहीं कारण नाहीं. असच दुसर ऐतिहासिक उदाहरणं लटठें झणजे सं- भाजीमहाराजांचे॑ होय. शिवाजीमहाराजांच्या कसो- टीस उतरलेली मोरोपंत पेशवे, व बाळाजी आवजी चि- टणीस, व ह्यां सारखीं दसरी शेकडो तरवारबहादर व करमबहादर माणसं संभाजी महाराजांच्या पद्री होवी, पण त्यांचा काय उपयोग झाला ! त्यांनीं द्या राजकार्य- धुरंधर माणसांपेकीं कोणास हत्तीच्या पार्यी देऊन मा- रिले, कोणाचा कुटुंबात केला, व कोणास नोकरी- वरून दूर केलें. फार काय सांगावे, त्यांनीं आपल्या सापत्र मातोश्री सोयराबाईताहेब, हांस भिंतीत चिणून मारिठे, राज्य शत्रच्या घशांत घातलें, व शेवटी आपण पाणास मुकले. पण उलट पक्षी, त्यांचेच कनिष्ठबंध॒ राजारामसाहेंब पहा. त्यांनीं संभाजीमहाराजांच्या तडाख्यांतून जीं कार्यकंती माणसं बचावली होतीं त्यांस हाताशी घरून ५ मर्हररामरावकृत संशाजीमहारानांचे चरित्र पान इंतेऊवहा. १००५ व्ववहारप्दति [ प्रकरण चंदीचंदावर प्रांती जाऊन आपली स्थिरस्थावर केंठी, व व वथ बळ धरून राहिठे, आणि मुत्सद्यांच्या सछ्याप- मार्ण वागून अवरंगजेबाच्या घशांत गेलेले राज्य, त्याच्या नरड्यांत हात घाठून, हिसकावून घेतर्ठे. आपल्या आ- इस मारणाऱ्या सापत्न भावाच्या मुलास शजूच्या हातून सोडविण्याकरितां एका रात्रींत मोठी दहापंधरा कासांची दोड करून अवरंगाबादची पेठ मारढी, ते दिवशीं जर शाहूमहाराज अवरगाबादेंत असत तर, ह्या छाप्यांत त्यांची सुटका खचित झाली असती, परंतु योग आला नव्हता हणुन गाष्ट फसली. सावत्र भावाचे टॅकरूं शत्रच्या हाती सांपडलें असतां, व मनगटाच्या जारावर गललें राज्य पुनः संपादन केलें असतां, त्यांस सिंहासनारूढ हाण्याची इच्छा झाली नाहीं, व तशी बदसहा देऊन दुफळी माज- विण्याची काणी हांव धरली नाहीं, ही गाष्ट सामान्य नव्हे. राजारामसाहेबांनीं अखर पर्यंत मंचकावर बसून शाहूमहाराजांच्या नांवानें राज्यकारभार केला, ही गोष्ट शाहण्या पुरुषांनी आपल्या हृदयावर खोदून ठविण्या- सारखो आह. _ ९ मल्हाररामरावकृत थोरल्या राजाराम साहेबांचे चरिन पान ६४१ पहा. १ मस्हाग्रामरावकृत थोरल्या राजाराम साहेबाचे 'वरित्र पास, ६९ पहा. ४रॅ.] बॅजॉपट विचार. १०१ असो, आतां. पॅस्तावक्रमार्ने मनृष्यवलाविषयी विचार करणें प्रांत झाडा, यास्तव त्याविषर्या थोडासा विचार करूं. मनुष्यबल ह मेत्रवलांस उपकारक आहे, कारण, मसलतीची घटना यथायोग्य झाली, तरी ती- प्रमाणे कार्यांचा उपक्रम व निर्गम ह्या गोष्टी मनुष्यबलानॅच व्हावयाच्या असतात, यास्तव मनुष्यबलाचा अंतभाव मंत्रबलांत केला तरी साजण्यासारखे आहे. ज्ञाविब, सुह्दबठ, व॑ सवकबल मिळून एकंद्र मनु- ष्यवर हाते. या त्रिविध प्रकारांत ज्ञातिवल परधान सम- जण्याची रीत पडलेली आह. कारण कर्सही असल तरी आप्त त॑ आपच, व परकी त परकीच, संकटकालीं बंधुवगाशिवाय तिर्‍्हाईत कळकळीनें साह्य काय कर- णार ! पण हा विचार सळदहशेनीं जरी खरा भासता. तरी ता प्राचीनकालापासूनही एकदशीच गणला आह. त्याची सत्यता पूर्वीही अबाधितपर्णे सर्वञ दिसत नस. तर्स अस्ते तर रामचंद्रास व धर्मगजास वनवास भाग- ण्यार्च कारणच पडले नसर्ते. भावाबेदांपासून मार्गे कधीं उपकार व कधीं अपकारही हात अस, परंतु ह्या कलि- कालांत सारेंच पारई उट्टे फिरल्यामुळे भावाबंदांपासून २ गुणवाल्दा परश; स्वशमो निर्गुणोपि वा । निगुण: स्वजनः खान यः परः पर एत सः ॥ ५७ शामायण, युद्ध, सर्ग- ८५. १०२ 'उ्ववहारक्ति [ प्रकरण एकमेकांस अप्रकारच होत असल्याची शेकर्डी उदाहरणं दृष्टी पडतात, स्वजनांशीं वेर व परजनांशीं मेत्री हा आश्चर्यकारक कलिमहिमा आहे. वास्तविक झटले तर भावाबंदांचें जेवणखाण, बोलणेंचालणें, वारंवार एकत्र होत राहून त्यांनीं परस्पर गुण्यागोविंदार्ने नांदाव, हच श्रेयस्कर आहे. जंॅळतीं लांकडे परस्परांपासून विलग्र असलीं तर तीं धुरकटत राहतात, त्यांपासून ज्वाला प्न होत नाहीं, परंतु तींच एकत्र झालीं तर पज्व- छित हाऊन प्रकाश पाडितात, त्याप्रमाणंच भाऊबंदही एकमंकांपासन फाटून राहिले तर त्यांचे तेज पडत नाही पण तच एकमेकांस चिकटन राहिले तर त्यांच तेज पडत पण भाऊबंद ह परस्पर वांटकरी असल्यामुळें त्यांच्या ठिकाणी मत्सर स्वभावतःच असता, त्यांस एकमंकांच बरें पाहून आनंद होत नाहीं, विपत्ति पाहूनच आनंद -4५-----यन ९ सोवन्ति संतो बिलसत्यसंत: पत्रा मियन्ते जनक्रत्विराव: । परेषु मत्री स्वजनषु वेर पद्यन्त लोका: कलिकोतुकानि ।। विशवगुणादर्श- २ संभाजनं संकथनं सेप्रीतिश्व परस्पर । स्ातिमिः सह का्याणि न विरोध: कदाचन ।॥ २४ उद्या , अ* १९ ३ धमायन्ते ब्यपसानि ज्वटति साहितानि'च | धृसराष्ट्रोस्मुकानीव सातवा भरलतथनम ।॥। ६० उद्योग, अ० ३९. ८ ससक्ंच्य न नन्रल्ति थॉघवा बांधंदेर्शपे|| ३७ वनपर्व, अ०२ ०८. हृष्यर्ति प्यसनेच्वेते शासीनां झातयः सदा ॥ ३ 11 रामायण, युड, सर्ग ९२६. हक १९०० ल अ्ळराळकणकफच, ३३४. ] पंस्तक्त विचार '१०३ होत असतो. त्यांस कितीही दिटेपेतट॑ तरी त्यांचा संतोष व्हावयाचे नाहीं. कुत्र्याचे शेट सरळ करू पा- हर्णे आणि दायादांचे आराधन करणे, ह्या दोन्ही गोष्टी मारख्याच अशक्य आहेत. सर्व आपतवरगीत दायाद ह सहजशत्र गणले जाताव, हे बाहेरून बंधुत्व दाखवितील, आणि आंतून केसाने गळा कापितीठ, यास्तव द्याचे साह्य नेहमीं संदिग्ध समजावे. व त्यांचा फाजील विश्वास कंधींही धरूं नय. व्याही, जांवई, महुणे, व मामंभाच ह्यांस वांटा घ्यावयाचा नसतो, यामुळं त्यांचं प्रेम दन्यपर नसर्ते, यास्तव त्यांस सहजमित्र झटले आहे. सर्व प्रकारंच्या मनष्यबलांत मित्रबल विश्वसनीय खर, पण त॑ निर्भळ सांपडर्णच फार कठिण, त्यांत शाळूसोबत्यांची भेसळ झाठली फार असते. जरा चल- तीचा काळ असला कीं पायढीच पफ्नास मित्र जमा होतात, पण ताच काळ फिरला कीं जाग्यावर एक दुखील मिळावयाचा नाहीं. उपकार व प्रम केठें, सणज सख्य तेव्हांच जोड जाते, यास्तव मित्र संपादन “क १ नित्यमन्योन्यसटृष्टा व्यसनेष्वातवाचिन: । प्रच्छ डवयाथोरा सातवस्त भगाषहा: । ५ रामायण, युद्ध सग. १६. २ थगवस्ते हि मिद्याणि नजल्ते चात्वबन्ति च स्थलितार्थ पृन- म्लानि संत्यशन्ति 'च सांभवा; ।। ३९॥४० उद्योग, अ० १६६. १०४ व्वषहारपकधति, [ पकरण करणे फारस कठीण नाहीं, पण क्रोध, अविश्वास, १ मनार्चे चांचॅल्य, कवी न ते राखणे कठिण आहे. दी- घैकालपर्यंव टिकलेली फारशी पाहण्यांत येत नाहीं. कालाच्या स्थित्यंतरामुळें पुढ मित्रत्वांत विपर्यास होऊन, मित्रही अमित्र होण्याचा संभव असतो, या- करितां अति विश्वास टाकून त्यांना आपलें गुह्य नि- व्कारण सांग नय, व त्यांच्या अदक्षतेमुळे त्यांचं गृद्य आपणास कळलें तर ते हद्यांत ठेवावे. ह्या सांग- ण्याचा अर्थ मित्राशी मतारणा करावी, असा समजं नय. कारणाशिवाय आपटले गुह्य दुसर्‍यास न सांगणं, ही प्रतारणा नव्हे, केवळ दक्षता आहे. मित्राशीं प्रतारणा व कपट करणें, हं अत्यंत अधमपणाचे छत्य आहे. वि- *वासू मनुष्यावर अगर मित्रावर अंतिविश्वास टाकं नय. हे जरी खरे आहे, तरी अशा लोकांविषयी अति- 22५0 शकतच र लक्णीशीही 0१. “९ कपट १ सदथा सुकरं मित्र दुष्कर प्रतिपालनं ! अनित्यत्वास विततानां प्रीतिरल्पपि निद्यते. । » रामायण, किष्किचा सर्ग. १२. १ नससख्यमजर लोके हृषि तिष्ठसि कस्थ चित ! कालो हेन विहरति क्राथो बेन हरव्युत । ७ आदिपर्व. अ० १३१. ४ अमित्त कुरुत मित्र मित्र दे्टि हिमस्ति च । मिथ्याचरति मित्रार्य यत्ध मड; स अच्यतत ।। ४९ ४४ उद्योग, अ० १३. ४ म विश्वसदर्विश्वस्ते विश्वस्तमातिवित्वतत । विश्वासाभयमत्पत्न मळाभ्यपि निकून्तति । ९ डउस्धोन, अ० ३८. ३रेँ.] बसवल विचार. १०५ शंका घेणें ही हानिकारक आहे, याकरितां तारतम्य पाहून वर्तन करीत असावें. मित्रार्चे लक्ष आपल्या ठिकाणीं सदोदित रहार्वे, या- करितां आपल्या हातून जीं त्याचीं कार्म होण्यासारखी असतीड, तीं सर्व एकदम करून टाकून त्यास अगदीं कृतळत्य होऊं दऊं नये. कांहीं कार्म नेहमीं शिलक ठवीत असावी, झणजे तां स्वकायाकरिता आपल्या कच्छपी राहता दृव्यं, विद्या, वस, व स्वभाव इत्यादि गृणांत ज्यांचं साम्य असते, त्यांचीच मंत्री घडत. असमांची मंत्री ब- हुधा हात नाहीं. दाघ सारख्याच स्वक्षावाच किंवा दा- घही सारख्याच संकटांत पडलल असल, तर त्यांचं सख्य दृढतर जमर्त. स्वभावसाम्यामुळे दुर्योधनाचं व कणाचे, आणि सारख्याच अडचणीमध्ये असल्यामुळं रामचंद्रारचे व सुग्रीवार्चे सख्य जमून गटे होते, ह सव विश्रुतच आह. याकारितांच ज्ञात्यांनीं “ समानशील- ९ परस्वानां च हरणं परदाराभिमरीनम्‌ । सुहदामतिशंका 'च त्रथो दोथा: क्षवावहा: !! २४ रामायण, युद्ध सर्ग, ८३. २ नार्यिक्रोर्थिनमभ्येनि रुतार्थे नास्ति संगतम्‌ । तस्मारतवाणि साभ्यानि सावशेषाजि कारयेत. । <० उद्योग. अ? १८४२. ३ बवोरव समं विसं बयेरऐेव समं भुत । तदोबिषाहः सड "३ नहु पुष्टदिपुष्टबो: १० आदिपर्ब, ख० १३३. १०६ व्ावहारफदति [ पकरध व्यसनेष सखूयं ” असं हटले आहे. छतज्ञ, धार्मिक, सत्यवक्ते, थोर मनाचे, पेमळ, इंद्रियदमन करणारे, पाय. रीने वागणारे, आणि कसाही प्रसंग आठा तरी सा हुन न जाणारे, जे मित्र तेच खरे मित्र सणून समजाव. संपत्काठ असो किंवा विपत्काठ असो, काणच्याई स्थितींत सांभत देऊन मित्र हाच आपला आधार, असें समजणाऱ्या मित्राकरितां धनदोठत अथवा हर्व ते खर्ची घाठून त्याचा संग्रह करावा. अंति गर्विष्ठ, मुखे, तामसी, अविचारी, आणि धर्म- बाह्य वर्तन करणारे, अशा टोकांशीं मंत्री करूं नय. गुपगोष्टं फोडणे, जे ते मागत सुटणे, निष्ठ्रपणा करणें. धरसोडीर्चे वर्तन ठेवणें, रुष्ट होणे. खांटसाळपणा करणं. १ रुतजञे धार्मिक सत्यमभुद्धं टडभस्तिकमू | जितंद्रियं स्थितं स्थित्या मित्रमत्या रिचेच्यते. । ५९९ उद्योग, अ० ३९. १ भाढयोवापि दरिद्ो चा इ'ख्यितः सुख्यितोपि वा । निर्वोषश्य सदोष वयस्यः परमागतिः ॥ ८( फिच्कचा ३ धनत्यागः सुखत्यागो देशव्यागोपि वानघ । 3 कक वयस्यार्य प्रवतंत सह रृ्टवा तथाविषम ॥९ * ४ अवलिमेधु मू्खेबु रोडसाहसिक्ेपु च । दधेवापेतधर्मेचू त मैत्रीमाचरे वुध: ।। ५० उद्योग, अ० ३९. % इहस्थनेदी वाजा च मेघूर्य चलखिसता । कोघो निःसत्यता सुतभतन्मिअस्य इपग ! हितोक्देश ३ रॅ. ] क्लॉक्‍्ट विधार १०७ आणि यूत झणजे पेज मारून सोंगटया वगेरे खेळणे, ह्या गोष्टी मित्रत्वास दुषणे मानठेठीं आहेत. मित्राजवळ र्जे ते मागत सुटूं नये अथवा याचना करूं नये हणून जे वर सांगितर्ठे, ते त्यास ठुबाडण्याची बुद्धि ठव नये, हे सुचविण्याकरितांच फक्त आहे, त्यावरून मित्राजवळ असलेल्या वस्तुची आपणास फार जरूरी असतांही अभिमानानं ती त्याजवळ माग नये, असा अर्थ समजूं नये. उलटपक्षी प्रसंगविशेषीं मित्राची चां- चणी पाहण्याकरिता जरूर नसतांही एखादी वर्स्त मागन पहावी, झणजे मित्राच्या स्वभावाची खालीउंची ध्यानीं येते. ज्यांशीं साशंक वागावे ठागते, व ज्यांविषयी राजं- दिवस मनास दचका राहतो, ता मित्र कसला ! पित्या- प्रमार्ण ज्यांवर विश्वास टाकितां येतो, तांच खरा मित्र तर्सेच ज्यांस आपल्या पासुन कांहीं एक कार्यभाग क- रून घ्यावयाचा नसतो, व पूर्वीचा कांहींएक संबंध न- १ क्षथयेदेव मित्राणि सति बासति वा भरने ! नारर्थयन्यरजामाति मित्राणां सारफल्गुताम ॥ ४३ उद्योग, अ० ४९. २ न तन्मित्र यस्य कोवाद्विभिति यह मित्रे षडटितेनापचर्यम । यस्मिम्मित्रे पिसरोदात्वतीत तढे मित्र संगतानीतराजि. ४७ उद्योग, अ० ३६. ३ यः'कनिकन्यसंवद्धी मित्रभांदेश बमेते । ख एव बस्घुस्लत्मित्र सा गतिस्वत्पराबणन ।!। ६८ उस्योगपर्ष, अ० ३६. ११ न्ट व्यकहारपद्धति [ प्रकरण सतां जो आपल्याशी पेम भावाने वागतो, तोच खरा मित्र, व तोच खरा हितकर्ता, त्याच्या अनुरोधाने आपण वागत असावे. अशा प्रकारचे केवळ निरपेक्षबृद्धीन॑ व मनाच्या उदारपणामुळेंच बनले मित्र अनुचित गोष्टीस मजीद कल पाहून रुकार दंत नाहींत, साह्य करण्याची लटकी हमी भरून चढीस ठावीत नाहींत. कटू ठागेट हणून खर बोडण्यास भीत नाहीत, व वांकडं पाऊल पडत असतां शुंडी धरून मार्ग ओढण्यास कचरत नाहींत, असे जि- व्हाळ्याचे व सन्मागे दर्शेक मित्र ज्यांस सुदैवाने ठाभष-, तात, त्यांस विजय व लक्ष्मी हात जाडून वश हात असतात. सेवकअलाविषयीं पूर्वे पसंगीं बऱ्याच विस्ताराने वि- चार झालेठाच आहे, तथापि प्रस्तावकमाचा अंग न व्हावा झणून येथे तत्संबधे थाडसे विवरण करितो. सेवक तीन पकारचे असतात, पहिले हंगामी, दुसर वतनी, व तिसरे वतनी. जे नोकर कार्य उपस्थित झा- ल्यावर तेवढ्याच कामाकरितां ऐत्या वेळेस गोळा केलेंड ३ झफ्ेशपहणान्मिजमकायोत्संनिवर्नयन । अवाच्य: कस्यचिद्ध- वति कृतयत्नो यथा बलम । १२ उद्योग. अ० ९६. किं दानमनाकांक्षं, कि मिञ यजिवर्तयति पापात (अथ्ोसरमाला श्रोमर्छंकरायायं.) »रँ.] बठावल विचार. १०९ असवाव ते हंगामी होत. हे सर्वात निःछृष्ट. ह्यांत बहुधा “£ मोले घातले रडाया, नाही अस्‌ आणि माया. ” अशा प्रकारचेच फार असतात, यास्तव त्यांविषयी येथें कांहीं विशष सांगावयाचें नाहीं. दुसर वतनी, ह वतेगनकाठी किंवा भविष्यत्काठीं कार्य उपस्थित झार्के असतां तत्काल कामीं पडावं सणून, आधींपासून पगार देऊन ठविलठ नाकर हात. ह्यांस पगारी नाकर असेंही हणतात. हे मध्यम समजाव. तिसरे वतनी, झणज ज्यांस नोकरी करितां कांहीं स्वास्थ्य अगर वतन करून दिर्ठे असून त्याचा जे वेशपरेपरनं उपभाग घत व सवा करीत आल असतात, त हात. ह्यांस मोठ असंही लणतात. हें सर्वात उत्तम व विश्वसनीय समजाव. स्या द्विविधप्रकारच्या सव- कांच्या ठायी, खाटा सांगितलला गुणसमुच्चय जसा असल त्या मानाने ठहानमाठ्या कामावर त्यांची याजना करावी ज' धन्याचे महत्कार्य करूनही मर्यादशीठपणानें (खाली राजसंवर्कांच्या लक्षणावरून सवत सवकाविषयी ताच दिष्वार ध्यानी भाणावा ९ यः कृत्वा सुरुत रासी पुष्कर हितमुत्तमम्‌ ।!) लज्जया ब्रक्ति नो किंचित तेन राजा सहायवान ॥। | योनाहतः समभ्येति द्रारि तिष्टति सवदा । एट: सत्यं । मित बूते स मत्योकर्ही महीभुजञास, ॥ अनादिष्टोवि भपस्थदृष्ट्वाहीनिकरंच यः । यतते तस्य नाधाय स । पंचेतजम- ठव्या5ही महीभुजामु 1 न क्षुधा पोड्यनेयस्तु नि हया तुन कहिचित । नच झोलातपालेत स नत्या; हो महीनुजास ॥। ष्ळ . कलला ११० व्यवहारपद्धति. [ प्रकरण तोंडावाटे बढाईंचा चकारशब्द काढित नाहींत, जे धन्या- पुर्ढ सत्य व मितभाषण करितात, 'ज्यांस धन्यार्चे कांही नुकसान होत आहे, असें दिसन आल्याबरोबर जे हुकू- माची वाट न पाहतां, त्या नुकसानीचे निवारण करण्याम झटतात, आणि स्वामिकार्याकरितां भूक, तहान, थंडी. व श्रम यांची गणना बिटकुल करीत नाहींत, तेच खर कार्यकर्ते सेवक, बाकीचे सारे पोटभरू होत. हे जापर्यत श्रमसायासाची वेळ आठी नाहीं, तोंपर्यंत ढॅक्र 'यई तों खातील, आणि आणीबाणीची वेळ आली कीं सा: डून जातील. पिढीजादे कुलीन सेवक, स्वामीकडून अपकार झाला असतांही, खाहेल्या अजाची जाण विसरत नाहींत. अशा कुलीन सेवकांनी पर्वे अपकार न आठवितां, पसंगीं आ- पदा जीव धोक्यांत घाटून स्वामीर्चे रक्षण केल्याची इतिहासप्रसिद्ध अनेक उदाहरणे आहेत. शिवाजीमहाराजांच्या परमठर्पेतले सेवक बाळाजी आवजी चिटणीस व त्यांचे बंधू शामजी आवजी, आणि वडी चिरंजीव आवजी बहाळ अशा त्रिवर्गांस, कडुशा नामक हलकट मनुष्याच्या चिथावणीवरून, संभाजीमहा- राजांनीं हत्तीच्या पायी दिठे, तरीही बाळाजी आवरजींच दुसरे चिरंजीव खंडो बछाळ यांनीं मनांत अपकासची ७- ३्ऱँ.] बल्ग्रबठ विचार. १३११ ठवण न धरितां, ते संभाजीमहाराज गोंन्यावर स्वारी करून जाव असतां, त्यांच्या स्वारीमागून पायडतारा जाव होते, इतक्यांत कभंधर्मसंयोगाने त्याच वेळीं मदनगहाहून कांहीं राजकारणी पॅर्त्रे आठी, त्यांचा जाब लिहून दे- ए्यास कोणी स्वारी समागम लिहिणारा आहे काय ? हणून संभाजीमहाराजांनीं जवळच्या शिपाइप्याद्यांस विचारले, तेव्हां त्यांनी उत्तर केठें की, चिटणिसांचे चिरंजीव स्वारी समागर्म पायउतारा धावत येत आ- हत. त समयीं संभाजीमहाराजांनीं खंडो बछाळ यांस हांक मारवून पत्राचे जाब लिहिण्यास आज्ञा केली, त्या काळीं तत्क्षणींच जमीनीवर बसून चिटणिसांनी जाव लि- हिळे. इतक्यांत सरकारस्वारी वरीच पुर्ढे गेटी होती, तरी न्यांनीं धांवत जाऊन सरकारच्या हातची मोहरनिशाणी पत्रांवर करून ती जिकडच्या तिकडे रवाना केटी. परंतु धावण्याचे भ्रम जिवापरते झाल्यामुळे त तर्थेच रकाची गुळणी ओकून पडले. हें पाहून संभाजीमहा- राजांनीं त्यांस पाणी प्सावयास देऊन स्वारीस घोडाही दिला. अशा रीतीने सरकारस्वारी समागर्मे घोड्यावर १ कुलीनाः शोर्यसंयुक्ता: शक्ता भक्ताः कमागता: । ते त्‌ संमा- नसांचेच प्राणिरप्युप्केवेते ।। पेचतन्जम. मल्हाररामरावक्षत संभाजी महालाचे जरित पाव १६४१४ पहा ११२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण बसून जात असतां, थोड्याच वेळार्ने स्वारी गोंब्याज- वळ खाडीच्या तीरी येऊन दाखल झाली. त्यावेळीं खा- डीस भरती होती, तरी संभाजीमहाराजांनीं विचार न करितां पाण्यांत घोडा घातला. त्याबरोबर चिटणीसा- नीही पाण्यांत घोडा घाठून स्वामींची पाठ सोडिली नाहीं. घोडी पोहणीस लागल्याबरोबर खंडी बहाळ यांनीं पोहत जाऊन स्वामीस घोड्यासहवर्तमान पैट- तीरास संभाळून नेठें. ते समयीं संभाजीमहाराजांगीं खंडो बलाळ यांस पाटाशीं धरून झटले कीं, आलीं ह- लटक्या माणसांच्या सांगण्यावरून आपल्या वडिलांस मारठें, हे आमच्यापासून मोटे गेर झालें, परंतु त्यास आतां उपाय नाहीं. पुढें संभाजीमहाराजांचा अवरंगजबाच्या हातून शवट झाल्यावरही, खंडा बाळ यांनीं अनेक संकटं भागून स्वामीसेवंची निस्सीमता दाखविली, ती कोठवर वर्णन करावी. थोरले राजारामसाहेब अवरंगजंबाच्या उपद्रवा- मुळें वेष पालटून चंदीस जात असतां, कनौटक प्रांती एक्या गांवी यात्रेकरूंच्या वेषाने उतरले होते. तेथें पाय धुतांना महाराजांच्या पायांवर बरोबरची मंडळी पाणी घाठीत होती, हें त्या गांवांतीड लोकांनीं पाहिटे, तेव्हां ते आपसांत कानडी भार्षेत बोटूं ठागठे कीं, हे यात्रेकरू ३रॅ.] बलाबल विचार. ११३ कापही ठिंगाईत इत्यादिकांप्रमार्ण दिसतात सरे, परंतु त्त कोणीवरी मोठे ढोक असावेत. हं त्यांचे भाषण, महा- राजांकडीठ कोणी एका इसमास कानडी येत होतें, त्याने एकिर. तंव्हा खंडी बठाळ यांनीं संताजी घोरपड, बनाजी जाधव, व खंडेराव दाभाडे इत्मादि बरोबरच्या मंडळीस सांगितर्ले कीं, या गांवीं मोंगठांची चोकी आह, त्या चौकीवाल्यांच्या कानीं हा गांवकऱ्यांनीं कलला अंदाज गला कीं, मोंगलांचे धरणे यईल, याकरितां, तुझी सर्वजण महाराजांस घेऊन या क्षणीं वाट फुटेल तिकड चाटत व्हा, आलली थाड्या लाकांसहवर्तमान तळावर राहता, झणजे तुमच पाठलाग होणार नाहीं. ही मसलत सर्वास मान्य होऊन महाराज व कांहीं मंडळी ताबडताब निघन गली. इतक्यांत मोंगलांचं धरणे आले. त्यांनीं खंडी बल्लाळ व इतर तळावर राहिलल्या इसमांस राखेच तोबर दुंऊन चाबकांनीं फोडून काढिले, तरी काणी कबल आला नार्ही. दुसर ठाक कोटे गेठे हणून वि- चारतां, त्यांस जाणें होतं तिकडे गठे, आल्यांस दुसरीकड जाणें, सवष आली राहिला, अर्से सांगिवलें. तेव्हां ह या- तेकरूच आहेत, अन्य कोणी असते तर, मारझोडीने १ सल्हार रामरावकृत थोरले राजारामसाहेश यांचे चरित्र पान ऱर र पहा. ११४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण कबूल झाठे असते, असें समजून मॉगटांकडीठ ठोकांनी त्यांस सोडून दिलें. पूर्ढ चंदी मुकामीं सव एकत्र जमल्वा- वर तेथीठ किल्याच्या आश्रयार्ने राहून चंदीचंदावरच्या राज्याचा व स्वदेशाचा बंदोबस्त राजारामसाहेब करूं ला- गळे. चंदीचंदावर प्रांत शहाजीमहाराजांपासन मराठय़ांच्या ताब्यांत होता, हे वाचकांस माहित असलेच. हें पाहून अवरंगजेबारने विचार केला कीं, मराठ्यांस महाराष्ट्रांतून हाकून दिर्े. तरी ते कनाटक प्रांती बळ धरून काबीज केलेल्या मुठुखास उपद्रव करितात, हे ठीक नाहीं. त्यांचे खूळ अजीबात मोडल्या शिवाय राज्यांत स्वस्थता राहण अशक्य आहें. यास्तव त्यानें आपला सरदार झल्फि- कारखान या समागम बहुत सेन्स देऊन त्याकडून चंदीच्या किल्यास वेढा देवविला. वेढ्यांत राजाराम- साहेब कबिल्यासहवर्तमान कोंडले गेले. बाहेर पडण्यास सवड मिळेना. ठढाई घावी तर मोंगठांच्या भफाट सेन्याशीं आपल्या थोड्या लोकांचा निभाव लागणार नाहीं, तेव्हां सवे मुत्सदी मिळून विचार करितां, खंडो बल्लाळ चिटणीस यांनीं राजकारण सिद्ध करण्याची तजवीज काढिली. मोंगठांकडीलठ टष्करांत राणोजी शिर्के या नांवाचे सरदार दहापांच हजार फोजेनिर्शी झल्फिकारखान याच्या मदतीस होते, त्यांकडे किछ्याच्या »रँ.] बलाक्‍्ल विचार ११५ नेकत्यवाजकडहील चौकी पहारा होता. हे शिर्के शिवाजीमहाराजांचे पूर्वीचे आश्ित व आप्त आणि जातीने मराठे आहेत, प्रसंगीं त्यांचा उपयोग झाला तर होईल, असा विचार करून चिटणीस मध्यरात्रीच्या सुमारास पाळण्यांत बसून किल्याच्या तटाखाठी उवरठे, आणि जिवाची आस्था न धरितां शिर्के यांच्या गोटांत शिरे, विचारपुस झाली त्या प्रसंगी, खाशांच्या षरिचयाचे आहोव, भ्रेट घेऊन परत जाण्याची 'न्वरा आहे, अर्से सांगून त्यांनीं शिर्के यांची गांठ घेवली, व येण्याचा आशय सुचविला. त्यांनीं प्रथमतः चिटणिसांचे सणणं अमान्य करून उत्तर कलें कीं, आलली भासल्यांचे आप्त असून थोरल्या महा- राजांपासुन एकनिष्ठपर्ण सेवा करीत असतां, संभाजी- महाराजांनीं निष्कारण निकर करून आमचे सवे पुरुष मारठे, व आमचा कुळक्षय करण्याचा इरादा धरला आश्री बादशहाची नोकरी संपादून जीव बचावून रा- हिलों, त्या अर्थी भोसल्यांचें कूळ नष्ट झालें तरी वावगे नाहीं, आह्यांस त॑ इष्टच आहे. तेव्हां चिटणिसांनीं त्यांची बहुवच समजावशी करून सांगितृर्ठे की, आपले पुरुष संभाजीमहाराजांनी मारिे, त्याप्रमार्ण आमचेही तीन पुरुष काही अपराध नसतां मारिठे, तथापि मराठ्यांच्या ११६ व्यवहारपद्धति. [ पकग राज्यास आली जिवापाह जपतच आहो. आपण कर महाराजांचे आप्तच आहां. यासमयीं थोरपणा कल्यार आपटली कीर्ति होऊन स्वराज्य बचावेल. हँ ऐकून शिर ताळ्यावर आल, आणि झणाठे काँ, तुझांस थारत्य महाराजांनीं दाभोळच्या देशमुखीचे वतन दिले आई तं आपण आल्यांस द्याठ, तर आज्लीं आपलें सझणणे मार करून, राजारामसाहेबांस किल्ठयांतून निघुन जाण्यार मार्ग देऊ. आली मराठे आहो, मराठी राज्य कसंही स टावे व वृद्धीस जावे, हेंच आलांस श्रेयस्कर आह. पुरे परंपरेने कार्यास तेच येतील. मुसलमान आमचे कार्यांर किती दिवस येणार ! ह्यावर चिटणीसांनीं उत्तर कर कीं, स्वामी कार्याहून वेतन काय जास्त आहे, आहांग स्वामीहन जीवितही अधिक नाहीं. स्वामीचे पाय हर आमचे सर्व अथे आहेत. अशा रीतीर्न राजकारण सिड झाल्यावर शिर्के यांस दाभोळच्या वतनाच्या सनदा करून देऊन, एके दिवशीं रात्रीं चिटणिसांनीं राजाराम- साहेबांस किल्यांतून गुपतरु्ष काढून सुरक्षितपणे स्वद्शी आणिलठे, व पुन्हां स्वराज्याचा बंदोबस्त केला. वरील गोष्टीवरून पिढीजादे व॒ कुलीन सेवक अप- कार न आठविवां उपकारच स्मरतात, हे स्पष्ट द्सिन येते. फार काय सांगावे, त्यांचे पुत्रपोत्र देखीठ अनाची ३.] बलाबल विचार. ११७ किया धरून स्वामीकार्‍्यांस आपला देह खची घालण्यास मर्गे घेत नाहींत. तर्सेच मनुष्यबठ अल्प कां असंना, पण त॑ निवडक व कार्यधुरंधर असावे, झणनच “ वरमल्पबले सार न क॒यान्मुडमंडठिम्‌ ” असं तात्यांच॑हणणं आहे. कार्यकर्ती थाहीं माणसं चांगलीं, खागिरभरती बाजार - बुणगे पुष्कळ असून काय उपयोग ! शिवाजीमहाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानं- तर त्याचा मुलगा फाजलखान, यानं विजापूरच्या बाद- शहापाशीं, माझ्या बापाचा सूड घ्यावा, झणून आमग्रहपू- वेक विनंती कली, यावरून बादशहानं फाजलखान व शिही बिलावलखान यां समागम एशींहजार फोज व ता- फखाना वगेरे शिलपास सरंजाम दंऊन त्यांस शिवाजीवर रवाना केलें. त्या फोजने महाराज पन्हाळगडावर असतां किछठ्यास वेढा दिला, तेव्हां भिंबकराव इंगळे यांनीं महाराजांस सुचविले कीं, आपण किल्यांत कोंडले राहूं नय. बाहेर पडून शतच्या फोजस उपसर्ग देत रहावे. ही पोक सचना महाराजांच्या ध्यानीं आली, व त्यांनीं रात्रीच्या वेळीं तीस चाळीस हजार मावळ समागर्मे घेऊन किल्ला सोहिला. परंतु ही बातमी फाजटखान यास ठा- गढी, व त्यार्ने राजीचा समथ झणून चंत्रज्यातीचा प्रकाश 9१८ व्यवहारपद्धति. [ परकर करून सेन्यासहवर्तमान महाराजांचा पाठढाग कडा. उजाहण्याच्या सुमारास विशाळ गंडानजीक एक्या स्रिडीजवळ महाराजांच्या ठोकांची व विजापुरकरांच्या फोजेची गांठ पडडी. तेव्हां महाराजांसमागर्म बाजी परभू या नामे मोठा शूर धारकरी होता, त्यास महारा- जांनीं हाक मारून विचारलं कीं, आतां कसं करावं! ते समयी परभू सांनीं उत्तर केळे कीं, स्वामींनीं बोफि- कीर विशाळगडावर जावे, व तेथे पोंचल्यावर इशा ऱ्याच्या ताफा कराव्या. तोफांचे आवाज ऐकूं यतो शत्रूच्या सेन्यास ही खिंड चढूं देत नाहीं. स्वामिका- योस दृहपतन पावला तर मुलारेकरांस अन्न देणार स्वामींचे पाय समर्थ आहेत. स्वामींनीं या अफार बाजारबुणग्याचा वचक मनी बिलकुल न धरावा. ह परभ यांचें हिमतीचं भाषण ऐकून, महाराजांनीं त्यां समागमे निवडक पेधथरावीस हजार लोक ठेविठे, व बाकीच्या लोकांनिशीं ते विशाळगडाकडे चालते झाठे. मार्गे बाजी परभू यांनीं खिंढ रोखून मोठ्या जहामर्दीने शत्रूस एक पाउलही पुढे टाक दिठें नाही. ही ठढाई मोठ्या शर्तीची झाली, व तींत बाजी परभ यांस जखमा ठामून ते रणांत पडे, तरी ते आपल्या ठो- कांस आश्वासन देतच होते. इतक्यांत किल्यावरून वो- ३रॅ.] बलावर विचार. ११९ फांचे आवाज ऐक आठे, ते कानी पडतांच बाजी परभ झणाले, आतां हा जीव गेला तरी चिंता नाहीं. खाविंद गडावर सुरक्षित पोचले, येणें करून मी समा- घान पावा. तोफखान्यासहवर्तमान शिलेपोस सरंजामा- निशी पाठीस लागलल्या ऐशी हजार फोजेर्चे परभ यांच्या पॅधरावीस हजार सड्या शिपायांनी कांहीं चाल दिर्ले नाही. यावरून बठिष्ठ व निवहक असं मनु- प्यबल अल्प असे, तरी ते खोगिरभरती प्रचंड जमावा- सही भारी अस्ते, ही गाष्ट सिद्ध होत. उद्भवलल्या विराधार्चे परिमार्जन करण्यासाठी स- म्यक उपायांची याजना करितां यावी, झणन स्वपर- बलाबल फार बारकाईने पहार्व लाग्ते,. असें पूर्वमक- रणीं सांगितले हात, तदनुरोधार्ने मस्तुत प्रकरणांत स्व- परबलाचा तारतम्यभाव कोणत्या विचारांवर ध्यानीं आणावा, हँ सांगिवर्ठे. पुढील मकरणांत शत्रु व त्यांची प्रतिक्रिया या विषयीं विवरण करावयाचे योजि्ठ आह. प्रकरण तिसरे समाप. २ मराडी सामाज्याची छोटी बखर पान २७ पहा. २ वरमल्प बलसार न कु्यान्मुंडमंडखिंम। कुर्थादसार भंगा हि सारं- भंगमपिस्फुर्ट, ॥ हिदोपदश प्रकरण चोथे. शत्रु व त्यांची प्रतिक्रिमा. हेर व त्यांचे परकार-गुसहेर ( चार ), प्रकट हर (दूत), निश्षटार्थदुत ( वकील ), मितार्थदूत ( हेजीब ), वा- तांहरदत ( जासद ), शजरु व त्यांचे परकार-उच्टेद्य शत्रु. पीडनीय शत्र, कर्षेणाय शत्रु, बाहरायात श्र, वेरनिया- तनाचे उपाय-साम, दान, भेद, निग्रह, गृहर्यास शस्- युद्ध अ.वाहित, गृहस्थांस खडर्यांची लढाई मात्र उच्वित,. सामान्य विचार. भ्यमनरव्यिम के िाचयळनळ प्रपक्षाकडील भद घेण्यास यांजावयाच्या हरांच दोंन प्रकार असतात. पहिला प्रकार गुभहर, यांस चार किंवा प्रणिधी असे झणतात. यांनीं नानातऱ्हंच्या वेषांनी व बहाण्यांनीं आपले स्वरूप प्रकट होऊंन दृतां, शत्रूच्या आसमंतात राहून त्या कडील खडानखडा बातमी आ- पे योजकास देत असावी, हं ह्यांचे काम आहे. वा- स्तविक झटले तर इतर्के नाजूक काम ज्यार्चे त्यानंच सावधपणारने करावे, हे खरे. परंतु “ शंकाभ्रि:सर्वमा- क्रान्तम ” हा विचार ध्यानीं आणिला हणजे द्या का- माची स्थलमयोदा फार विस्तृत आहे, अशी खात्री हो- ऊन ते आपरे आपण करणें, हणजे गगनाठा गवसणी ४ थे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिमा. १२१ का अशक्य आहे, असें स्पष्ट समजून येते निरुपायामुळें त्या कामावर हेरांची योजना क- र्ण भाग पहत शंकास्थानीं जे हेर योजावयाचे ते एकाहून जास्त, निदानपरक्षी चार पांच तरी असाव, हणजे त्यांच्या सां- गण्याचा पडताळा घेवां यता, व याचकरितां त्यांची एकमेकांस दरूबलगिरी नसावी. त्या पैकीं प्रत्येकास मी घन्याच्या विश्वासांतला, व मजहून अन्य मनुष्यावर त्याचा विश्वास नाहीं, अर्स वाटत असार्वे, त मांठे स्वामि- भक्त, कार्यदक्ष, गुणी, चतुर, निन्येसनी, शांत, दुसऱ्याचे हद्रत नुसत्या मंद्रवरूनही जाणणार, नानाविध वषांनी व अनेक निमित्ते योजून परपक्षाकड पायरव ठेवणारे, शो ळसटपणारचे ढोंग करून वागणारे, समयोचित भाषणें करून शत्रच्या पोटांत शिरणारे, व वेतनादि रूपानं त्यांकडूनही दुन्य उपटणारे, असे, असावे. वर सां- गितटेल्या गुणांनी युक्त असे जे हेर, तेच कार्यसाधक होतात. जे हेर श्रमसायासास कंटाळणारे, देशकाला- विषयीं धोरण न ठेवितां वागणारे, शहाणपणाच्या घरर्गे- हींत राहणारे व आळशी असतात, ते बहुतेक सिद्ध १ प्रणि्धीच् ततः कुर्यात्‌ सडांधवधिराकृतीन । पुसः परीशितान माान्जुस्पिपासाचमकषमात्‌ । शास्तिपव ५१३ १९२ ब्यवहात्पद्धाति [ परकर होत आठेल्या कायाचीही घाण करितात, याकारि| अशा नाजूक कामीं योजिठेठीं माणसें फारच अजमात् हाताशी धरिठीं पाहिजेत. हंरांची योजना केवळ बाह्य शत्रेवरच करून स्वस्ध बसूं नये. कुदुंबनायकास आणि प्रजानासकास बाहशः- प्रमार्णे अंतःशत्रुही पृष्कळ असतात, हास्तव त्यांत योजना आपले दाईंज, मित्र, व सलामसलतगार यांवर असावी. ही मंडळी स्वजन समजून त्यांविषर्यी बेफिकी' राहणें योग्य नाहीं. कारण, पुत्रकठ॒आदिकांपासूनही पुष्क- ळांस अपकार झाल्याची अनेक उदाहरणे दृष्टीस पहतात हरांचा दुसरा मकार प्रकट हेर झणजे दूत हा होय. दूवांवही निसृष्टार्थदूत, मिताथेदूव, व वातोहरदूत अर तीन पोटक्ञेद आहेत. जे दूव शिष्टाई करण्यास, तहाचं बोठणे तावण्यास, किंवा नेहमीं विरुद्षपक्षाच्या सलिप राहून वकिठातीर्चे काम करण्यास योजिठे असतात, ( निसृष्टार्थदूत समजावे. हांस स्वाम्पर्थसाघनाकरित प्रसंगविशेषीं धन्याच्या वतीने थोर्डे मुकत्यारीने बोठण्याच १ अमात्य च सर्वेधु मिनेु विविघेपू 'च । पुत्रेचू च महाराज प्रणिषध्यास्समाहितः ॥ पुरे जतपवे अव तया सामंतराशख। यथा न दिशरन्यफोम्ब प्रणि घेयास्तया हि ते ॥ शास्त्िफ्ये, अ० १९. ४ चे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिया १२९३ [भधिकार असतो. श्रीरुष्णामीं कौरवसर्भत पांड्यां- धर्फे जे दूतत्व केर्ठे, ते अशाच पकारचे होते. धमराजार्ने, त्यांस बरे दिसेल त॑ आपण बोठार्वे, अशी मुकत्यारी दिठी होती, ही गोष्ट सर्वास विदिवच भाहे. असेच गोविंद्राब काळे, हे पेशव्यांच्या तर्फे हेद्राबा- दुस निजामअलीरां यांचे द्रवारीं वकील हाते, त्यांच्या समक्ष, मोंगळाचे दिवाण मशुन्मुठख यांनीं पमाशा करबून भर द्रवारांत सवाईमाधवराव व नानाफडणीस यांची सोर्ग आणविठीं. ते समयीं काळे यांनीं पश- व्यांच्या इतछ्घाशिवाय आपल्या मुकत्यारीनं निजाम- अहीरां सारख्या राजपुरुषाशीं प्रतिज्ञापूवक जरवीचे आषण कलं, व पशव्यांनींही सवकाचा अभिमान धरून त्या भाषणाची निभावणी केठी, ह्या दान्ही गोष्टींपासून अनक पकारचे बोध घेतां येण्यासारख आहत. हं काळे यांचे आषण स्वामिमभाव दशित करणार, समयोचित, निभ्ेय असूनही विनीत, व करारीपणार्चे कस होर्ते, याचा मासला सर्वास कळाषा लणून ते येथे उवरुन पर्ण, आझ्ांस बर वार्टते. गारविद्राव काळे निजामअलीखांस सणाठे, “ हा १ पेशेकरवाची वस्थर, काशिनाथ नारायण साने यांनी प्रकादित क्रेलेलो. आहत चौथी पाव १६९ वहा. १२४ व्यवहारपदधति. [ पकरष राजदरबार आहे. येथे आमच्या खावंदांची सांगे आठी. आतां आमची येथें बसण्याची मजा नाही. आपणही आशझ्यांस आमच्या खादंदांममार्णच आहां. आल्लांस बसा- वयास आप्रह करूं नये. आतां या कचेरीत आह सर्वा देखतां सरकारास अर्ज करितो एवढा समजून 7. वावा. आमचे खावंदांची सोंगे आपण तमाशांत. आण- विदीं, आणि ठाकांस दाखविठीं, याचे उसने आपलेक- डील दिवाण वगेरे मंडळी पुण्यांत नेऊन व दारोदार फिरवून लोकांस दाखवं, हं पक्के समजून ठवावे. आह अर्स करून दाखव तरच गांविंदराव काळे होऊं. यांत अंतर व्हावयाचं नाहीं. ” वरील उताऱ्यावरून निसृष्टा्थदतांस अल्पमयोद- पर्यंत स्वामीच्या तर्फे मुकत्यांरीन बोलण्याचा अधिकार असतो, हे ध्यानीं येईल, व ह्या विशिष्ट अधिकारामुळे त सर्व प्रकारच्या दुतांत श्रेष्ठ समजावयाचे, ह्यांस मराठी भार्षेत वकील ही संज्ञा आहे. दूतांचा दुसरा पोटभेद मिताथंदूत हणून आहे, हांस मराठी भार्षेत हंजीब अर्स शषणतात. हे स्वामीनी जितके सुचविठे असेल तितकेच विरुद्ध पक्षास स्वमुरब निवेदन करितात; झणून ते केवळ ' निरोप्ये समजावे. अफशुटुखानाकडून शिवाजीमहाराजांकडे संदेश घेऊन ४. ]. शत्रु व त्यांची प्रतिकिया. १२५. आठिठे कृष्णाजी भास्कर, व महाराजांकडून अफझल- खानाकडे उलट संदेश घेऊन गेलेले दत्ताजी गोपिनाथ, हे मितार्थदत होत. हे अधिकारदृष्ट्या मध्यम द्जांच गणले जावात. तिसरा पोटभेद वातीहर दूत, हे विरुद्ध पक्षाकड लिरिवतपर्त्र पोंचविण्याच्या कामावर याजिलेल अस- नात. ह्यांस मराठी भार्षेत जासूद अर्स हणतात. ह स- वीत कनिष्ठ दजीचे समजाव. मार्गे उत्तम, मध्यम, व कनिष्ठ असे जे दुतांचे त्रिविध प्रकार सांगितले, त त्यांस नियुक्त केलेल्या अधिकाराच्या तफावतीनेंच झालल आहेत, त्यांच्या बुद्धिमत्तच्या तफावतीन झालेले नाहींत. कारण, हे तिघेही अत्यंत बुद्धिमान व अनेक गुणांनी युक्त अस असावे लागतात. शिवाजीमहाराजांजवळ बहिरजी नाईक लणून एक जासूद हाता, त्यास त्याच्या पेशामुळेंच जासूद म्हणावयाचे, एरव्ही पाहूं गेल नर ती महाराजांच्या श्रेष्ठ मसलतगारांपैकीं एक इसम १ मराठी सामाज्याची छोटी बर्पर, का्र्येसिहास संप्रहांत छाप- कळी पान ०२ पहा. २ दृर्त चैव भकुर्वीत सर्वेक्षाखःवशारवे । इंगिताकारचे- सतं धार्च ककं कुलोडवे! भनुरज; शवचिर्वक्षः: स्टतिमास्वेशकालवित । वपुष्मान्वी- ( तीर्वीर्मी दृशो राशः प्रशस्यते ॥ ६ १२६ वंपवहारंपर्येति [ मकरभ होता. हा जातीचा बहुरूपी असल्यामुळे नानाविध व- पांनी संचार करण्यास योग्य आहे, असें जांणून महारा- लांनी त्यास जासूदगिरिच्या कामावर योजिले होते. या गोष्टीवरून महाराजांच्या योजकतेची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच होतें. य! तिन्ही प्रकारच्या दूतांस, वर सांगितलेले प्रकर रीतीर्ने करावयार्चे काम करूनही, शज्रकडीड नाजूक व गुप्त मसठतींचा शोध ठेवावयाचा असतो. शतच्या हाट- चालीवर लक्ष ठेवर्णे, इंगिताने अंतर्गत मसलती ताडण, ब साधल्यास शतच्या कार्यकारी माणसांत फितूर करणें इत्मादि गोष्टीही त्यांच्या मुरूम कामापैकींच असल्या- मुळें त्यांस हेर ही संज्ञा योग्यच आहे. वर सांगितलेल्या सर्वे प्रकारच्या हेरांच्या द्वारे शत्रच बलाबल निश्चित झाल्यावर, शजू काणच्या मकारचा आहे, हे ध्यानीं आणावे, आणि तदनुरूप वेरनिर्यात- नाच्या योग्य उपायांची योजना करावी. कुटुंब हे छोटेखानी राज्यच समजे जार्ते, म्हणून कुटुंबन्यवहाराचीं व राज्यव्यवहाराची मलतर्त्वे सांधा- रणप्णे सारखींच असतात हँ खरं, तथापि त्यांत वफा- वतही बरीच असते. ग्रहाघिपतीला प्रजाधिपतीइतर्के स्वातंत्र्य, सामध्ये, व दन्यानुकू्थ नसर्व, एकाचा .अ- ४ अ. ] शभु द रँचांची बिक्िमा १२७ धिकार फारच संकुचित असतो, प दुसन्याचा भतिवि- स्तृत॒ असतो, या वैगुण्यामुळें त्या दोघांच्या व्यवहा रांत कांहीं 'जिच्त्व असणारच, यास्तव ते जिल्तत्व ध्यानीं जाणून पुढीठ विवेचनांतील तात्पयांथांकर लक्ष द्यावे, केवळ शब्दाथावर ज़िस्व ठेव नये. शत्रु हे उच्छेथ, पीडनीय, कर्षेणीय, व बहिरायात असे चार पकारचे असतात. अंगीं पराकम नाही, आप्त सोयरे व सेवक झांचे साहही जितक्यास तितकेच, दृष्यवटही यथा तथा, असा बहीन शत्र उच्छेथ सम- जून त्याचे समूळ उत्पाटन करावें. त्यासहषतेमान स- हसा संधी करूं नये. कारण, मिञही एकवार वेर कर- ण्यास सिद्ध झाला असतां त्याशी दखीठ तडजाड करून संधी करणे, झणज मृत्यलांच बालावून आण- ण्यासारखे आह, मग वेऱ्याविषयीं जास्त काय सांगावे. वर्सच आपंणाहून जा बलिष्ठ, ज्याशीं सामना द- ऊन लढाईस उर्भ राहिठें असतां, आपला निभाव ला- गणार नाही, नाशच होई, असा जो शत्रु तो पीड- नीय समजुन त्याशी साक्षात्‌ सामना न देतां, संधी ३ होपनानेन कच्या शक्षा शंथिः समेन जे । त बाजुमतमम्यल ज्यायान्कुबीत विषहम्‌ ॥ १० । रामायण. युद्ध, सर्ग १९. २ सकुद्दृर्ट त दो! मिर पूनः संघातुनिच्छति । स सत्युमेव गु ताति गर्भगचवतरीबचा । हिशेषवेश १श्‌ट व्यबहारपधति. [ प्रकरण सांपहली कीं त्यास उपद्रव करून त्रस्त करून सो- डावे. “ बलिनासह थोण्धव्यमिति नास्ति निदर्शनग्‌ " इत्यादि वचन बलिष्ठाशीं कठागत उकरून काढून आ पण मुहांम संकटांत पटू नये, हे सुचविण्याकरितांच आहिंत. परंतु दुबेलाने बलिष्ठाशीं आपण होऊन वेर न केट, वरी दु्बंठ हे बलिष्ठारचे उपजीवन असल्यामुठ॑ पृष्कळ प्रसंगीं दुबेलारचे बलिष्ठाशीं वेर उद्धवर्तेच, या स्तव कलह उत्पन झाल्यावर क्षेकडपणा धरून व प वोक्त एकदेशीय वचनावर जिस्त ठेवन उदासीन हाऊं नये. वैराची प्रतिक्रिया करीतच असावी. आपणोपेक्षां बलिष्ठ शत्रस आपण निर्बठ झणन उच्छेद्य असतों, १ तो आपणास निमेल करण्यास जरी बघत असता, तरी तो. आपणापासून वारंवार उपद्रव पावल्यामुळे जेर होऊन संधी करण्यास आते होतो. यास्तव बलिष्ठ शत्रसही प्रथमतः कांहींसा नरम करून मग त्याशी तहार्चे बोलण लावार्वे, व त्यांत कांही आपले अथ, व बरेचसे त्यांचे अर्थ, करारांत आणून तह करावा आणि सामथ्याची अनुकूलता होईपर्यंत कालयापन करावे, केवळ तह झाला झणून स्वर्स्थ बसं नये. संधी १२ थोरिणासहसंघाब घयोतरुतळत्यवस्‌ ।) स वृक्षाचे यथा छम: पतितः प्रतिब्ुध्यते. ॥ ७६ ॥ आदिपब, अ० २४३१. ४ थे. ] शत्रु व त्यांची पतिकिया. १२९९ कलल्या शत्रूच्या पराभवाची साधर्ने मिळवीत राहून अनुकूठ समय आला कीं, त्माचा उच्छेद करावा. अवरंगजेबार्चे राज्य मोठं, बल फार, व संप्तीही अपार, यास्तव तो आपणास पीडनीय शत्र आहे, उ- च्छेद्य नव्हे, असा विचार करून शिवाजीमहाराजांनी हातांहाईल तो त्याशीं उघड सामना देण्याची टाळा- टाळ कली, व त त्यास गनीमी काव्याने सतत वीस वर्षे एकसारखी पीडा दत राहिले. महाराजांच्या उपद्रवामुळें त्यास कधींही सुखाची झोप घ्यावयास सांपडली नाहीं. आतां कर्षणीय शज काणचे त सांगता. आपले दान शत्रु जर ते परस्पर शतत्वाने वागत असतील तर त्यां- पैकीं जो आपणास विशष बाधक नसेल, आणि ज्याचा नाश कालावधीने झाला तरी चालण्यासारखे असेल, ता आपला कर्षणीय शत्रु समजावा, अशा शत्रूचा नाश तत्काठ करितां यण्यासारखा असला तरी त्याचा नाश न करितां, फक्त त्यास तेबी देऊन व रुशबल करून रा- खून ठेवावा. कारण तहाच्या योगानें त्यास बगर्ठेत मा- रून आपणा उभयतांचा दुसरा जा बलिष्ठ शत असता, त्याचा समाचार घेण्यास त्यास तोंडाशीं देतां येते. तसेच आपले बंधुवर्ग व दाईज हे मत्सराने किंवा गवोर्न आपणाशी द्वेष करू लागतील, परंतु सर्वेस्वापहार, १३५० [ मकर विषप्रयोग, अगर अभिपठय करून सर्वस्व नाश कर ण्यास उय्युक नसतील, तर तेही क्षणीय शभु समजावे, उच्छेद समजूं नयेत. गोतज नाश करणें, हे रागाने आ- पढे मनगट आपणच चावन घेण्यासारखे आहे. यास्तव अशा शजस फार वाढूं न देतां, क्षीणवठ करून आ- पल्या लगामीं ठेवावे. समळ नाश कधींही करूं नये. अस्वल हा प्राणी घातक आहे, तरी त्याच्या नाकांत नथनो घाटन दरवेशी जसा त्यास आपल्या इच्छेनुरूपष वर्तावयास लावितो, आणि त्यापासून आपणास उपयोग करून घेऊन त्याचाही निर्वाह चालवितो, गोळी घाठून त्यास जिर्वे मारित नाही. तद्वत बंधुवर्गादि कर्षणीय शं सही आपल्या नीतिबठार्ने स्वच्छंदान॒गामी करून ठेवावें. परंतु त्यांनीं आततायिता धारण केल्यास, अन्यवि- चार मनांत न आणतां समूळ नाशच करावा. कोर- वांनी पांडवांचे ठार्यी आततायिता धारण केल्यामुळें श्रीकष्णांनीं त्यांचा समळ नाश करण्याविषयी पांडवांस अनुभोदन दिठें, व साहही केठे, ही गोष्ट स्व विश्रुतच आहे. र हन्तुर्भवति कश्यन ॥ पिसा वा बढि या धाता पुणो वा यदि वा खंडत । प्राणिच्छेस्करा राशा हस्मथ्या भतिमिच्छता । ममु* 8 हे.) शज द स्म्रांजी मकिक्िया. १४३9 आतां आवतायी. कोणास छावे ते सांगर्वा. आग डावथारा, विष पाडणारा, शत्र उगारून अंगावर ये- णारा, सर्वस्व हरण करणारा, दायकी काडून नेणारा, ब शेववाही बळकावून बसणारा, असे सहाजण आत- वायी समजून त्यांस बेलाशक जिर्वे मारावे, अशीं स्मृवि- वचनं आहेत. त्यांच्या हत्येमुळे त्यांचा वध करणारा दोषी होव नाहीं. परंतु हा विचार धरमशाखद्दष्ट्या मात्र ब्रिहिव आहे. पस्तुत काटण्या कायदयाच्या दृष्टीने वि- हित नाही, हे सांगावयास नकोच. क्षमा हें भूषण खर, पण ती कोणास भूषणभूत होतं द कोणास दूषणभूत होते, हँ नीतिश पुरुषांनी भ्यानीं आणून विचा वारवम्यार्ने स्वीकार केला पाहिजे, हजार रुपर्यांची नथ आहे,पण ती पुरुषास भूषणभूत कशी होईल? शत्रु असो, मित्र असो, त्याची क्षमा करणे, ह यतीनां भूषण खरे, परंतु शतूंचा अपकार सहन करून त्यांस क्षमा करणे, ह राजांस भरषण तर नाहींच, पण उलटे दुषण मात्र आहे. कुटुंबनायक पुरुष, हा प्रकारांवरानें राजाच समजठा शोतो. शास्तिनिष्ठ वपस्वी समजठा १ शशिकषे गरश्येद शस्त्रपाणिपेमापह: | कोेतवारापह्ता च घडेते हाततायिनः ॥ हितोपदेत. २ क्षमा शत्री स मिने च यंतीसानेव भपणं । भरयविचु सलेप मुपाणा सेव रवणम्‌ ॥ हितोपदेश. १३२९ व्यव्हारपद्धति. [ प्रकरण जाव नाहीं, यास्तव व्यवहारसंपन ग्ृहस्थारनं अत्यंत क्षमा- शीड असे नये. ज्याठा कधींही राग येत नाही, व जा नेहमीं क्षमाशील असतो, तो सत्रीही नव्हे, आणि ६ह पुरुषही नव्हे. अशा अक्रांधी व क्षमाशील पुरुषाची सर्व लोक अवॅगणना करीत असतात. सर्वच काल शा- न्विजस होऊन बसणे, किंवा सर्वे काल कोधवृत्ति धारण करणें, हे व्यवहारी पुरुषास योग्य नव्हे. सदां शान्तिनिश पुरुषाची ठोक अवज्ञा करितात. व सदां काप्री असणाऱ्या पुरुषापासन लोक उद्देगे पावतात. याकरितां क्षमा व शांति केव्हां धरावी, व क्रोध केव्हां करावा. हं ज्यास चांगले समजते, तोच मोठेपणा पावतो. मुद्दाम अपकार करून तो न समजतां झाला, अस खोटसाळ प्रतिपादन करणाऱ्या शठांची कधीही उपेक्षा ९ एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी । समावाजिरमघ्य नेव खी न पुनः पुमान्‌ ॥ ३३ ॥ उद्योगपर्व, अ० ११३. २ निर्मन्युश्याप्यसंख्येयः पुरुषः क्ञीबसाधनः 1 ६ 1 उद्योग. अ० ९१३. ४ यो निव्ये समते तात बहन्दोषान्सविदृति । भय्या: परिभषन्त्येनमुवासीनास्तधारय: ।। ७ 1॥। वनपवे, ४ सुद्र्भवस्बदलातस्ती$णादृद्िजते अनः । काले प्राते ८ अ०१८ इयं 'वैतद्यो वेश स महीपतिः 1 ३७॥ ५ अथ य बुद्धिजं कृत्वा ग्रयुस्नेतवबुस्धिज । पापान्स्वल्पेपि तान्ह- न्यादपरापे तयानृशन ॥। २ ॥) वनपर्व, अ० २«. ४". ] शत वःरेवांची अधिक्रिया वैश करूं नये, त्यास शासनच करावे. तरोध एकंवार कवा कंठी असवांही एनरषि अपसध करण्यास ग्कस झालेल्या दृष्टाची आवश्यमेव लोड मोडडीच पाहिले. हेत नसता. सेहणगत्या अगर केवळ अणाणपणामुळे अंगळीक झाठी असेल, तर त्या अगळिकीची माफी करणे रास्तच आहे. परतु जो हेतुपुरस्तर सर्वस्व नाश करण्यास * उद्युक्त होतो', त्यास निर्मल करून टाकिलोच पाहिजे, त्याची उपेक्षा करणं वाजवी नाहीं. नांना फडनविसांनीं, इंग्रेज व टिप अशा आपल्या ' दोघां शत्रूचा परस्पर विरोध पाहून, टिपूस कर्षेणीय शत्र लरखिटे, व तो. इंग्रजांचा पराव करण्यास उपयोगी पडरू, असे ध्यानी आणून त्याशी निकराने न लढतां, त्यास रारूंन ठेवण्याविषयीं हरिपंत फहके यांस पॅ ठिहिलीं हातीं. त्या प्रमार्णच राघोबादादा हे महद- ९ खूर्वम्येकापराथस्ते क्षन्वष्यः प्राणिनो संदल । इि- तीबे सति वध्यस्थू स्वल्पप्यपरुते मंवत । २९ ॥ ह २ अज्ञानता भवेत्किदपराथः रुतो यदि । क्षन्तथ्य- | बॅनपव, मेद तस्यादः सपरीक्य परीक्षया ।। ४० ।। अ०१८, ३ शबुद्धिसासिसानां लु क्षन्तन्ममपराधिनाम । नहि सर्वभ पायिडत्ये घुलमं पुर्षेण वे 1 २७ । ४ काव्येतिहाससंमहांत छापलेली, होळेकंशंची कॅकिवंल पान ८ पहा, श्र १३४ व्यवहारपझधति. [ पकरण धराधी असतांही त्यांस कर्षणीय शभु समजून, नानांनी त्यांस इंग्रजांपासून आपले हाती घेऊन, गगातीरी हत- वीर्य करून ठेविले होते. शिवाजीमहाराजांनींही न्यंकोजीराजे हे आपल सा- पत्नबंध असे लक्षांत आणून, त्यांचे राज्य घेणं शक्‍य असतांही तै न घेतां, त्यांस आपले अंकित मात्र करुन डेविठे, अगदीं उन्मूलन केलें नाहीं. आतां बहिरायात शत्र कोणचे ते सांगता, जे शत परस्थलाहून अकस्मात येऊन लुटालुट करितात, व पुन्हां स्वस्थलास परत जातात, स्थायिक होऊन विरोध करीत बसत नाहींत, ते बहिरायात शभु होत. सोरटीसोमनाथ वगेरे देवालयांचा विध्वंस करणारा महंमुद, व शिकंद्र हे येथीठ रहाणारे नसून, त्यांनी बाहेरून येऊन हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या, आणि ठुटाटूट करून ते पुन्हां परत स्वदेशी चालते झाले, येथ स्थायिक होऊन येथील राजांशी विरोध करीत बसल नाहींत, हणून ते येथील राजांचे बहिरायात श3 होत. कुटुंबी लोकांचे बहिरायात शत्रु शटले झणजे, द्र- वडेखोर वगेरे ठोक समजावयाचे. अशा शत्रूस सामर्थ्य असंल तर पिटाळून ठावार्वे. सामर्थ्य नसेल तर दारे बंद करून कांहीं वेळ नोकरांचाकरांकडून थोडा अवरोध ४ अं. ] शत व त्यांची मतिक्िया. १३% करवून, तितक्या अवकाशांत जे जहजवाहीर तांब- विण्यासारखे असेल तेवढें लांबवून, त्वरित पार्श्वे भा- गाने पोबारा करावा,व राहिलेले जे ते नेतील त॑ नेडं यावे. मागीठ विवरणावरून शर्शचे भिन्न जिल्ले मकार ध्यानीं आलेच असतील, आतां वैरनिर्यातनाचे सामदा- नादि जे चतुर्विध उपाय, त्यांविषयी थोर्डेसं विवरण करु. शत्रच निवारण करण्याचे मुख्य व प्रसिद्ध उपाय झटले झणज तीनच आहेव, त्यांत पहिला साम, हा उपाय उत्तम, दुसरा दान हा उपाय मध्यम, व तिसरा भेद हा कनिष्ठ उपाय समजावा. कांणी दंड किंवा निग्रह (लढाई) हा चवथा उपाय मानितात, परंतु विचार करून पाहिलं तर तों उपाय नव्हे, निरुपाय आहे. पूर्वोक्त तिन्ही उ- पायांनी वेराचा उपशम न होईल तर निरुपासानं लढा- इस उर्भ राहणे भाग पडते. यद्यपि जनपवादाप्रमाणे त्याची उपायांत गणना केली, तरी ता अगदीं निःकृष्ट उपाय समजावा. कारण त्या उपायार्ने मनुष्यबलाची क दुन्पबलाची फार खराबी होऊन, पुनः जयाची खा- गीही नसतें, यांस्तव हातां हाइल तो लढाईचा प्रसंग १ अयोपाया मनुष्वाणां श्ूत्न्ते मरतर्यस । कनीयान्मध्यमः जेष्ठ इति भदविशे बिड: | ६७ ॥ उद्योगप. अ० ३१. १३६ व्बवहारप्तिः [. प्रकरण टोळीत असतार्वे, परंतु हा विचार .शत्रनेही. : मनांत वाग- विळा पाहिजे, तो न वागवीठ तर आपणास लढाहत उर्भे राहर्ण भागच पर्डरते. साम झणजे शिष्टाईच्या व नीतीच्या चार गाष्टी सांगून शत्रशीं सख्य करणें, हा उत्तम उपाय,. कारण ह्याने उभसपश्यांचा आब राहून काणच्याही प्रकारची हानि होत नाहीं. संप्रदान ह्षणजे देणगी देऊन शतरशी सहा करणें, हा उपाय मध्यम, कारण, झ्या उपायाने दुणगी देणारास लघत्व येते. ही देणगी अनेक प्रकारची असते, त्यांत द्रव्यरूपार्ने जी देणगी देतात, तीस खंडणी असें झणतात. अद हलणज फितूर हा निःकृष्ट उपाय होय, कारण त्यांत कुटिलता मात्र असते. शूरास व संभावितास शोभण्यासारखी मर्दुमकी अगर सुजनता बिलकुल नसते. मार्गे सांगितठेल्या शबंच्या चवूर्वेब पकारांपेकी उच्छेयरशजु, सामदानादि उपायांस अथोग्य असून दृढतर निग्रहासच पात्र असे समजावे. पीडनीय व कर्षणीय शत करण्यास अनुकर्मे अशक्य व अयोग्य असल्या- मुळें, संपदान व सोम्योपचार हांस योग्य होत. बहिरायात र्‌ साता सभेत भेदेन समस्तैरयवा एथ । साधित प्रयतेतारीन युदेम कदाचन ॥ हितोपदेश. महि युध प्रशसस्ति सवोषस्थमरिन्ह्म ॥ २॥ उद्योग, अ*५८ ४ थॅ. ] शत्र व त्यांची प्रतिकिया. १३७ शत सामदानादि उपायांस अयोग्य असून, सापथ्ये असेल तर तत्काल दुंडनीय होत. सामथ्ये नसेल तर मागाहून त्यांच्या जमातींत भेद पाडून कांहीं शासन करितां येईल, किंवा नुकसानी भरून घेतां येईल, तर पहावी. वरील विचारावरून साम, संप्रदान व निग्रह ह उपाय केव्हां वर्जनीय, व केव्हां अशक्यही असतात, परंतु भेद झणजे फितूर हा उपाय सर्वकाठी व सर्व टिकाणी योजितां येण्यासारखा आहे. ह्या उपायाची याजना करण्याची मुख्य स्थानं सटली हणजे, अधि- कारर्चे सूत्र आपल्या हार्वी यावे असे इच्छिणारे श्रच पुत्र, शतच्या सवती सवती स्रिया, किंवा उपख्रिया, अपमान पावलेठे सेवक, व गुणांप्रमार्ण किंवा कामा- पमार्णे वतन मिळत नाही, हणन रुष्ट असणारे हलक नाकर, इत्यादि होत. ह्या लांकांच्या अंतःकरणाचा पथमतः बुडीद टाकून पक्का ठाव घेतल्यावर कारस्थान उपस्थित करून शत्रच्या साधकर्त्यांत द्विधाभ्षाव, व शतच्या मनांत आपल्याच ठोकांविषयीं संदेह, उत्पन करावा. असा सदेह उत्पन झाल्यावर शत्रु, अविश्वासा- मुळें जिवास जीव देणाऱ्या खऱ्या साद्यकर्त्यांशींही अदआंतीर्ने रुष्ट व तेढा वागावयास टागून . हतबल होको, आणि ठवकरच नाश पावता. १३८ ब्यवहारपर्दात. [ प्रकष' मार्ग नुकतच सामदानादिकांचा विचार सांगत असं अतिबठिष्ठ शत्रशीं सामना देऊन लढाई न करिं युक्तीने व सामानेंच त्याचे निवारण करावे झणून सांगि वते खरे, परंतु त सांगणे सामान्यत्वार्चे समजावे. विश प्रसंगी बलिष्ठ शत्रूशीही अधीर व उतावीळ होऊ एकदम साम करण्यास तयार होऊं नये. असे प्रसा झटले हणजे, शत्रु बलिष्ठ असून जर अनुत्साही, विषया: सक्त, वृद्ध, दीर्घ रोगी, भीरु, अत्यंत लोभी, केवळ दैव परायण, संकटांत पडलेला, अनेकांच्या मसलती ऐकून चित्ताची धरसोड करणारा, ज्यास अनक शत्र उद्धवर आहेत असा, व कराराचं प्रामाण्य न ठेवणारा, असा असेल तर, त्याशीं संधी न करितां धैर्य धरून कुटयुड करीत रहावे, झणजे तो काढावधीर्न आपोआपच ट- यास जाता. तर्सच ज्यानें सरीचा अपहार, धमंश्रष्टता, किंवा बंध- नाश करून तोंडास काळोखी लाविठी व जीवित कष्- प्रद केले, आणि युद्ध न करितांही कांहीं हित होण्याची सवड राखिटी नाहीं, असा दुधेर पसंग आणिला, त्यास मारीन किंवा मरून जाइन, असा हृढनिश्वय १ भअजद्धेषि यदा पच्येच (क्िचिद्धितमात्मन: बुभ्ययमामस्तदा प्रास स्रिवते रिपुणा सह. । हितोपदेश. !। ४ थे. ] शुत्रु व त्यांची प्रतिक्रिया. १३९ करून बलाबलाविषयींही फारसा विचार न करितां सूड उगवावा; तडजोड करण्याच्या भरीस कदापिही पडूं नये. जीविताची आशा धरून कोंड्यांच्या घगटीप- मार्णे नेहमीं मनांत धुमसत रहाण्यापक्षां एक मुहूतेभर पज्वलित होऊन, नंतर नष्ट होऊन जाणे वरे. निस्तेज हांऊन ध्रकटत रहाणे बरं नाहीं. आतां प्रस्तावकमाच्या आधार्ने युद्ध विचार प्राप्त झाला खरा, परंत प्रस्तुत काठ हा आपला शस्त्रयुद्धाचा काल नव्हं. व शखत्रयुद्ार्च शिक्षण हँ अनुभवानेंच प्राप्त करून घ्याव लागते, त॑ शाब्दिक उपदशार्ने प्राप्त हांत नसर्ते. गुरुमुखाने युद्धाच्या चार गोष्टी एकून काणी शूर शिपाई झाल्यार्च पहाण्यांत नाहीं. आणि तशांत काणच्याही कालीं झालं तरी, कुरंबव्यवहाराच्या वादांत कुटंबिकांस शस्त्रयुद्ध विहित मानलेले नाही, तं राजकारणांत मात्र विहित मानलें आहे. यास्तव आ- झांस त॑प्रतस्थठीं विचारणीय वाटत नाहीं. यर्थ २ १ विदुलेने भापल्या पुत्रास उपदेद्ष केला आहे. ) अलातलिंदुकस्येव मुहतमपि हि ज्वल । मातुधाभिरिवातशिधुमा- यस्व जिजोविधु; ॥ १४ ॥ मुह्ते स्वलितं स्रेयो ग 'च धूमादि्त चिर । माहसूम कषस्थ चि- हहे जनिराशः खरो मदु: ।। १५ उद्योग. भ. १३३ १४० व्यवहारपद्धति. [ प्रकरण काय तो कुटुंबव्यवहारांतीठ खड्यांच्या ठढाईचाच शि. 'चार कर्तेब्य आहे. व्यवहारी लोकांचं युद्ध झटले झणजे कागदापत्रांच लढाई, हींत कागदाचे घोडे नाचवावयाचे असतात, ३ कलमबहाहरी दाखवावयाची असते, येर्थे तरवारबहा- हरीचा कांहीं उपयांग नाही. अशा लढायांरचे रणांगण सट झणजे न्यायसभा, शस्त्रं सटठीं झणजे पुराव्यार कागदृपत्र, व सैनिक झटले हणजे पक्षकार, साक्षीदार व वकील हेच होत. या ठढाईत दस्तऐवज वगर का गदपञ, जमाखचोच्या वद्या, व पुराव्याची इतर सामग्री ही चोख असावी लागत. लढाईस उभे रहावयाचं, 4 हातांत तरवार गंजठेली व बोथट घ्यावयाची, हे. काय उपयांग, अशा ढिलाईचा परिणाम कांही जोशास वि चारावयास नको. तर्सच लढाईची शसख्राखे जय्यत आ। हेत, पण त्यांपऐकी कोणचे केव्हां व करस वापरावे, द्य गोष्टीची वाकबगारी नसठी तर अपजय ठेविठेठाच आह. असं समजावे. शत्रु दोनर्श॑कदमांवर हातांत जोइन- ळीची बंदुक घेऊन उभा आहे, व आपण हातांत पदरा चढवून ठाणमाण रोख लागलां, तर पाण जाण्यास कांहीं उशीर ढागेठ काय ? तर्सेच शत्र अफजुटखाना- सारखा कंबरेस बिठगळा, आणि आपण बंदुक उचलू ४ थे. ] शत्रु द त्यांची बविकिया. १४५१ रॉ तर काय उपयोग ! अशा हातघाई*मा प्रसंमी ऱ् बया अगर वाघनर्ख पोटांत खपसून कोथळा फोडून णच उचित, ब्यावहारिकांच्या बहुतेक ठढाया इन्पा- थेच उज्लवठेल्या असतात, वब्योत्पादनार्थ व रक्षणाथ दव्यापेक्षांही कागदपत्रांची खबरदारी विशेष घ्यावी ला- गंत. कारण दस्तऐवजी कागद हे दन्य रक्षणाची शर समजठीं पाहिजेत. शत्र अरक्षितपर्णे टाकून दिले, आणि दागिन्यांचा डबा उरापोटाशीं घट्ट धरून निजर्ठे, तर ए- खादा क्षद भागट्याही मुसकटांत मारून डबोटे उच- छन चालता होईल, पण तेंच डबार्ले खाडीत ठेवून दाराशीं हातांत तरवार घेऊन उभे राहिले, तर सराईत रामाशीही क्षणभर वचक धरील. पुष्कळ लोकांच्या घरीं दरी कागद जितक्या बंदाबस्तार्ने ठवावे लागतात. तितक्‍या बंदोबस्तार्न ठेविटले नसतात. व कितीएक लाक तर दुरी रुमाल आटी माझघरच्या कानाड्यांत टाकून, एक दिहकी लागली तर खाठींतून सात कृठूपं डवहून आणितांना आहां पाहिळ आहेत. सर्व प्रकारच्या पुराव्यांत लरखी पुरावा वजनदार मा- निला जातो, यास्तव हरएक गोष्टीबद्दल ठेखी परावा ३ शिपारे;श्विच्यत परज पजानावे न साशिणः । सारयनावासची तु सालिणः । सासयभावातती दिव्य परववुन्ति मजीधिण; ।। पडूतंत्रम. १४२ व्यवहारपद्धाति [ शकर जितका हातीं राखतां येईल, तितका राखण्या विषद पूर्वीपासूनच धोरण राखीत जावें. प्रथमतः ब्यवहारार अंकुर उत्पन होतो, ते समयीं तो रामांकुरासारखा तर व सूक्ष्म असतो, पण तो कालांतराने वाढला हणज त्या कंशभारापरमार्ण वक्रता, गुंतागुंत, व मलिनता उत्पन्न हात. कोणताही व्यवहार पथमतः बरेपणावरच घडता, प कालांतरानं तो बरपणा राहीलच असा भरंवसा धरि यत नाहीं. याकरितां पतीचा माणूस असो, मित्र असा. किंवा आप्त असा, त्या पासून दस्तरवज चोख करू ध्यावे, त्यांत संदिग्धता अगदीं राहू देऊं नये. प्रसंगवि शषीं नजर न पुरल्यामुळें संदिग्धता राहिलोच, तर तिर उलगडा समजुतींत आल्याबरोबर व बरेपणा आहे तांच. चिटीचपाटी करून घेऊन ती चिटी पुरवणीदारखबल त्य! दृस्तशेवजांत सामील करून ठेवावी. आपण दुसऱ्यास लस्ब लिहून देणें ते, व कुळास पावत्या वगेरे द्याव- याच्या त्याही, आपणांस पुढे दैगठबाजी करितां यावी. अशा धोरणाने संदिग्ध किंवा दु्चर्थी कधीही लिहून देऊं नयेत. पुष्कळ लोक संदिग्ध व दुटप्पी लिहिणे, ह मोठें कार- कूनीर्चे कसब समजतात, पण ही चूक आहे. लिहिण्यांत सुईचं अग्न शिरण्यास देखील फट न ठेवणें, व भरवाति ४ थे. शत्र व त्यांची मत्सिक्रिया. १३३ ऱ् उत्पन होण्यास जागा न राखणे, इंच खरं कार- कसब आहे. व्यवहार ही कांहीं ठकबाजी नव्हे. त विश्वासघात, ठकबाजी, व निष्कारण निष्ठुरवा आपली पत घालवावी, व बदलौकिक करून ध्यावा, आणि पाप जोडावे, हांत पुरुषार्थ कास! आपण लिहून दिठेठा कोणचाही ठेख असो, त्याची बारनिशी व नक्कल ठेविल्याशिवाय तो लेख दुसऱ्याच्या हातांत पहावयाचाच नाही, असा शपथ घेतल्यापमाणं नियम पाळावा. व त्या कागदांचे मित्तीवार अनमान फरिस्त ठावन निराळें द्र ठेवाव. अशी व्यवस्था नसली तर आपण टाकांत किती गुंवर्ठा आहो, व लेखांत दुसऱ्यास पेंचांत धरण्यास काय सवड आहे, हें मसंगास आफ्ठे आपल्यास न स्मरून दृथेव संदेहांत पहावे ठागतं. वकील हे भाड्याने आणलेले शिपाई. हझांपेकीं बहु- तेकांस पक्षकाराच्या ठाभहानीची किंवा जयापजयाची बिलकुल पर्या नसते, ते फक्त आपल्या फीची मात्र परवा करीत असतात. त्यांस आपल्या शिरावर पक्षकाराच्या हिवाहिताची कांहीं जबाबदारी आहे, असं वाटत नाहीं यास्तव पराव्याची सामग्री मिळविण्यांत, साक्षीदारास बदफेली करूं न देण्यांत, व वकीटसाहेबांस कायद्याचे आघार व हायकोटोचे ठराव काढून देण्यांत, आपण स्वतः 1.3) हवॅबहारॅपशति. [ परकर दक्षता न ठेविली, तर टढाईत जय होईटच हाचा भरंवर नाही, अशी गनाची पक्की संगजूत असू दयावी, व वढि- डांस मुद्दे नींट समजावून देण्यास आपण स्वतः वकीर किंबहुना त्यांचे गुरु बनार्वे ठागतें, तेव्हा पार ठाश असतो, ही गोष्ट कोणीही विसरू नये. बहुवेक वकीर केवळ नसराळ्याचें काम करीत असताव. वे या नसग. ळ्याच्या गळ्यांत बेपवाई, हठगर्जीपणा, व गवे इत्यारि- कांचा मळ सांचलेठा असतो. यामुळे आपण त्यांच्या तोंडांत जे ओतावे, तंही नीटपणे बाहेर पहत नाहीं. साक्षीदारांस न्यायासनासमोर खोर्टे बोलणे, हं ३ अश्वर्च पापकर्म आहे, अर्स सांप्रत वाटत नसल्यामुळे त्यां वर टक्ष ठेवर्णे, फार जरूर अस्ते. हली कोर्टात शप: थेवर खोटे बोलण, हे सांमदायिकच झार्ठे आहे. त्यामरे जनांत अप्रतिष्ठितपणा किंवा कृत्सा होईल, अशी धार्स्त कोणासही उरली नाहीं. या करितां साक्षीदारांनी सत्य- च्युत होऊं नये, याबद्दल दक्षता ठेवणे प्रस्तुत आवश्यक आहे खरे, तरी त्यांस अमुक रीतीनें साक्षी या, अरं शिकवं नथे. लांचळुचपत देऊन त्यांस खोर्टे बोलावयास लावर्णे निय आहे. वादांत आपली बाजू हलकी पडली किंवा वाद स- फाडे चुढाला, तरी बेहेत्तर, परंत जय होण्याकरिता ४ थं. ] शत्रु द त्यांची प्रविक्रिया- १४५ खोटसाळपणा, खोटे दस्तऐवज, किंवा खोटे साक्षीदार उभे करूं नये. असले हलकट कर्म करण्यापेक्षा अपजय झाला तरी पुरवला. ज्ञातेजन वादशूराचा मान जयाप- जयावर समजत नाहींत, कारण, तो पाक्षिकच आह. ता कोणत्यातरी एकाच पक्षास मिळणार, यास्तव ते वादकोशल्यावरच मानापमान ठेखितात. शत्रूला सफाईच दान हात दाखवून, व प्रसंगीं त्याचा वार अंगावर सह झाळा तरी तो घेऊन, रणांत मरून जाणें बरं, परंत मा- ग्कऱ्यारचे कमे करून जस मिळविणे, ह॑अपजयाहूनही वोट समजार्वे. वादास उभा राहिठला सामनेवाला अधमानं अप- रिमित खाटसाळपणा करीत आह, व त्याच्या ठलबा- हीर्ने आपल्या सत्पक्षाची सर्वथेव हानि हात आह, व त्या हानीर्च निवारण करण्यास लबाडोशिवाय दुसरा सरळ मार्ग नाही, अर्स धर्मसंकट येऊन पडल्यास आपद्धर्म समजून थोडंसं अन्यथा कर्म कल्यास, ते काहीसं क्षम्य माने जाते खर, तथापि स्तुत्य मानलें जात नाहीं. आपद्र्म नहमी धमंरक्षणार्थ सांगितलले असतात, अधम करण्याकरितां सांगितठेले नसतात, हें ध्यानी आणर्ले पाहिजे, आपद्धमं समजून सत्यरक्ष- णाथे केलेल्या अन्यथावतनाचा जगांत बभ्रा झाल्या- शह १४६ व्यवेहारषदति. [ बकर वांचून रहाव नाहीं, यामुळे 'सगोरच्या बदमाष साम. वाल्यासत आपली अनीति झांकून ठेवून - उगाच कार काव करण्यास सवड सांपडते. हा गांवगृंडांनीं केठेर बन्ना व सामनेवाल्याची कावकाव बंद करण्यास सः पैक उत्तर देण्याची योजना करून, त्यांचे दांत त्यांच्य वशांत घालण्यास अगदीं कसर करूं नये. वाटीने अन्यायाने सुम्ीवास हाकून देऊन, तो प. त्यक्ष भाउजयीशीं कुकर्म करण्यास प्रवृत्त झाला अ- सां, त्यार्च पारिपत्य करणें अवश्य होतें. परंतु गो फार बलिष्ठ, त्यांचे सरळ मार्गाने शासन करणें फार दुर्षेट, यास्तव सत्यवर्तनी रामचंद्रासही त्याचा कपटानं वध करणें भाग परडर्ले. तेव्हां वालीने आपर्े कुक पुढ न आणतां रामचंद्राच्या कपटवर्तनाची कावकाव आरंजिली, त्यावेळीं रामचंद्रांनी त्यास समर्पक उत्तर करून झटटे, बाबारे त जातीने शाखामृग व भाउजयीर्शी क- कमे करून कर्मानेही पशु बनलास, त्या अर्थी मज- सारख्या राजाने मगरयेत पशूचा वध छपूनही केल्यास दूषणीय नाहीं, इतकेच नव्हे. तर ते शाखसम्मतही आहे. | जर अधमे न करितां राजाप्रमाणे धमरक्षण करितास, तर तुळा मी राजा समजून रणांत समोर उभा राहून मारे अस्ते. हे आषण ऐकल्यावर वाटीने खाठीं मान घाटून इद्यांतर्ठ शल्य उपट्टे, व पाण सोडला. ४ थे. ] शत्रु द त्यांची विकिमा. १४७ अर्थशाखदषट्या अन्यथा वतन करणाराशी अ- त्यथा वागे असतां दोष- नाहीं, अशीं शात्यांची ब- चेन आहेत, तथापि जशास वर्स वागावयार्चे त॑निरु- पायाने पसंगविशषींच वागावे. आपडमोर्चे आचरण आपत्काठाशिवाय करूं नये. एकार्न आधीं दुसऱ्याचे वाटेल तर्स गेर करावे, व त्याने त॑ सहन न करितां उठट चांगला हात दाखविला हणज, गांवांतील चार कुटाळांनीं “ कायहो तो एक मूर्ख बनला, प्रंतु तुल्लीतरी कांही सवूरी करावयास पा- हिजे हाती कां नव्हती ” असं चारगटपणाचे पांहित्य करून त्यास असहिष्णृतंचा उगाच दांष द्यावा, असा जगांत उलटा न्याय आहे. अशा चारगटपणाच्या ज- र्पुनस तांडार्न उत्तर दण्यापेक्षां हृदयांत चांगला उजंड पडल, अर्से हातानं उत्तर दृवां यइल तर पहावे, वते १ मिकृत्या निकृतिप्रसा हन्तच्या इति निव्धयः । महि नेकुतिर्क हत्था निकृत्या पापमुख्यते ॥ २२ वनपर्व, अ. ५१. बस्मिन्यथया वर्तते यो. मनष्यस्सा्सस्तथा वर्विवष्यें स वर्म: । मायाचारो माबया वतितम्वः साध्याचारः साधुना प्रस्युपेयः ॥। ७ उस्यांग, अक ४७, बो यथा वतेते बस्मिस्तस्मितेव प्रवतेयत्‌ । नाथमे समवाभोति न थाजवश्र दिम्दति॥ ९४ उद्योग, अ० ९३७८. २ भापेस्कालेंन शो श्रम कुरुते 5नापदि हिजः । स नामोशि फर्लं तस्य प्रजात विच्यारितत्‌ ॥ १८ अमु, झ० ११. १४८ व्यवहारपदति. [ परत कर्स खरमरीत असावे, ह दुर्शविण्याकरितां एक छं तपर गोष्ट सांगर्ता. परशरामपंतभाऊ पटवधनासारखा एक रणशः सरदार श्मश्र॒ु करावयास बसला असतां, न्हान्याने त्यार किंचित, डोके कापले, तेव्हां तो सरदार न्हाव्याः त्याच्या हलगर्जीपणाबद्दल कांहीं रागे भरा. ते एकर उगीच न राहतां, न्हावी फाजील वाचाळपणाने त्यार झणाला “ सरकार जरा वस्तरा डागठा तो जर आपणार सहन झाला नाही, तर मग आपण लढाईत तरवारी घाय कसे सहन करीत असाल! ” सरदाराने हा हलकट न्हाव्याने दिलेला असहिष्णुतेचा दा! क्षणभर पोटांत ठेवून हजामत होऊं दिली, आणि १ झाल्यावर दोघेही उठून उभे राहिले तेव्हां, सरदारार न्हाव्याच्या पाउलावर आपे पाऊठ ठेवून खंटीवरदः, क्षाला हातांत घेतला, आणि ता आपले व न्हाव्याचं पाऊल फोडून वीतभर जमिनींत खुपसला, तेव्हां सरका? हें काय ! हं काय !' हणून न्हाव्यान मोठ्याने शंख- नाद केला, त्या सययीं सरदाराने उचर केळे, बाबार आलली शिपाई ठोक लढाईत शस्त्रांचे घाय कसे सहन करितों, हे तृ विचारल्यावरून मी तुळा चांगळी समजूत पुडेल अर्स सांगितठें, दुसरे कांही नाहीं. अखे. झशून ४ र्थ. ] शत्र व त्यांची प्रतिक्रिया, १४९ त्याने भाठा उपटला, आणि आपली व न्हाव्याची ज- खम बांधवन, व न्हान्यास राज तूप सांजा खावयास घाठून बरें केलें. जगांत टुक्चे किंवा कोत्या समजतीचे ठोक एकतर्फी चालन वाजवी छत्यासही दाष देत असतात. क्षणून त्यांच्या कावकावीकड टक्ष देऊन काणीही आपल्यास बुद्धिपुरस्सर केठला अपकार किंवा उपमर्द सहन करूं नय. अशी नभळी निस्तजता धारण कल्यावर जग डाक्यावर पाय देऊन नाचल ह्यांत नवल काय ? स- णुनच शाहण्या पुरुषांनी हटलं आह. “ ॥ बलवानपि निस्तेजाः कस्य नाभिभवास्पद्म्‌ । निःशई दीयत ठोके: पश्य भस्मचये पद्म ॥ ”.._ शत्रूच्या पराभवाचे सामदानादि पसिद्ध उपाय ज मार्गे सांगितल, त्यांहून निराळे आणखीही कांहीं कपटोपाय आहेत, परंतु येथें त्यांपैकी कांहींचा फक्त नामनिर्देशच कला झणजे पुरे आहे. कपटोपायांत माया, उपेक्षा, व इंदरजाल इत्यादिकार्चे परिगणन होते. शत्रूच्या नुकसानीर्च कलम असतांही, ते त्यास आ- प्या फायद्याचे आहे, असें भासवून तहामर्ध्ये त॑ गाडून देणे, व त्यासोर्गे त्यास फसविर्णे, इत्यादि हावेपर्चास माया झणावें. ठा वेट्सठी साहेबांनी येथील रजवा- १०५७ व्यवहारंपद्धति. [ प्रकरा ड्यांच्या पद्री परशजूच्या निवारणार्थ आपले सेन चाकरीस ठेवण्याचा करार करून बाहेरून त्यांचे ता- हाय्य करितोसं भासविटे, परंतु, त्यायोगे त्यांचे हातपाय पक्के बांधून टाकिले, हे मायाचाराचें उदाहरण समजावे. शज अंगावर चाठ करून येत असतां त्यास अवग न करितां, व त्याची गुमान न बाळगतां, कावेबाजीर त्यास टाळा देऊन निसटून जाणें, व त्याचा यत्न विफर करणे, अशा हुडकावणीस उपेक्षा सणतात. चक्रव्यहाचा भेद करितांना, द्वारीं असलेल्या द्रोणाचार्यांनी कालया- पन व्हावे झणून अर्जुनास आडविठें. परंतु त्यानें आ- चार्यीशीं युद्ध न करितां त्यांस डावलून त्यांची उएक्षार केली. ह वरीठ प्रकारचे उदाहरण समजावे. वस्तुस्थिति एके प्रकारची असतां, शत्रस ती दुसर्‍या प्रकारची आहे असं भासवि्णे, ह्या ठकबाजीस इंद्रजाट अस हणतात. शिवाजी महाराजांनीं रानांतीलठ झाडांत व बेटांच्या शिंगांस पेटलेले पलिते बांधून शाइस्तखा- नाच्या सेन्यास आपल्या लोकांचा जमाव भलत्या बाजूस आहे, असें भासविठें, व आपण दुसऱ्या बाजुूर्ने निसटून गेठे, ह इंदजाठारचे इविहासमसिद्ध उत्कृष्ट उदाहरण होय. १ काग्येतिहाससंपष्शांत छापलेली मरठी सात्राज्याची छोटी न श्वर पान २७ पहा. ४ थे. ] शत्र व त्यांची मतिक्रिया. १५१ परंतु पएवकथिव सर्वे उपाय, जांपर्यव आत्मजय झाला नाहीं, तोंपर्यंत व्यथे होत. ज्यास मनोजय झाला नाहीं, तो शतरूजय कसा करणार! या करितां यर्ल्नेकरून पहिल्यानें पडिपूर्चे दमन करावें. अमर्याद वाढलेला मत्स्र- भाव व स्वाथोभिलाष दांचे निग्नहार्ने दमन केल्याशिवाय, कोणासही स्वपरहित साधणे नाहीं. प्रत्येक इसम आपटे कर्तव्य समजुन निरजिलाष बुद्धीने देशहिताथे झटल, तर प्रत्येकाचे स्वहित साधणे दुःसाध्य नाही. हें तत्व वरील दुष्ट मनाविकारांच्या फिसादीमळें, सांप्रत बहुतेकांस कळत नाहींसे झां आह. याकरितां मनाजयाची अत्यंत आवश्यकता दाखवून हे प्रकरण पुरं करिता. पुढील प्रकरणी दशहितांत प्रत्यकार्च स्वहित कसं गुंतलं असते, द्याविषर्यी विचार करावयाचा आह. प्रकरण चोथे समाप्त. पशिर्विभबेत कथं रिपूजू. ॥ शाितफ्वे. प्रकरण पाँचवॅ. देशहित विचार. देशहित करण्याचे पात्र कशान यते,देशहितास झटणे रं स्वकतड्य वाटलं पाहिजे, मनुष्य मात्र लोकसमाजाचा कणी आहे. देशहितास झटण्याची हयगय अल्ञानान होत नाहीं, ठयाडीने होते, देशाहिताविषयी सामान्य जनांचे कोते विचार, देशहितपराडमुखतेपासून पुढे ओढवणार संकट, जातिमत्सर हा देशहितास विघातक आह, तत्संबंधी सामान्यावेचार, दराहितास. झटण्याची प्रवृत्ति हाण्यास दशाभिमान जागत झाला पाहिजे, दे- शाभिमान उत्पश्न कसा होतो, व ता उत्पक्त होण्याची कारणे. हिशबब्आ.< अओ ज्या अर्थी प्रत्येक मनुष्य हा देशांतील एकंदर जन- समुदायाचा एक घटक अवयव आहे, त्या अर्थी त्यास स्वदेशहिताचा यथाविभाग वांटा मिळणारच आहे, असें सर्वास वाटत असते, सणून स्वदेशहित कोणासही नकोर्स नसर्ते, ह॑ उघड आहे. परंतु अशारीतीर्ने स्वदेश- हिताविषयीं सर्वाची अनुकुलता असूनही जव्हां ते होत माहीं, व उत्तरोत्तर देश विषनावस्थेस जात आहे, असे दृष्टी पडर्ते, तेव्हां दीघकालाच्या कसोटीस उतरून प- रूढ झालेली त्या देशाची सदाचारपद्धति बिघडली अ- देशहित विचार. १५३१ सावी, आणि वेथीळ लोकार्चे विचारसामर्थ्य ब शारीर- सामर्थ्य अगदीं क्षीण झाले असावे, अस बिनदिकत अनुमान करितां येव. या गोष्टीची सत्यवा आज आम- च्या देशाच्या स्थितींतहि स्पष्ट दिसून येते. वर्तनार्चे प्र- वर्तकत्व जरी विचारशक्तीकडे असते, तरी ते केवळ साक्षात नसर्ते; सदाचारपद्धतीच्या द्वार परंपरेने असर्वे, ह॑ काणाच्याही ध्यानीं येण्यासारखे आहे. कोणत्याही दृशांत झाले तरी सारा ठोकसमदाय तत्ववेत्ता असतो असें नाहीं. काठेही झार्ठ तरी अस वत्वदर्शी फार थोड असतात, व ते ज्या वर्तनाचा प्रघात लोकांत सुरू करि- तात, तो प्रघात दीघ कालपर्संत हितावहच हात आहे, असें जव्हां लाकांच्या अनुभवास यते, तव्हां तो प्ररूढ हाऊन त्यास शिष्टाचारत्व यर्ते, आणि मग तेएक, वमीर्च॑ अंग बनते. व तसं झाल्यावर साधारण लोकांच्या वागणुकीची मोड त्या आचारधमोवर पहत असते. सर्वाच्या वागणुकीर्चे धोरण एकसारखे असठ॑ हणजे, तर्बास जी उद्दिष्ट गोष्ट असते, ती कितीही कठिण असली तरी जमातीच्या जोरावर तडीस जाते, पण देशांपीठ ठांकार्चे वर्स एक धोरण नसलें तर त्यांच्या हातून क्षुठक गोष्टही पार पढत नाही. तांमव भामच्या हातून हळके भगर भारी कोण- १५४ ब्यवहारपद्धवि [ प्रकर च्याही प्रकारचे देशहिताचे कार्य पार पडत नाही, पार मुख्य कारण हंच आहे. सध्यां आमच्या ठोकांत का. णाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं. व एकादा विचार दुसऱ्याच्या विचाराशी कधीही जुळावयाचा नाहीं. एक पायाने चालावे झणाठा; तर दुसरा हणता. काय ही अविचाराची गोष्ट सांगतां, डोक्यापेक्षां पाय मुदु व मांसल आहेत, त्यामुळें त्यांस खडाकांटा रुतून डोक्यापेक्षां जास्त पीडा होण्याचा संभव आहे. हो- क्याची कवटी परमेश्वराने हाडकाची मुद्दाम कठिण केली आहे, ती केवळ निष्कारण हवेत तरंगत राहण्या- करितां केठी आहे कीं काय ? तिचा हेत मनुष्यानं डोक्याने चालावं हा स्पष्ट दिसत असतां, वुलली गतानु- गतिक बनून पायाने चाठतां, हे मठा बरोबर दिसत नाहीं. आपणास बरें वाईट कळत नव्हत, तोंपर्यंत आ- प्रण पुरातन चाठीप्रमाणं पायाने चाठत आलों, परंतु आतां आपणास विचार करण्यार्चे सामथ्ये आठे असू- नही आपण इोक्यार्ने चाठावयास लागू नये, ह॑ आ- पल्पा मखेपणार्चे:दर्शक आहे. तिसरा म्हणतो, गतानुगतिक बनून न राहतां आप- णास पुरातन चाठींत थोडीशी सधारणा केठी पाहिजे, एबढी गोष्ट माज मजठा मान्य आहे, तश्नापि जुन्या अर्वे.] देशहित विषार. १५५ दाठींचा सर्वधेव त्याम मजला सम्मत नाही. कारण, त्यांत अंशतः काँही तरी ग्राह्म करण्यासारखे बहुधा सांपढरतेच. माश्या मरत आपण चालण्याच्या कामीं पार्यांबरोबर हातांचाही उपयोग करूं लागलां, तर फारच कामदा होईल. वर्स केल्याने आपल्या शरीराचा गुरुत्वमध्य संभाळण्यास हहींपक्षां सोपे जाऊन पडण्यार्चे भय मुळींच उरणार नाहीं. ज्यांस पृथ्वीच्या पाटीवरच सदोदित संचार करावा ठागतो, अशा पशूंस परमेश्वराने आपल्या अगाध चातृयोरने चार पाय विठे आहेत, व पक्ष्यांस पृथ्वीच्या पाठीवर संचार करण्याचा अ- गर्दी थोडा प्रसंग पडतो, झणून त्यांस दोनच पाय दिळे आहेत, हे. आपण लक्षपूर्वक ध्यानीं आणिलें पाहिजे. मनुष्यास पक्ष्यांप्रमा्णे जमिनीवर थोडकॅच चाठार्वे लागते अर्स नाहीं, हं मनांत आणूनच विधा- त्यानें ह्या गोष्टीबद्दद योग्य तरतूदही करून ठेविठी आहे. मनष्यासही पशूप्रमार्णच सर्वेकाठ पृथ्वीच्या पाठीवरच वागावे लागते, विचारदृष्ट्या पाहिठे तर म- नृष्य प्राणी हाही एक जातीचा पशूच समजला पाहिजे, व त्यासही परमेश्वराने चाटण्याकरितां चार पृथक अवयव दिले आहेत, परंतु त्याने पृथाजिमानार्ने त्यांपैकीं दोन अवयर्वांस हावे हे नाव देऊन, त्यांचा चालण्याच्या १५५७ व्यवहांरपदति. [ प्रकरण कार्मी उपयोग करण्याचें सोडून दिठें, व ह्या वेडे पणामुळे त्याची स्वाभाविक चपडता फारच कमी झाठी आहे. माकडांनी तस केलें नाही, झणून ती माणसापेक्षा चपट व शाहणीं आहेत, असं मी समजता. याकरितां आपण माकडांममा्णे हातांपायांवर चाठारवे, हें मठा सुयुक्तिक दिसर्ते . अशाप्रकारे आमच्या लोकांची विचारसरणी जिन जिन्न, व तजनित वर्तनपद्धतीही जिक भ्रिञ, ज्यास त्यास मी मोठा तत्वदर्शी आहे, असं वाटून जो वा आ- पल्पा अविचारास युक्तीचा पैराव चढवून, जगास मोहून व्हे करून टाकीत आहे, परंतु नटाचा नखरा व सत्रीडष. कितीही मोहक झाला तरी ता वांझच. प्रत्येक इसमास आपल्या मनसोक्त दवतेनास अटकाव न हातां, चेनींत अंतर न पडतां, व कवडीस झीज न लागतां, जर दश- हित हाईल तर मात्र त पाहिजे आह. तर्से हात नसल तर कोणासही देशहिताची जरूरी नाही. अशा अनी- तिपर स्वा्थेपरतेनं आजपयव कोणच्याही देशार्च शाश्वत हित झालेले नाही. आमचे ठोक देशहिताचे निरनि- राळे मागे कितीही सुचवोत, परंत माझ्या मर्वे देशहि- ताचा खरा व राजमार्ग म्हटला म्हणजे सदाचारच हाय. समाज सदाचरणसंप्न झाल्याशिवाय त्याच्या हातून बॅ. ] देशहिव विसर. १५५१४७ स्वदशहित कधीही व्हावमार्चे नाही, ई अगदी जम्ह- ठिस्ित म्हणून समजार्वे- सदाचार सटला कीं, त्यांत दुर्वतनाचा अभाव व सदर्तनाची प्रवृत्ति, हा अर्थ ध्वनित होतो. उपकाराची ओळख न ठेवणें, दुसऱ्यास लुबाडणे, खाटसाळपणा करणें, कुटिलपणारने वागणे, इंद्रियलाठनांत मग्न अ- सण, कष्ट पडतात हणून कतव्यविमुख़ हाणे, इत्मादि अनेक तऱ्हेच्या दुवतेनापासून अटिप्त राहून छतज्ञ- बृद्धीनं अगर परापकारबृखीरने दुसऱ्याच्या उपयागीं प- इर्णे, परापहारबुद्धि न ठेवर्णे, सचवटी राखर्णे, सरळप- णार्न वागणे, विषयसुखांत टंपट न होणं, व तहान भुक आणि थंडीवारा सहन करून रातंदिवस सत्कायास झ- टर्ण, झ्यासच सदाचरण हणतात. व अशा सदाचाराने ज लाक वागतात, त्यांच्यांत परस्पर विश्वास व प्रेमचुद्धि वाढून, ते देशहितार्च माठें दुर्घट कार्यही करण्यास पात्र होवात. अशा रीतीर्चे नीविवर्तन, दशहिताचा विचार म- नांत न येतां जरी घडत ग्ठे, तरी त्याचा शेवट प- रिणाम देशहितांतच होता. मनुष्याने चिरायु होण्याचा तंकल्प करून अमृत प्राशन कठे तरच मनृष्य चिरासृ होदा, एरव्ही होत नाही, असा कांहीं अर्थ नाहीं. पा- एंव गेल्याबरोबर पाण्यास चिरायु करावें, हा अमृताचा र्ड ७८ व्यवहारपदति. [ पैन चमच आहे. तद्वतच नीतियकत उदात्तवर्तन पडल्यार रोबर ते॑करणारास व दुसऱ्यास सुखकर होते. ह. त्याचा नैसर्गिक गणच आहे. सारांश, सद्वरतनानें मनृष्या* स्वदेशहित करण्याची पात्रता येते. परंतु पात्रता अ त्यार्ने स्वदेशहित साध्य झालेच, असं झणतां येव नाई. एकार्दे कृत्य करण्याची मनुष्यास पाऊता असली तग त॑ कृत्य करणे केवळ ऐच्छिक नसून त्याबद्दल आपणा: वर जबाबदारी आहे, असं त्यास वाटलें पाहिजे. एर्व॑ ते छृत्य तो नेटार्न करणार नाहीं. यास्तव मनुष्यमात्र वर स्वदेशहित करण्याची जबाबदारी किती आहे, य विषयीं विचार करणे प्राप्त झाले. मनुष्य जन्मास येतो, ते समयी तो आपल्या डा क्यावर अनेक प्रकारच्या कणांचा बोजा घेऊन येता किंबहुना त्या कणानुबंधानेच त्यास जन्म प्राप्त झा असते. हे कण फिटेपर्यंत ती दासापमार्णे परतंत्र आहे त्यास स्वतंत्रता बिलकुल नाहीं. वर्ते यथाशक्तिन फे डतां तो जास्ती जास्ती कणच करित जाईल, तर द्य कष्टपद जन्मबेधनांतून कधीही मुक्त होणार नाहीं. कण. रांग, शत्रु, व अभ्रि, हीं अल्प जरी असटीं तरी त्यांची १ कःणमभिगंदः सज्रल्पमतजतुष्टयं । इति मत्या घुखं झोत बा नर: स विषपीइति । शिवकार्य. हू द. ] केशहिद विक्र. १५५ ख हण्यानें उपेक्षा करूं नये. 'उपेक्षा केल्यास तीं दि- बाढवच जावात, आणि शेवटीं नाश कारिवाव. , कृषी, पितर, व लोकसमाज पांच्या डपकारांचा भार त्यक मनुष्याच्या होक्यावर अस्ते, व यामुळें ती ह्या स- [चा कणी आहे. ह्या निरनिराळ्या सावकारांचे कष त्यास निरनिराळ्या पकारांनीं फेडाव लागतं. देवकूणाची फ़ड यजन व अचंन इत्पादिकांनीं होते. कषिगणांनी निरपेक्ष बुद्धीनं विद्या, कळा, व शास्त्र डार्जेतदशेस आणून, निरनिराळ्या समाजास हिताबद्द होणारे धमं व आचार कथन केले आहेत. व तेर्णेकरून मनुष्याचे सुख अपरिमित वाढठें आह. या करितां, तो या तपा- निष्ठ विद्न्मंडळाचा कणी आहे. व त्यास झ्या कणाची फड विद्याध्ययन व विद्यादान करून करावी ठागते. पातापितरं, आपण गर्भात असतां तेव्हांपासून आपलें पाषण; संगोपन, व डाळन करित असताव, आपटे पुढे चांगटें चाटावे हणून दुन्यार्जन करून ठेविव असतात. व आपणांस विद्या वगेरे उद्रनिर्वाहार्चे शिक्षण देऊन १, कणं देवस्थ यायेन कत्यीणा दानकर्मणा । संतत्या पितुलोकानां सागयिता परित्रजेस स्दाथ्यादेशा अंयेशरचीन्‌ होमिईशात वघाविधि । पितत जाच नृक्‍ेमूतानि अशिकरनंना । € । भतु अ. ६ १६० व्यवहारपद्धति. [ परकर पुढे आपली संसार्‍यात्रा सुखाने पार पडावी पशन रात्रंदिवस झटत असतात, यास्तव आपण प्रत्येकजव आपआपल्या मावापितरांचे कणी आहो. व ते कग मातापितर्र हयात आहेत तों पर्यंत त्यांचे पोषण द शू. श्रूषा करून, व त्यांच्या मरणानंतर पितकर्मे व वश. वृद्धि करून आपणांस फेडावे लागते. लोकसमाजाचेंी कण त्या समाजांतील प्रत्येक व्यक्तीच्या शिरावर अप रिमित असतें. व व्यवहारद्ष्ट्या बाकीच्या सर्व कण. हून त॑ परधान आहे. तथापि तं सामान्यजनांच्या उ- क्षांत बहुधा येत नाही. सूर्य परथ्वीस आधार आह. त्याच्या प्रभावार्ने प्राणिवगाची व वनस्पतिवगोची उ- त्पत्ति व पोषण होर्ते, त्याच्या प्रकाशाने सव प्राण्यांच न्यवहार चालतात, असा जरी तो सर्वांच्या प्राणरक्षणात अत्यावश्यक आहे, तरी त्याच्या उपयुक्ततेचं महत्व जर सामान्य जनांस कळत नाहीं, तर्सच समाजबंधनाने प्राप्त होणाऱ्या फायद्यांचेही महत्व सामान्य जनांस वाटत नाहीं. अर्से होण्यार्चे मुख्य कारण, ते फायदे अयल- सिद्ध पात्त होत असतात हे आहे. यत्नांवांचून जें पात होत, त्या विषयीं लक्ष कोण पुरवितो, ब त्याजविषयी महत्व तरी कोणास वाटणार ! पण सूर्यापासून होणाऱ्या फायद्यांची अयत्नसिद्धि आणि समाज ब्यवस्थेपासून हो- ७ बॅ. ] देशहिव विचार. १६१ शाऱ्या फायधांची अयत्नंसिद्धि, यांमध्ये जमीनअस्मा- नर्चे अंतर आहे. पाण्यांचें पोषण व्हावें झणून परमेश्व- खरने सूर्य निमोण केठा आहे, व त्याच्या उद्देशापमाणे पाण्याचे पोषण अबाधितपर्णे होत आहे. सूर्यापासून हो- णाऱ्या फायद्याचे महत्व लोकांस न वाटलं, तरी त्यांच्या अज्ञानाने परमेश्वराच्या संकल्पास बाध यत नाहीं. कारण, ता मनुष्याच्या अज्ञानाने बाधित हाण्याइतका दुबल नाहीं. परंतु लाकसमाजापासून हाणार्‍्या फाय- यांची गोष्ट तशी नाहीं. ठाकसमाज हा विवक्षित फाय- दांचा उद्दश मनांत बाळगून मनुष्यांनीं निर्माण केट! आह. यास्तव त्या समाजांतील लोकांस ज्या मानानं मुळच्या उद्दशाचा विसर पडल, किंवा त्यांच्या हातून ज्या मानानं मूळचा उद्दश सिद्धीस नण्याची हळसांड हा- इं, त्या मानार्ने उद्दिष्ट फायद्यांचें मान कमी हाईट, हें उषड आहे. आतां येवढी गोष्ट खरी आहे कीं, समाजांतील काह थोड्या लोकांनीं मूळच्या उद्देशांची ओळख न ठेवितां, किंवा वे उद्देश सिद्धीस नेण्यास जाणूनबुजून हयगय केठी असताही, अशा अविचारी व छवत्र ठाकांस इत- रांच्या कार्यवत्परतेचा व परिश्रमाचा फायदा यल्नावांचून मिळतो, पण ती कांहीं नैसर्गिक अयलसिद्धि नव्हे. ता १६२ व्येवेहीरपर्दति. [ प्रकरण केवळ दुसऱ्याच्या मेहमतीचा ळतप्रपणारनें केठेठा ला- जिरवाणा अपहार होय. पण असा लाजिरवाणा आ- यता फायदा समाजांतील पृष्कळ लोक मिळव पाहतीट. तर कापसे ब अंगचोर, अथवा विचारी व अविचारी. असे सारे ठोक त्या फायदयास अंवरतील. उदाहरण, एखाद्या कुटुंबांत एखादा वेहा किंवा आ- ळशी मनृष्य संसाराच्या कार्मी उपयोगीं पडत नसठा, तरी बाकीच्या इतर मनुष्यांच्या संसारदक्षक्ेभुळें त्याचं कांहीं कमी पडणार नाहीं; पण जर त्या कुरंबांतीट: बहुतेक माणसे वेढगळ समजतीर्न कांही एक करीत नाहींशी झालीं, व एक मनुष्य मात्र मरेमरे तों कष्ट करीत राहिळा, तर त्या बिचाऱ्यास हा वेड्यांचा बा- जार पोसावा लागल्यामुळें सार्‍यांबरोबर उपाशीं मरावं लागेल. सांमतची आमच्या देशाची अशीच स्थिवि आह. आमच्या समाजांतील बहुतेक लोक देशहिताच्या कामीं अंवर्यामापासून उदासीन असून फक्त दांजिकपणानें बाहेरून मात्र उगाच कळकळ दाखवितात, व शरत्का- लच्या मेघाप्रमाणे पोकळ गर्जना मात्र करितात, व॑ काहीं थोडे महात्मे पुरुष मात्र खऱ्या कळेकेळीने रातरे- दिवस जिवापाड परिश्रम करून हार्हे शिजविवात, त्यांस अवॅ.] देशहित विचार. १६३ समाजापासून साहाम्य यथायथाच मिळते, यामुळे देशहि ताच्या कार्मी आपर्ठे पाऊल पुर्ढ पडत नाहीं. अशा दॉंजिकपणारनें आली आपल्या हितकत्या पुढाऱ्यांच्या गळ्यांत अड काविलेले जड धोंडे बनून त्यांसहवर्तैभान लवकरच रसावळास जाऊन बसणार, ह्यांत काडीइतका देखील संदेह नाहीं. आल्ली असे आत्मघातकी व छत्र ब- नून काय जोड मिळविणार ! छतप्न पुरुषावरचा विश्वास उडून त्यास कोणी जोड्याशीं उर्भे करीत नाही. त्याचा दुजीकिक मात्र होतो, व त्यामळे त्यास सुखाचा टेशही डाभत नाहीं. शास्त्रांत पेचमहापातकांसही प्रायश्रित्त सां- गिते आढळत, परंत छतप्रपणाच्या दोषास प. येश्रिर सांगितलेले कोरटेही दृष्ट नाहीं. समाजव्यवस्थेपासून समाज.तील व्यक्तिमाञ्रास अनंत फायदे हातात, व त्यांविषयी कोणासही अज्ञान नरम . श्रमसेविभाग करून एक जुटीर्न कोणतेही काम कलें असतां, ते चांगलें व पुष्कळ होर्ते, व त्यास सांधन सा- मुधी थोडी पुरून कालही थोडा लागतो, हे तस्व॒ अम हि कूजा १ कलः छतक्स्व यशः कुतः म्यानं कृतः खस्थ । भतद्धेयः कुतझो हि कते गान्ति निष्कृतिः । ११९ ॥ उद्योग, अ० १०७ १ योभे दैव सरापे च चोरे भते तथा । निष्कतिर्बिहिता सडू: छते नास्ति निण्कृतिः ।| १२ | रामायण किर्थ्किषा> अ८ १४ १६४ व्यवहारपदवि. [ प्रकरण यांदकाठाच्या अनुभवाने मुढापक्षां मढासही पक्के समजून चुकठं आहे, यामुळे ढाकूरकातकरी वगेरे रानटी ठा- कही रानांत टोळ्याटोळ्यांनीं झोंपड्या बांधून एकजुटीने राहतात, णमातीने शिकार करितात, व रात्री एकाप्यानं शकटीशीं नाचतमाशे करून मनारंजन करितात, सझा- वरून अशा रानवट मनुष्यांस देखील समाजब्यवस्थेच्या फायद्यांचं अज्ञान आहे, अर्से झणतां येत नाहीं. तर मग ते सुधारलेल्या लोकांस आहे, असं कसं हणतां यईल ! यावरून देशहितास झटण्याची हयगय अज्ञानाने हात नाहीं. केवळ टुच्चेंगिरीने हात. कांहीं अंगचार मनुष्यांस कांहीएक न करितां दुसऱ्याच्या मह- नतीचा आयता फायदा होत असलेला पाहून, सां प्रत बदुतक ठाक अंगचोरी करूं लागल आहेत. किती- एक नीतीर्चे पाठबळ नसल्यामुळे दशबुडन्या स्वार्थी अधिकाऱ्यांच्या वकदृष्टीस जिऊन आपण स्वतः दुशबु- इवे व॒स्वार्थसाध बनठे आहेत. कितीएकांची अर्श, धमजूत झाली आहे कीं, ज्या गोष्टीची नुकसानी व अड- चण कालांतराने अनुभवास येणार, त्या गोष्टीकरितां आज शरीराची व दुव्याची झीज सोसण्यांत काय मत- रब ? आमचो ब आमच्या पुत्रपोत्रांची हयात सध्यां चालते आहे त्याप्रमाणें चाठून निघून जाईल, पुढच्या ५वॅ.] देशहित विचार. १६५ पंचवीस पिढ्यांचे कोणीं पाहिले आहे, त्याची आज विवंचना करीत बसण्यांत काही वात्पय॑ नाही. पण अशा पकारे आपणांस धूर्त झणविणाऱ्या लोकांस असं कळत नाहीं कीं, सांमत जे संसारार्चे गा्हें चार्लत आहे हणून ते हझणवात, ते खरोखर चालते आहे, किंवा जेम- तॅम कसंतरी कष्टाने रेटून न्यावे लागत आहे, व तें अर्से कांहीं दिवस रेटले जाईल, कीं मर्ध्यच मोडून पडल; अशा लबाड, झ्याड, व अटर्रदष्टीच्या लोकांनीं आ- पल दुर्गृण टाकून देऊन व लोकक्रणाच्या फेहीची ज- बाबदारी ध्यानी आणून आज लाकहितास जपर्ठे, त- रच आपला निज्ञाव लागेल, नाहींपेक्षां थोडेच दिव- सांत अफ्रिकन शिध्धी लोकांप्रमाणे आपणांस परदश- स्थांचे गुलाम बनावे ठागेल, ह्याविषयी प्रत्येकार्न आपल्या इद्यांत खातरजम्मा बाळगून रहार्वे. संकेटकाल प्राप्त होण्यापूर्वीच विचारी पुरुष त्या- विषर्यी सावध रहात असतात. ह्यामुळें संकट प्रात झालें असतां, त्याचा त्यांस प्रतिकार करिवां येतो. ज्या माफल पुरुषाला संकटकाल प्राप्त झालेला समजत नाहीं, तो संक- १ पुरत: कृष्छ्कालस्थ धीमाखागर्ति प्रुपः। स रुच्छकालं संप्राप्य ब्यथां नेवति कर्हिचित ॥१॥ अस्तु कृच्छमभुपामं वियेवा नावयुम्वते । स कृष्कूकाले म्य- तितला ग शेवा विन्ह्ते नहत्‌ ।। २॥ उद्योग, अ० २३४ १६६ व्यवहारफ्द्धति. [ प्रकरण टांत कृश पावतो, व त्यार्चे पुढंही चांगछे होत नाहीं. या- स्तव आजच्या कष्टकालावरून पुढच्या कष्टतर कालाचे अनुमान करून सर्वानी आजच सावध व्हावे, आणि प्रथमतः सद्दतनाने वागून आर्धी देशहित करण्याची अंगी पात्रता आणावी आणि नंतर आपल्या शिरावर ठोक- कणार्चे ओझं किती आहे ह्याचा पणे विचार करून ₹- तज्ञबुद्धीन त॑ यथाशक्ति फडण्याची उत्साहाने कंबर बांधावी. ॥ “ भस्मीभूतस्य दृहस्य पुनरागमने कुतः । तस्मात सर्वप्कारेण कणं छत्वा घुतं पिवत ॥ ” असे ना- स्तिकपणाचे कोते विचार मनांत आणूं नयेत. देह हाच आत्मा समजर्णे, व सदोदित त्याच्याच लालनांत मम्न अ- सर्णे, हा आधीं काता विचार, व त्या विचारावर सर्वीनीं अण काढून ते फेडण्याची बुद्धि न ठेवितां दिवाळी क- रणे, हा तर फारच कोता विचार होय. असा बुडवेपणा धरल्याने कांहीं काठाने कणदाते सावकार कंगाठ हो- ऊन कणही मिळणार नाहीं, व घृतही मिळणार नाहीं. असो, लोक कणांतून मुक्त होण्याची पात्रता अंगी आणण्याविषयीं, व ते॑ फेडण्याची जबाबदारी मनांत वागविण्याविषयी, आवश्यकता दाखवित असतां काय केल्याने त॑ फिटेठ, ह्ाविषयी सामान्यत्वार्ने निर्देश झा- लाड आहे. अमुक अमूक केल्याने देशहित हॉईंठ, असें ५वॅ.] देशहित विचार. १६७ विशेषत्वाने सांगणे, हे देशकाठावर व ते करणाऱ्याच्या सामथ्यांदि अनेक गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे शक्म नाहीं. तत्संबंधार्न आपले विद्वान, सच्छील, व दीर्घ- दुर्शी असे लोकनायक, हे देव, राजा, व प्रजा हां पैकीं कोणाच्याही अधिकाराचा अतिकम न करितां, समयास अनुलक्षून वळोवेळीं जो विहित मार्गे दाखवितील, त्या मागास आपण हृढनिश्वयानं व स्वाभिमानाने अनुसरावे, व तर्से करितांना देशबुडव्या दुर्जनांच्या छळणुकीस जिऊं नये. स्वदेशहिताची रास्त गोष्ट करीत असतां धन, स्व- जन, व जीवित ह्यांस अंतरण्याची जरी वेळ आलो तरी बहेत्तर, असा मनाचा पक्का धडा करावा. वसईचा किला सर करितांना लाखबांगडी फुटली, व सानपत पानपतची लढाई झाली, त्या वेळीं साऱ्या महाराष्ट्रांत एक घरही सुतकाखेरीज नव्ह्त, अशा गोष्टी आपण इतिहासांत वाचतो, त्यावरून शेंदीडशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पुढील पिढीच्या हिताकरितां आपलें पाण खर्ची घातले ईई स्पष्ट होते, असं असतां आज आपणांस आपल्या मुठाबा- ळांच्या हिंवाकरितां दुर्जनांचा साधारण छंळही सहन क- रण्याचें घेर्य नसावे, हे केवढे आश्चर्य ! सस्थिति ही नेहयीं केष््साध्यच अततेते, यास्तव कश्टांस कंटाळून ती कर्षीही भात होणार नो. व्यक्िंमात्राची सुस्थिति देश सुस्थितीत १६८ व्यवहारपद्धवि. [ प्रकरण असल्याशिवाय होत नसते, देशाची सस्थिति ठोकांच्या एकजुटीशिवाय होत नसते, ठोकांची एकजूट एकमेकांचा विश्वास वाढल्याशिवाय होत नसते, व एकमेकांचा धविश्वास पत्यंकाच्या सद्दतनाशिवाय वाढत नसता, असं सद्रर्तन ह सर्वे श्रेयस्कर गाष्टींस आदिकारण आहे. त॑ न सुधारतां कितीही तांडव केलें तरी स्वहित व देशहित होर्णे नाहीं. देशहित जर एकजुटीवर अवलंबून आहे, तर ती एकजूट होईल कशी, व ती नाहीशी होण्यास कारणें काय झाठां, याचा तपास ज्यानं त्यानें आपल्या म- नाशीं केंठा पाहिजे. तो न करितां एकजूट व देशहित झांविष्यी सभा भरवन कितीही जाराचीं व्याख्याने दिलीं व ऐंकिटीं, किंवा मी जसें अरण्यरूदन करित आहें त्याप्रमार्ण आणखी कितीकांनीं जरी केंठें, तरी त्यापासून तिळभरही फायदा हाणें नाही. मी हा जो मानवी आयुदांयाच्या चवथ्या प्रहरांत आक्रोश करित आहें, तो केवळ निर्जन अरण्यांत करित आहे. हं गी परके जाणून आहें, येथे तो ऐकून त्याबद्दढ कोणीही विचारपूस करण्यास मजठा अेटणार नाहीं, या विषयी माझी खात्री आहे. हा कंठशोष मी ठोकांच्या सहार्न- भूतीकरितां मुदृ्ठींच करीत नाहीं. तो केवळ दुःखाच्या ७ बॅ. ] देशहिव बिचार. १६९ शी बंदनर्न हद्यस्फोट करून आपोआपच बाहेर पडत हे, यामुळे तो माझी कशीही समजूत असली, तरी बंद कसा व्हावा. “ ॥ शोकक्षाभी रांदन हदयस्थेया नस दुजी वाट ॥ ” असें जे झटठें आह, त॑ अगदीं खरं आहे. ठाकांतला ऐक्यभ्षाव नष्ट हाण्यास अनीतीपासून उन्पन झालला बेभरंवसा हें एक जसं कारण आहे, तसं जातिमत्सर हंही दुसरे बलवत्तर कारण आह. या द- शांव जातिभद हा कांही. आजकाल उत्पन झालला नाही. आमचं धर्मशास्त्र ता सृष्टीच्या उत्पनतिकाला- पासून स्वयंभूच आह असं सांगते, व अर्थशास्त्र त्याची आवश्यकताही प्रतिपादन करित, समाज घटनपूर्वी मनृष्य- माआाची जन्मसिद्ध समता अगदीं कांटताठ असत, असं जरी काणीं मानठ, तरी समाज घटनेनंतर व्यवहारां- तल्या सांपत्तिक विषमतर्ने व मनुष्याच्या गुणकमंत्रदानं री समता टिकत नाहीं, हं त्याने कवर केलें पाहिज. मनुष्य, व्यवहाराच्या रंगभुमीवर नाचू ठागठा कीं, त्यास दुसऱ्या सहकारी नटाची ब आपली समता आह, हो भावना सोडून देअन प्राप्त झालेल्या भूमिकेचे काम नि- मुटपर्णे कराने त्ययते, त झुजा कां व मी इुजऱ्या. काँ हा शुष्क बदू उपस्थित करून आंडत वसर्वा-येत बाही प्र १७० व्यवहारपद्धति. [ प्रकरा पृथ्वीवरीठ सवे राष्ट्रांत ही अपरिहाये नीचोद्ञा व तजनित जातिभेद भिळ भिल स्वरूपाने असतोच मग तो आमच्याच देशांत कां नसावा ? व ह्या सावेशि जातिभदार्ने, जर इतर देशांत देशकार्यास व लाकांच्य एकजटीस कांहीं अडथळा होत नाहीं, तर तो यथे कां व्हावा ? यावरून जातिभेद हा अपकारक नसर जातिमत्सरच अपकारक आहे, हे उघड होर्ते. सांपत सुदेवाने सणा कीं दुर्देवाने झणा, आमच! व्यवहार संपृष्टांत आल्यामुळे ह्या जातिमत्सरास व जा तिवादास अवसर सांपडत आहे. ह्या जात्याभिमानाशि वाय दुसर कांहीं अभिमान वाहण्यास उरलें नाहीं. झणून ह्या पोकळ अज़िमानांतच आनंद वाटत आहे, १ आमची एकजूट ज्यांच्या डोळ्यांत खुपते, त्यांच्या चिथा- वणीनें तो वृद्धिंगत होत आहे. हहीं आमच्या प्रभूच्या दयालुतेमुळं आमचा व्यवहार इतका आटोपसर झाला आहे कीं, आझ्यांस 'येन केन प्रकारेण” मध्यान्हकाळ संभाळतां आला, झणजे आमच्या व्यवहाराची इतिकर्ते- व्यवा झाली. आज आश्यांस एकजुटीने चोराचिठट्यांचा प्रतिकार करण्यार्चे कारण उरे नाहीं, परचक्रापासून बचाव करण्याची गरज राहिठी नाहीं, ब राजकारण तर आमचे नव्हेच, त्या बददल आलली बृधेव पराधिकार चचा ५वॅ.] देशहित विचार. 193 काय हणून करावी! सारांश, आहीं फक्त सहा सात घंट सरकारची किंवा सावकाराची मन लावून हमाठी कराडी आणि जगार्वे. व जगून पुन्हा नव्या दमार्न हमाली करावी, किंवा कांहीं हरळीची मुळी लाधली असल्यास, ती खूर- हीत जातिब्रांधवांवर दुगाण्या झाडाव्या. आणि इतकीही अनुकुठता नसेल तर, व्यवहारव्यापाराच्या प्रतिष्ठित नांवावर फसवाफसवी करावी. किंवा एखादा लक्ष्मीपुत्र हुडकून काढून त्याच्या विनादास पातजरभूत व्हावं. एवर्ढ उरकून आलली आपल्या चंद्रमोली राजमंद्रांत तरटाच्या मसनदीवर आरूढ झाला कां, आपापल्या घरच बाद- शाह आहा. मग आह्मी वादशहानीं खरं यद्ध नाहीं तर नाहीं; पण नुसतं वाग्युद्ध दखीळ करूं नय कीं काय? ठाकांस हॅ वाग्युद्ध जितकं निरुपद्रवी भासत तितकें न॑ निरुपद्रवी नसून, खऱ्या युद्धापक्षां दखील ज्यास्त वावक आहे, अर्से आमच्या अनुभवास सऊन चुकले असतांही, अद्याप आमच डोळ उघडत नाहींत, ह्यास काय झणारवे ! अजूनही पाकळ अभिमानाने एक दुस- ऱ्यास, मी देवाच्या तोंडापासून निमोण झाला अस- ल्यामुळं भूरवुर आहे, व तू दवाच्या शेंहीपासून निमाण झाल्यामुळं जटासुर आहेस, असं तंहत बसतो, आणि दोघेही देवदेत्य अस्तन्या वर सारून ठढाइंस पवृत्त होतात १७२ व्यवहारपद्धति. [ पकृत हं केवढे आश्चर्य. पण मी या भूदेवास वंदन करुन ३ जटासुरास लोटांगण घालून, विनयपूर्वक इतर्के सुचगिगा कीं, हा प्रसंग तुतांस परस्पर लढत बसण्याचा नाही एकजुटीने समुद्रमंथन करून दुर्यागरके झालेलीं रतने हस- गत करून घेण्याचा आहे. यास्तव तीं प्रथमतः एकीर प्रात करून घ्या, आणि नंतरही पोराणिक समुद्रमंथनार इतिहास विचारपूर्वक टक्षांत आणून त्या रल्नांकरि एकमेकांच्या उरावर बसूं नका, मागील इतिहासा तात्पर्य ध्यानीं आणून आपण जर शहार्णे होऊं नय. तर इतिहास लिहिण्यार्चे, वाचण्याचे, व ऐकण्यार्चे प्रय! जन काय? बाबानो, धमंप्रणीत जातिक्षेद हा कांहीं तुमच्यांर कलह लावीत नाहीं, धमंबाद्य जो जातिमत्सर ता। तुमच्यांत कलह उत्पन करित आहे, हे ध्यानीं आणा. धर्मात जातिभेद सांगितला आहे, तरी जाविमत्सर 4 वृथाजिमान करावा हणून कोठेही सांगितले नाही. वृथाजिमानार्ने जातिमत्सर हद्यांत वागवून आपसांत फाटाफूट करावी, आणि धमोच्या नांवार्न बार्टे मोडावी, ह्या उलट्या चोराच्या बोंबा नव्हत काय ? तुमच्या एकजटीस धर्म आडवा येण्यास त्याचे महत्व तरी वु- मच्या जवळ राहिठें आहे कोठें ! तुमच्या ! हितशतूंनी ७“र्दे. ] देशहित विचार. १७४ हिच्या कोटकल्याणाकरितां व आपल्या फायघा- 'करिवां धमंबडाचीं पाळेमुळे दुखील तुमच्या डोक्यांत उरूं दिलीं नाहींत, इतर्केच नाहीं, तर त्यार्च बीज पुन्हां परे तरी आणखी शेंकर्डा वर्षे ते तर्थ मुळ धरणार नाही, अशी तजवीज करून ठविली आहे. परभांच्या पंकीस ब्राझषण जेवीव नाहींत हणून बालण, परभांस व्यवहारदृष्टया नीच मानतात, असें मनांत भरविण्याची आग शत्रूंनी बुद्धिपुरसर पाखडली आहे, व ब्राह्मण त्या आगीस वृथाभिमानाचा फुंकर घालून जास्त चेत- वीत आहित. जाह्षणपरभांचा पंक्तिम्चार नसणे, हे दान्ही जातीत कलह उत्पन करण्यास आपल्या श्नंस जर्स आज निमित्त सांपडलें आहे, तसं जेवतांना बा- पाचा स्प्शे झाला कीं, मुलगा पानावरून उठन जाता त्या अर्थी लक बापास नीच मानता, असं आमच्या पाकळ डाक्‍यांत गच्च भरवून देऊन ब्राझण जावीतही बापल- कार्चे वितुष्ट पाडण्यास उद्यां शञञंस निमित्त सांपडणार नाहीं, अर्से नाही. आल्लांस एके तगारींत जऊं घाल- ण्याचा अश्नांत यत्न आमचे हितर्चितक जो करीव आ- हेत, तो आमच्या एकजटीकरिवांच का? तरस खरोखर असेठ वर, आलक्यांस छवज्ञबृद्धीनें त्यांस शेवटची पान- सुपारी करून चार पावर्ठे पोहोचवावयासही गेलें पा- १७४ व्यवहारपद्धति. मकता हिजे. पण ही उपकाराची फेड परमेश्वर आमच्या ह- तून करविता आहे कां, आझांस उपकारांत असंच ३ जत ठविता आहे, याचें अनुमान काय करावें ! इ्थ्वा संकेत अचिंत्य व दुर्जन आहे, तो आल्या मानवांस काय कळणार ? 'वमंश्रद्धा सणा की, धम वड हणा, त॑ आजच्य पक्षा शदीडशे वषापूर्वी जास्त हातें. व त्या कालीं धम संबंधानें लोकांचे आचरणही विशष दृढ हातें. त्याम आजच्या इतकी शिथिलता आठी नव्हती. तरी दखीर व्यवहारानं धनगरास त्राक्षणांचा काका बनविठें, परंत बिचाऱ्या धमोने तांडावाट ज दखील काढिला नाही, आणि आज तर सर्वे जातींची सहभाजनें राजरोस घडत अ: सूनही जिनजातोच्या लोकांनीं आपलें देशबंधुत्वार खरं नातं त्या धमोस रुचत नाहीं, हे झणणे अगदी अयुक्तिक दिसते. धमंदृष्ट्या जातिजावींचे ज्येष्ठ कनिष्ठाचं नाते असलं, लणन देशनंधत्वाचे नात नाहीसं होणार आहे कीं काय ? मी बाझण, मी मोठा, व ते परभू, खाटा, हा पोकळ अभिमान जाहझमणांनीं सोडला पाहिज व जालणांनीं आमच्या पंक्तीस बसे पाहिजे, हा दुरा- अह परभांनींही सोडला पाहिज, झणजे दोषेही देशभाश देशहिवास सारखेच बांटकरी होतील, त्यांत एक वहीट "वे. ] देशहित विचार. १७% असला हणून त्यास कांहीं जास्त मिळणार नाहीं, व एक धाकटा असला हणून त्यास कांहीं कमो मिळणार नाही. थोड्या काठापूर्वी आपल पूर्वज हा जातिमत्सर न करितां, ब्राझण, शेणवी, परभू, व मराठ इत्यादि सर्व जातींचे ठाक खांदाशीं खांदा भिडवून राष्ट्रहिताचा जड- गाहा मोठ्या बिकट मार्गातून आंढीत हाते. कोणीही आपल्पा जिवाकडे पहात नव्हता, काणीही अंगचारी करीत नव्हता, काणीही पारकट उखाळ्यापाखाळ्या काढून तंडत नव्हता, अर्स असतां, आपापसांत भांडत ब- सण्याची दुवद्धि, जी आमच्या बापज्याद्यांस नव्हती, ती आजच आल्लांस कोटून आठवडी. हा कास दुंवदर्विठास लणावा, कीं शनी चटक केलें हणावे ? बाबाना व्यवहारदृष्टीन॑ पाहिलं तर ब्राह्मण कांही उंच नाहींत व परभ्ष कांहीं निंच नाहींत, दाघेही एक्या पट- टणींत भरती करण्यासारख सारख्या उंचीचे कठमव- हादृर व तरवारबहाद्दर शिपाइंगडी आहेत. मनष्यानं गुणाची जाण बाळगून रास्त वालणें जर वाजवी असल, तर आही जाश्षणांनी निरजिमानप्णे परभूजातीचा बन्यवादूच गार्णे भाग आहे. कारण, ही जात आहण व मराठे सांपक्षां कमो अंसमही, मागील काटी ह्या मातीने भाझषण व मराठे ह्या दोन्ही जातींच्या बरोबरीने १७६ व्यवहारपद्धति. [ पकरण पराक्रम गाजविठेला आहे, मुत्सदीपणांतही आरा- काट शाहाणपण व दूरदृष्टि प्रगट केठी आहे, व कटम- बहादहरींत तर आज तागाईत हे कोणच्याच जातीस हार गळे नाहींत. हे ठोक पुऱ्या नेकीचे, निधड्या काळणाच, व नानाफडनिशी अकलेचे आहेत, यांत संशय नाहीं. ही स्तुति लिहिण्याच्या ओघास आठी लणून व सत्य प्रीतीर्ने जरी केली आहे, तरी वृथाजिमान ज्यांच्या इद- यास खिळून राहिला आहे, ते लोक ह्याबद्दल नाना- तऱ्हचे कृतर्क केल्यावांचून राहणार नाहींत; हें मी जा- णून आहें. यास्तव अशा ठोकांस इतर्केच सांगतो कीं. परभांच्या घरीं मजला चहापाणी पिण्याची इच्छा नाहीं, दुक्षणेची लाठच नाहीं, परभु अधिकाऱयांपाशी ना- करी मागण्यासारखे माझं वय नाही, व पोराबाळांस नाकरींत चिकटवून देण्यास मजछा मलबाळही नाहीं. या शिवाय धमांच्या अनादरबुद्ीने जालणांची पाय- मही करण्याकरितां, इतर जातीस डोक्यावर घ्यावं, हाही माझा हेतु नाहीं. मी स्वतेः आहण असून जालण्याचा पुरा भक आहे, तथापि पोकळ अभिमानाचा देश आहें. घमंदष्ट्या जाविभदाबद्दल चच, करण्यार्च माझे काम नाही. मजला व्यवहारद्ट्थाच या संबंधाने कायत विचार करणे आहे, व तो करीत असतां परभांची स्तुति ५वॅ.] देशहित विचार. १७७ करणें आघास आठी ती मी निष्पक्षपातार्ने केली. परंतु त्या स्तुतीने पर्वीच्या परभूमंडळीचा जितका गौरव होतो तितका सांप्रतच्या परभू मंडळीचा होत नाहीं, हेही मला यर्थे स्पष्टपर्ण सांगणं भाग आहे. वरील विवेचनांत परभू जात उपलक्षणार्थ घेतली आहे, त्या उपटक्षणावरून वाचकांनी सर्वे जातींविषर्या तोच विचार ध्यानी आणावा. रिकामटेकड्या लोकांस कोणाची जरूर नसते, पण व्यवहाराच्या प्रचंड खटपटीत ज लोक गुंतवले असतात, त्यांस सर्वोर्चे मनोधारण करणे भाग पते. हणूनच आमच्यापक्षां ज्यास्त धार्मिक असून, मागील काळच्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या मुलास आपला म- लगा हणवून, त्या समागर्म आपद्धर्म समजून व सम- यास सादर होऊन, एके पात्री दहीपाह खाह, आणि प्रायश्चित्त घेऊन त्या दोषाची निष्ठ्तीही केली. खद्द स- वाई माधवरावांनी खड्थाची लढाई फत्ते झाली, तेव्हां शिंद्यांचे दिवाण जिवबादादा व टरोबा नांना ह शेणवी असतां, त्यांचा संतोष राखण्याकरितां कांहीं तडजोड काढून त्यांचे घरीं निरशनाचा फराळ केला. परशरामपंद प्रतिनिधीवर शाहू महाराजांची इतराजी झाडी असतां, खंढी बाळ चिटणीस यांनीं त्यांचे प्राण वांचविठे णून, पतिनिधींच्या घरीं परशराम पृंतांच्या १७८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण भ्राददिनीं चिटणीस परश असतांही, त्यांच्या घरचा कोणी तरी खासा मनुष्य श्राद्धाच्या जाह्मणांबराबर जेवावयास बसवीत असत. ही चाळ बरेच दिवसपर्यंत प्रतिनिधींच्या घराण्यांत चाट होती, असं हणतात. नाना- साहब, भाऊसाहेब, व थारले माधवरावसाहेब आदिक- रून थारल्या बाजीराव नंतरच पेशवे, मल्हारराव हा- ळकर धनगर असतांही, त्यांस काका झणत व वडिटां- प्रमाण मान देत, हे तर सर्व विश्रतच आहे. या ऐतिहा- सिक गोष्टींवरून पूर्वकांठीं निरनिराळ्या जातीचे ढाक वमीचा अनादर न करितां, कांहींतरी तडजोडीनं प- रस्परांचं मनाधारण करून दशकार्यास झटून पडत, का- णीहि बविश्वास अगर जातिमत्सर करीत नसे. हछींही तोच कित्ता आपण गिरवून एकमेकांचा एकमेकांवर इतबार व लोभ जडले, असें वर्तेन ठविळें पाहिजे. इतकें केल्यावर एकजूट झाली हणून समजावी. ती होण्यास कांहीं मंत्र तंत्र कराव ठागर्ते असं नाही. परस्परांचा एकमेकांवर विश्वास व लोभ जडला, व नीतिवतन वाढे, लणज देशहित करण्याची पात्रता येई हं खरे, परंतु अंगीं पात्रता असून ठोकांची देश- हित करण्याविषयी प्रवृत्तीच होत नसेठ, तर त्या पात्र- तेचा काय उपयोग ? देशहित उत्साहाने करण्यावि- ५बॅ.] देशहित विचार. १७९ पर्यी प्रवृत्ति होण्यास लोकांच्या मनांत स्वाभिमान जा- गत झाला पाहिजे. मनुष्यमात्राची इतर सर्वे पदार्था- हन आपल्या आम्म्यावर, विशेष व स्वाभाविक प्रीति असते. आपल्या स्वतःपक्षां आपणांस दुसरे काय प्रिस असणार ! इतर सर्व पदार्थ ज प्रिय वाटतात, ते आत्म- सुखार्थ किंवा आत्मपरीतीकरितांच वाटतात, असे ज्ञात्यांचे हणर्ण आह. मनष्य विचार करून पाहील तर प्रत्येकाचा अनुभवही तसाच आहे, असं त्यास स्पष्ट कळून यईल. आम्याशीं अति निकट संब, व त्यार्चे भागसाधन असलेला दह, ता दखीठ आत्म- सुखाथंच प्रिय हात असता. देहाकरितां देहावर आ- त्म्याची प्रीति नसत. कारण, रांगादि कारणांनी शरीर कुशदायक झा कीं, मरणापायानं तो त्या शरीराचा त्याग करण्याची इच्छा करिता, हॅ सर्वांस अनुभवाने विदितच आहे. यावरून आल्म्याविषयीं सषणजे आपणा स्वतःविषयी प्रीति, मनुष्यास जशी स्वाभाविक आहे, तशी इतर पदार्थांविषयी प्रीति स्वाभाविक नाही. ती उत्पन्न होण्यास त्या पदाथीपासून आत्म्यास सुख होईल असं वाटणे आवश्य अस्ते. मनुष्यास जे पदाथ आपणास सुस्वावह होतीत असें वाटते, त्या पदार्थास मिथ मामून ची महामयलनारने आत्म्याकरितां त्या पदार्थांचा तं॑ग्रह १८५ व्यवहारपद्धति. [ प्रकरण करितो, किंवा ईश्वरळपेर्म ते यत्नावांचन प्राप्त झाल अस- तीठ, तर त्याबद्दद आनंद मानितो. व अशा सुखोत्पादक पदार्थांच्या संग्रहाविषयींच त्यास अभिमान वाटता. ज्या वस्तूपासून सुख होत नाहीं, त्या वस्तूविषर्या काणासही आपलेपणा व अभिमान वाटत नाहीं. द्रव्य सुखोत्पादक असल्यामुळें त्याचा सांठा घरांत झाला कीं, मी श्रीमान, मी सुखी, असा मनुष्यास अभिमान वाटे लागतो. पण घरांत उकिडा पुष्कळ सांचला, हणून त्या- बद्दढ कोणास अभिमान वाटतो काय ? ह्या उकिड्यांचा जोपर्यंत कांहीं उपयोग दिसत नाहीं, तोंपर्यंत त्याबद्दर कोणासही आपलेपणा वाटत नाही. पण ताच जव्हां सा- क्षात अगर परंपरेने सुखोत्पादक आहे असे ध्यानीं येत, तेव्हां त्यावर देखील मनुष्य आपले स्वत्व स्थापित करूं लागतो, त्याजविषयीं अभिमान वाहतो, व त्यार्चे दक्षतनं रक्षण करितो. कोंबड्यास उकिडो साक्षाव सुखदायक आहे, हणून तो वाकरींत असतां मर्ध्येच छाती पुढे करून तो मोठ्या डोलारने ओरडतो. मनुष्यास तो जरी साक्षग्ठ उपयुक्त वाटत नाहीं, तरी आत्म्यास भक्तिसुख देणारे जे धान्य, त॑ उत्पन करण्यास तो परंपरेने उपयुक्त आहे, असं जेव्हां त्यास वाटते, तेव्हां ती त्याचा देखील आ- स्थेनें संग्रह करिती. त्याजवर आपलें स्वत्व वावर बॅ. ] देशहित विचार. १८१ डागतो व कोणी तिऱ्हाईत येऊन ती उकिरडा आपल्या शे- नांत टाकण्याकरितां नेऊं पाहील तर त्यास तो आडवा येतो सांराश, वस्तविषयीं प्रेम, ठाभ, अजिमान, संग्रह- वासना, व रक्षण ह्या गाष्टी त्या वस्तूच्या सुरखात्पादक- नच्या ज्ञानानं हात असतात. त॑ ज्ञान नसतां नुसतं एखाद्या वस्तस पोपटा सारखं दसऱ्याच्या शिकवणीवरून माझी माझी झटल्यारने वरती सांगितलल्या गाष्टी हाणार नाहीत जनरूढीने लाकांस माझं कुटुंब, माझा गांव, व माझा दश अशी, माझेंमाझं झणण्याची पापटपंची शिकविली आहे, तिचा उच्चार मात्र लाक करितात. प्रण त्यांस ज्ञानाच्या नांवार्ने आंवळ्या एवढ शुन्यच असते. ठाकांस कटंबव्यवस्थर्च व तज्ञनित सुखार्च खरं व पण ज्ञान असत तर, हीं नवराबायका, बापलेक, व भाऊभाऊ यांमध्ये जो निष्कारण कलह द्रष्टीस पडता, ता न पडता ग्रामव्यवस्थेचं व तजनित सखार्च पणे ज्ञान असते तर शजारीशजारी एकमेकांचा प्राण घण्यास उठले नसते देशव्यवस्थेरचं खर ज्ञान असते, व ती व्यक्तिमात्राच्या सुखास कारणीभूत कशी हांत असते, ह ठाकांस सूक्ष्म- तर्न कळते, तर स्वदेशहितास आजच्या प्रसंगीं कोणीच उदासीन न राहता. कतृत्वाच्या नांवाने पुरं औदासिन्य व सुर्जतून व चवाठ्यावर पोकळ बडबडीचा गर्गशा जो जिकडेतिकडे ऐक त्यार्चे कारण या संबंधार्चे द १८२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण छोकांस अगदीं त्रोटक व आमक ज्ञान आहे, हँ हाग जां पर्यंत अनीतीर्ने स्वार्थ संपादन करण्याविषयी मन ष्याचें मन लाळूचावत आहे, वर्जा पर्यंत देशहिताप्षं स्वंहिताची किंमत अधिक वाटत आहे, तो पर्यंत त्याने देशहिताविषयीं कितीही स॒क्ष्मतर्न प्रतिपादन केलें तरी त्यास त्याबद्दल हद्यसंक्‍ खरं ज्ञान झालें आहे, अगं झणतां येत नाही. ती त्याची जरोटक व भ्रामक बडबडच समजली पाहिजे. असलें ओटक व भ्रामक ज्ञान ह पुऱ्या अज्ञानापेक्षांही घातक असर्ते. यास्तव ह्या भ्रामक व मिथ्या ज्ञानाचा निरास करून अशा विस्तृत विषयाचे सूक्ष्म व खरे ज्ञान करून देणे, हं कांहीं एक दान पारं मजकर लिहून होण्यासारखे नाही, व ता या लेखाचा मुख्य विषयही नव्हे, या करितां त॑ काम विद्वान १ देशहिताची कळकळ बाळगणाऱ्या महात्म्यांनी हात. घ्यावे, अशी माझी त्यांस विनंति आहे. गृहस्थाच्या प्रापंचिकव्यवहारार्चे तरुण होतकरू ग्ृहस्थांस निवेदन करीत असतां, लेखनोघार्ने प्राप्त झालेल्या ह्या अपछूत विषयाचे केवळ त्याच्या महत्वा करितांच येथ इमक्या पाल्हाळानं विवरण केलें, परंतु त आतां, 'मिंय्या मूढभर व दाढी हातभर”असं हास्यास्पद हाण्याच्या बेतांत आठ आहे यास्तव देशहिताबद्दल येथें संक्षेपार्न इतकेंच सुचवितो कीं, सांभत अज्ञानाने ठोकसभुदाय फारच अट्रदर्शी हो- ऊन, ज्यास त्यास आपली बायकी व मुठे, ह्यांच्या पलीकड ५बॅ.] देशहित विचार. १८४ ममत्व वाटव नाहीसं शात आहे. पण ही कोती समजूत बरी नाहीं. ममत्वाचा संकोच करणे, हे विरक्त होऊं पाह- णाऱ्या जनां्चे काम आहे. संसारीजनांचे काम नाहीं. संसा- रीजनांनीं होळस होऊन दूरदृष्टीने दरद्रचे हिवस्तेबंध घ्यानीं आणून आपर्ठे ममत्व वाढविठें पाहिजे. आपण हिंदु हण- विणाऱ्यांनीं आपल ममत्य हिमाठयापासून कन्याकुमारी- पर्यत वाढवून एकमेकांच्या सुखास जपले नाहीं, तर आ- पण हिंदू कसचे ! आपला हिंदुस्थानदेश ही आपणा हिंदूंची परमपज्य मातृभुमि आहे. या भूमीवर आपल्या पवेजांनी देह ठेविले आहत, व देशरक्षणार्थ त्यांमीं आपल्या रक्ताच तिजवर अभिषेक करून तिजला बीर- मृत्व दिलं आह, ही पवित्र वी आपणा हिंदुंस विप- दणेवांतून तारणारी नोका आहे, पण ती आज पांच- सातशे वर्षे परराज्यरूषी भयंकर खडकांवर एकसारखी हापटत राहिल्यामुळे, अगदी डबघाईस आली आहे, ब अशा डबघाईस आलेल्या बुडत्या नोकेंत बसलेले आ- पण हिंदू, केळ आसनमरण झालेले आहो. या- करितां आपण सर्वानी जिवापाड मेहनत करून तिची डागडुजी करण्यास एकदिठाने झटले पाहिजे. असं के्ठे तरच आपले जीव वांचतीठ, व आपल्या नोकेचा बचाव होऊन, ती पुढेही आपल्या पुत्रपोत्रांस विषद- णेवांतून पार पाडण्यास समर्थ राहील. प्रकरण पांचर्व समाप्त. -2---2.-_- “2... प्रकरण सहावे. कोटुंबिक विचार. भाउ्बंदकी--सहोदरबंधुंचा विभक्ताचार त्यवहारदष्या व शास्त्रदद्या प्रशस्त नाही, विभक्त व्हावयाचंच असेल तर गोडी आहे तांच व्हावे, वाद आपसांत अगर पेचमा- फत तोडावा, कोटोपर्यंत जाऊं देऊंनये, श्विर्यास वा- गविण-पत्नी सन्मानास योग्य होय, तीस असभश्यपणं वा्गीविणें वाईट, स्त्रियांचे स्वाभाविक गुणावगुण, ख्रियांस अनिबेधपणे वागु देणे बरे नाहो, आठीकडे यासंबेधे होत असलेली डोळेझाक, व ती होण्याची कारणें, शिक्षण बिचार-शिक्षणाविषया लोकांचें ओदासिन्य बालशिक्षण, सरकारी शाळेतील शिक्षण निरुपयोगी, राष्ट्रीय शिक्षणसंस्था व त्यांची आवश्यकता, राष्ट्रीय- शिक्षणांतील विशेषत्व, मुलींचे शिक्षण. हज भाऊबंदकी व विभक्ताचार--मपापंचिकव्यवहारांत भाऊबंदकी ही एक मोठी विचारणीय गाष्ट आहे. स- होदर पुरुषांचे शारीरपिंड जरी जिन्न असतात, तरी त्या पिंडांची मुळपरुति एक्यारक्तमांसाची असते, या क- रितां त्यांचा विभक्तविचार न्यवहारदृष्ट्या व धमंद्ष्ट्या मोठा *ढाष्य मानलेला नाहीं. भावाभावांचा व्यवहार एकत्र असल्याने संसारखर्चे कमी लागून, श्रमसंविभागा- मुळे प्राप्तीरचं मानही जास्त वाढते. याशिवाय त्यांच्या ए- कोटंबिक विचार. १८५ कजुटीमुळें त्यांस दुसऱ्याकडून फारसा उपस्गेही होत नाहीं. अशा प्रकारचे समाईक कुटंबास अनेक फायद होत असतात,झणून भावाभावांनीं एकत्र रहावे, हे व्यवहार- दष्ट्या हितावह दिसर्ते. व धमंदृष्ट्या पाहि तरी धर्मोर्ने- ही एकत्र व्यवहारच सुचित हाता. कारण पिता आणि पुत्र ह्या उभयतांच्या शिरावर परस्परांच्या निरनिराळ्या वयावस्थेत एकमंकांच्या पाषणाची जबाबदारी धमंशा- स्रानें ठेवून, त्यांस परस्परांपासून विभक्त राहण्याची मा- कळिक ठविली नाहीं. यामळ आईबाप जिवंत आहेत नां पर्यंत भावाभावांपेकी काणासच आईबापांस साहन निगळं राहतां यत नाहीं, निदान ती जिवंत आ- हत, तोपर्यत तरी त्यांचे परस्पर एकत्र राहणं आव- *यकच ठरते. व आईबापांच्या पश्चावही ' 1 कनिष्ठा- न्पुत्रवत्पश्येज्ज्येष्ठी भ्राता पितः समः ।। ” ह्या धर्म- शाख्ाच्या आज्ञवरून त्यांचा विभक्ताचार धर्मशाखास माठासा मान्य नाहीं. परंतु भावाभावांची एकत्रता सदा- दित अबाधित चांटर्ण अशक्य असल्यामुळें, निरुपाया- स्तव आईबापांच्या पश्चात भावाभावांस विभक्त हाण्याची घर्मशाखार्न अनज्ञा दिठी आहे. विभक्त व्हार्वेच, असा कांहीं विधि सांगिवठला नाही. असं जरी आहे, तरी जगांत विभक्ताचारच सर्वत्र आढळून येता. पुर्वकाळीं १८६ व्यवहारपद्धति. [ प्रकत झालें तरी सुभरातृत्व सावेत्रिक दृष्टीस पहत नसे. आशि हष्ठीं वर धनलोभानें वेडे होऊन वेगळे पडण्याची, १ एकमेकांच्या मानेस बसण्याचीच इच्छा पुष्कळ लाकांम होत असते, आणि असे स्वार्थाने मढ बनलले बंधु आप आपला वांटा घेऊन वेगळे पडळे,असें ठोकांस दिसून आर हणजे, त्यांचे जे हितशत्रु असतात, ते परस्परांच्या मनांर वांक्डें भरवून देवून त्यांच्यांत पके हाडवेर उत्पन काम तात. व असे हाडवेर एकदा उद्भवले लणजे, ज्यास तु- लना नाहीं, असा त्यांचा भयंकर नाश होतो. यास्तग धरममयादर्न बद्ध असलेल्या भावाआावांचा विभक्ताचार चांगल्या लोकांकडून वाखाणठा जात नाहीं, एकजूर फायदशीर आहे, असं शाहण्यांचं ल्षणणं आहे खर, तथापि विच्या पोटांत घाताचे बीज झांकलेटं असते, ह मनांत वागवून सावधपणानेच जे तिचा खीकार कारि- तात, त्यांसच ती फायदेशीर होते. प विजार्ग वहयो मोहात्कतुंनिच्छन्ति नित्यशः । ततो विभर्ा- स्तवन्योन्यं विक्रुध्यन्तेयमाहिता; | १८ ॥ आदि० अ० १९ १ लतः स्वार्थपरान्मुढान्पुथग्भूतान्स्वकेवेनेः । बिदित्वा भेदयन्य्य- नान निजामित्रकपिणः ।। ९९ बिदिस्वा 'चापरे भिज्ञासन्तरेषु पतन्त्यय । भित्ञानामतुळो नाश: शिप्रनेव प्रदसते । २० सत्मादिभा्य मातला न प्रशंसम्ति साथवः । शर्शाखे निवझाना- मन्योन्येमानिशंकिनाप ॥ ११ !। छादि> अ० २९ ६ वॅ.] कोटुंबिक- विचार १८७ वेळूच्या बेटांतील वेळू एकमेकांशीं जळून असतात, यामळे ते दुर्ध होतात. एखादा वेळू तोडून काढीन स्टे तर महत्मयास करावे लागतात. परंतु तेच निर- निराळ होऊन बृरडाच्या हाती पडले कीं, त्यांच्या चिरफळ्या होण्यास उशीर लागत नाही. असाच प्र- कार भावाभावांच्या एकत्रतेचा आहे. ते एकत्र असतात तोंपर्यंत, त्यांजकड वांकड्या नजरनं पाहण्याची बहुधा काणास छाती होत नाहीं, पण त्यांच्यांत फूट झाली कीं, त्यांच्या शत्रस दोघांपेकी एका घरकेद्यास बगर्लेत मारून एका मागन दुसऱ्याचा नाश सहज करितां येतो. एकजटीस बाह्यापाधीर्च'े निवारण करणें जितर्के सार्प जातं, तितर्के तीस आपल्याच गर्भात असलेल्या अंतरुपार्धींचं निवारण करणं, साप जात नाही. ह्या वि- धानाची सत्यता, दृष्टांता करितां घेतल्या वरील उदाह- रणांतही स्पष्ट दिसून यते. वळूच्या दाट जंगलाचा वि- ध्वंस कुऱ्हाडीला फारसा करवत नाहीं. परंतू, त्या जंग- ठांतीठ वेळूंच्या परस्पर घासाघासीने वणवा लागून हां हां झणतां सार जंग उध्वस्त होते. असाच प्रकार कुटुंबाचा आहे. कुटुंबाची भयंकर हानि बाह्य शत्रूंकडून बहुधा ् होत नाहीं, मसंगविशेषीं झाठीच वर अल्पस्वल्प १टट व्यवहीरपद्धति. [ प्रकरण घासाघास सुरू होऊन कुरेब सफाहे बुडाल्याचीं वारंवार हवीं तेवढी उदाहरणं दृष्टी पडतात. वेळूच्या बेटांत पा- साघास सुरू होण्यास वाय जसा कारण होतो, तह कुटुंबांतील माणसांत घासाघास उत्पन होण्यास आप्पर- पोट्या स्वभाव, निरंकश वर्तनाची आवड, आणि ख्री- जितत्व ह्या तीन गाष्टी मुख्यतः कारणीभूत हातात. द्या तिन्ही दुरगणांस सावेत्रिक प्रचारामळं सांप्रत छोकापहा- साचे भय उर्लें नाहीं. यामुळें तो अमयांद वाढून करं बांतील अत्यंत जिव्हाळ्याच्या माणसांत घासाधास सरू होतं, यांत नवठ तें काय ? मनुष्यास दुर्वतना पासून निवृत्त करणारी तीनं १ कारचीं शासने असतात. पहिलं राजशासन, दुसर टा- कशासन, व तिसरें धर्मशासन. या तिन्ही शासना पंकीं पहिल्यापेक्षा दसऱ्याचा, व दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याचा. अधिकारप्रदश ज्यास्ती ज्यास्ती विस्तृत आहे. राजशा सनास बारिकसारिक दुवेतनांचा पत्ता लावून त्याच नियमन करणें, अशक्य अस्ते. यास्तव ते बारिक सा रिक दुर्वतेनाकडे, किंवा त्या वर्तनाच्या करियारहित वायफळ बोलण्याकडे लक्ष न पुरवितां, कांहीं विशेष २ यमदरडभयात्केचित्पापा; पापं न कुर्वते । राजदण्ड्भबात्क- व्वित्परस्परभयादपि ।। महामारत. ६ बॅ. ] कोटुंबिक बिचार. १८९ प्रकारच्या घातक दुवेतेनाकड ठक्ष पुरवून त्याचें मात्र नियमन करित. परंतु लाकसमाजास व्यक्तिमात्राचा जसा निकट संबंध असरू, त्या मानाने त्याचं बारिकसारिक दुवेतन दृग्याचर हाते, व त्यास अवगणना, धिक्कार, व बहिष्कार इत्यादिकांनीं तशा दुवतंनार्च, किंवा त्याच्या कियारहित वायफळ प्रतिपादनाचं नियमन करितां यर्त. पण असं जरी आह, तरी लाकसमाजास दुवतनाच्या चिंतनिकचा पन्ना लागत नाहीं, व त्यास मानसिक दु- विचारांचा प्रतिबेधही कारतां यंत नाहीं. माणसाच्या अंतर्यामापयत हुकमत एक्या धर्मशासनाची मात्र चालत. व तं, पापाची भीति दाखवून मानसिक दुर्विचारांचेही नियमन करण्यास समथ असतें. उदाहरणाथ, एखाद्यानं आपल्या माता पितरांची अमयांदा कटी, तर राजा हं दुवतन समजत नाहीं, असं नाहीं. अशी गाष्ट राजाही अनुच्तिच ठखिता. परंतु ता अशा दुवर्तनाकड स्वतः लक्ष न दृतां त्याचा प्रतिबंध करण, ठाकसमाजाकड सांपविता. तसंच एखाद्याने दुसऱ्याची वस्तु चारून नली, तर राजा असं दुवतन करणारास शासन करिता. परंतु काणी चारी करण्यास हरकत नाहीं, अशी कियारहित जल्पना करील, तर राजा अशा वायफळ जल्पनेकडे बिठकुठ कान दुत नाही. पण लोकसमाज १९० व्यवहारपदधति. [ पकरष अशा वायफळ बडबडीचीही उपेक्षा करणार नाह. तो अशा निंद्याचरणार्चे प्रतिपादन करणारास पाजी समजून, त्यास जोड्याशीं देखीठ उभ राहूं देणार नाही. राजा कोणार्चही क्षलक वर्तन बघण्याची इच्छा करीर नाहीं, व ते त्यास दिसणेंही शक्‍य नाहीं. तर्संच टाक- समाजासही कोणार्च अंतर्याम दिसर्ण शक्‍य नाही यामुळे त्यास कोणाच्याही पापबद्धीर्चे शासन अधि- क्षपादिकांनीं करितां येत नाहीं. पापबेद्धीर्च नियमन एक्या धर्मशासनासच करितां येते. त्याचा अधिकार लोकांच्या अंतर्यामा पर्यंतही अबाधितपर्ण चालूं शकता. राजशासन हे, ठोकशासनापेक्षां व धर्मशासनापक्षां जरी उग्र असते, तरी त॑ मागील उभयविध शासनांपर- मारणे क्षणाक्षणीं व चिरकाल पीडा देणार नसते. टा- कांत झालेले बदनाम किंवा पापकर्माची तळमळ, यांपा- सून व्यवहारास अडचण, ब मनास पीडा, पदोपदी व यावजीव होत राहाते. यामुळें ठोक, राजाच्या भीति- पेक्षां जनाची व मनाची भ्रीति विशेष बाळगितात. पण हष्ठी लोकांस जनलब्जा व मनठखा बिठकुट राहिली नाही. जनठुजा नाहींशी होण्याचे कारण, बहुवेक ठोकांच्या मनाचा दुर्ववेनाकडे ओढा झाल्यामुळे कोणीं कोणास हंसार्वे, आणि कोणीं कोणात ठाजारवे ! सारे ६ वॅ. ] कोटुंबिक विचार. १९१ एकाच माळेचे मणी बनून जी तो त्यांतले त्यांत आप- णास मरुस्थान मिळावे झणून चढाओढ करणार. मन- उजा नाहींशी होण्याचं कारण पाहूं गेलें तर, ते वर- च्याहूनही घोरतर आहे. जेव्हां मनाची धर्मश्रद्धेने त- दाचरणाकडे प्रवृत्ति असते, व ती असूनही प्रसंगविशेषी कवळ मानवी दोबल्यामुळे मनोविकारांचें दमन न हातां प्रमाद घडता, तव्हां ती दुर्विकाराची ऊर्मि गल्यावर म- नास तळमळ ठागते. कारण अशा प्रसंगीं घडलेल्या वतनाच्या प्रमादीपणार्चे भान नष्ट झालेलं नसतें. परंत अधार्मिकपणारने विपरीत भावना मनांत उद्भवन जव्हा मनुष्य अविहित गोष्ट विहितच आहे, अशी भावना क- रून ती करूं ठागता, तव्हां तिजबद्दल तळमळ वाटण्याचं कारणच उरत नाहीं. परमश्वरास ज्या लोकांचा पराभव व्हावा असं वाटतं, त्या लाकांची ता आधीं विवकबुद्धि नष्ट करितो, व त्यामुळे त अविहित गाष्ट विहित सम- जुन ती आग्रहानं करुं ठागतात. आणि ह्या प्रमार्ण वि- नाश जवळ यऊन बुद्धि कडुषित झाली णजे, नीवि- १यम्थे देवाःप्रयच्छन्ति पुरुषाय पराभवमस । बुद्धि तस्यापकर्थन्ति सा वाश्चीनानि पश्‍्यति !! ८१ !| चद्धौ कलुपमृसग्या विनाश प्रत्युपस्थिने । भनयो नयसंकाशो हृश्याभापलपेसि । <२ ॥ उस्याक अ" ३४. १९२ व्यवहारपद्धति. [ प्रकग पमाणे भासणारी अनीति, व सद्वतेना प्रमार्ण आमणाः दुर्वतन, मनास टाजवीत नाही. प्रस्तुत काठी कापट्यानें मृत्सदीपणाचा वेष घतर' आहे, आपमतलबार्न व्यवहारदाक्षिण्यार्चे सोंग आणर आहे, स्वैरवतनाने व्यक्तिस्वातञ्याची भूमिका धागा केली आहे, व स्त्रीजितत्वाने अथवा बाईलबृध्या स भावाने अंगीं प्रतिष्ठिततणाचा आविभाव आणून दारपरि चर्या असं संभावित नामाजिदान स्वीकारलं आहे, अश प्रकारे नानाविध दुर्गुणांनीं निरनिराळ्या सद्रुणांचीं नाम- रूपं धारण करून, लाकांच्या अंतरंगांत प्रवेश कला अ व नर्थे त्यांस स्वागतपर्वक वसतिस्थान मिळून, त्यांन जो तर्थे तमाशा मांडला आहे, त्या तमाशांत सध्या लाक आपलं देहभान विसरले आहेत. अशा प्रसंग त्यांस भावाभावांनीं एकत्र रहावे हा उपदेश गोड कसा लागणार ! वर निर्दिष्ट केलेल हलकट सांगाड्ये जॉपर्यत हद्यांत नांदत आहेत, तोंपर्यंत मोठमोठी कुटुंबं सुयंत्र- पर्णे एकत्र राहणे शक्‍य आहे असें मानर्णे, ही निवळ वेडगळपणाची समजूत आहे. यास्तव कालमानान्वयं भावाभावांस वेगळें पडल्याशिवाय गत्यंतरच नाहीं, असं जर आहे, तर त्यांनीं केवळ पवोचाराच्या जिडस्तव अगदीं एकमेकांची मर्ने विटेपर्यंत ठोकिकांत दृर्शनी बॅ. ] कोटुंबिक विचार. १९३ रएकत्रता दाखविण्याच्या भरीस ह तग संपादरण रास्व नाहीं. गोही आहे वाच सटुख्याने वगळें व्हावे हे बरे. अर्से समजूनउमजून वेळींच वेगळें झाल्याने परस्परांच्या स्वार्थबुद्धीचा झगडा ठागून, त्यांत नैसार्गिक बंधुमीतीचा चराडा उडण्याचा संभव रहात नाहीं. वांटण्याकरितांना ज्येष्ठांनी कनिष्ठां विषयीं वा- त्सल्य, व कनिष्ठांनीं ज्येष्ठांविषयीं पज्मभाव मनांत वाग- वन, अल्पस्वल्प घस लागली असतांही, एकमेकांचा सं- ताष राखण्यास तत्पर असार्वे. होतां होईल तों, आपला लढा तिऱ्हाइतांनीं अगर सरकारार्ने ताहण्याची पाळी यंऊं द्यावयाची नाही, असा अभिमान बाळगावा. ए- खाद्या बाबतींत समजूत होईलसं न दिसेल तर, ज्यांस आपणापैकीं कोणा एकाचा विशेष ओढा नाहीं, अस निष्पक्षपाती व सर्वास मान्य असणारे पेच नेमून, त्यांकडून तहजोड करून ध्यावी. वृथाज़िमानास पडून सरकारची तिजोरी व वकिठार्चे घर कदापिही भरूं नये. जे भाऊ आपर्ले पेम पुढें कायम रहावे, या बुद्धीने गोडी आहे तांच, सावधगिरीने विभक्त होण्यास उद्युक्त होतात, त्यांच्या वांटण्या आपसांत अगर पंचबार्फेव समाधानी होण्यास कांहीं अडचण नसते. दुराग्रह उत्प झाल्या- तर माञ प्रिकारी होऊन हायकोटांचा निवाढा मिळ.. क क १९४ व्प॒वहारपद्धति. [ पकाश विल्या शिवाय निकाल होणं शक्य नसते. याकर सामान्य ढढ्याबद्दह दुराग्रहास पेटून विरोध वाढवी! बसूं नये. घर बहुधा एक्या कुटुंबाच्या सोयीर्च बांधलटं अ. सर्ते, त्यांत भावाभावांच्या वांटण्या होऊन चार कुर नांदू ठागठीं हणजे ते॑कोणाएकासही सोयकर हर नाहीं. याकरितां त॑ एकार्ने घेऊन बाकीच्यांनी आपल्य हिश्शाबद्द रोख पेसा अगर दुसरी मालमत्ता ध्यावी. आणि निराळी घर्र बांधून रहावे. एक्या घरांत कः भिंती घाून एकमेकांची अडचण सोशीत, व एकमकांम अडचण करीत राहूं नय. असे केल्याने गेरसाय हात नाही, व निकट सानिध्याने बायकापारांवरून तट हा ण्याचा संभव रहात नाहीं. घर फुटण्यास बहुधा बायक कारण होतात. त्यांच प्राबल्य संसाराच्या अनेक र- त्यांत नानाविध प्रकारांनी हानिकारक होत अर्सते. या करितां त्यांशीं कर्स वागावे, याविषयीं विचार क- र्ण इष्ट आहे. ख्रिया जशा अपकारक आहेत तशा त्या महान उपका- रकही आहेत, यास्तव त्यांपासून बाधा न होतां सुखपाप्तीच होईल, अशा रीतीने कधी कठोर व कधीं मदु, अशा तारतम्यविदाराने त्यांशीं वागे पाहिजे. ख्रिया ४ व. ] कौटुंबिक विचार. १९५ संतंतिदायक, अनेक कल्याणपद्‌ गुणांनी युक्त, सत्कार करण्यास पात्र, लक्ष्मी ममार्णे गरहास शाभ्षा दुणाऱ्या मुठांबाळांचे संवर्धन व रक्षण करणाऱ्या, आलंगेले ब इष्टमित्र यांची बरदास्त राखणाऱ्या, सेवासुख देणाऱ्या, आणि वंशवृद्धि व धर्मकार्य करण्यास सहायभूत हो- ऊन, पितरांसहवर्तमान सर्व कुटास स्वर्गपाप्ति करून दणार्‍्या, अशा अत्यंत उपकारक आहेत. यास्तव पुरु- पानी त्यांचा सन्मान राखणे, व त्यांवर प्रेम करणे, ही गाष्ट महेरबानीची नव्ह. हे त्यांच महत्वार्च कतव्यच आहे. ज्या घरीं ख्रियांचा सन्मान हाता, त्या घरीं सव दवता प्रसनतनं वास करीत असवात. व ज्या घरीं सख्रियांचा अपमान हातो, त्या घरीं झाललीं सर्वे शुभकर्मे, दवता प्रसाद नसल्यामळें निष्फळ हातात. दारपरिग्महानें ९ प्रजनाधे महानागाः पृ जाही गहदीप्रथः । स्त्रियः जिवश्य गेहधु न विहेषोस्ति कश्चवन । २६ ।! उत्पादनमपरयस्य जातस्य परिपालनभ । प्रत्यह लोकयात्राया: प्रत्य खीनियबन्यनम ।। २७ !। अपत्य घर्मकार्याणि सुश्रषा रतिरुसमा । दाराधीतस्तथा स्वर: पितणामात्मसत्न ह ।। १८] घनु. अ० ९ २ बज नायस्टु पृज्यन्ते रर्मते तत्र देवता; | बदचेतास्तू न पूक्यन्ते सर्वास्तबाफळाः किया: ॥। ५६॥! मनु, अ० ३. १९६ व्यवहारपरदति. [ पकरष मनुष्य क्रियावान, ग्रहस्थाश्रमी, आनंदी, व भाग्यवार हातो. पमवासामध्ये देखील खीवियुक्त एकाकी पुरुषाटा ख्रीची चिंतनिका विश्राममरद होते. यास्तव स्रिया एर- षांना परम आधार होत. सपत्निक पुरुष विश्वसनीय समजले जातात. कारण, त्यांची इद्ये प्रमाते झाठीं अ. सल्यामुळें, ते भूतमात्राविषयीं निष्ठुर अगर बेपवे २ होतां, सर्वाशी प्रेमळपणाने व दयार्दरे बुद्धीनेंच वागतात. दारपरिग्रहाशिवाय पुरुषाठा पर्णत्व येत नाही, ॥ अर्धवटच असतो. लणजे पक्का गृहस्थ बनून धमोर्थ- कामादि जिविध पुरुषा्थीना पात्र होत नाही, असं वा जसनेय भ्रृतींत सांगितलें आहे. अशा अनेक पकारांनीं ख्रिया सन्मानास पात्र आ- हेत हे खरे, तथापि स्रिया जशा पुरुषांस उपयुक्त आ- हत, तसे पुरुषही ख्रि्यांस तितक्‍याच मानाने उपयुक्त आहेत. यास्तव स्रियांनींही पुरुषांचा सन्मान ठेविठा पाहिजे. केवळ बायकांनी देवी बनून, पुरुषांनी त्यांचा “« नमो देवी महा देवी ” या मंत्राने हात जोडून स्तु- १ भागविन्तः कियावन्त: सभार्या गृह्मेभिमः । भायोवन्सः प्रमोबन्ले भायीवन्त: श्वियान्विताः ७४३. आदि २ बतस्तारेष्यपि बिरारी जमस्याध्वनिकस्य वे) ( ८ ७९. य: सदारः स वित्वास्वस्तश्माहाराः परागति: ।। ३५ ५ बॅ. ] कौटुंबिक विकर. १९७ विषाठ करावा, आणि त्यांचे पुजारी बमार्वे, असा कांहीं अर्थ नाहीं. स्रियांच्या ठायीं दुर्बठता व सुकुमा- रता इत्यादि शारीरिक दुर्गुण आणि अस्थेयांदि मान- सिक दुर्गुण विधात्याने स्वभावसिद्ध ठेविठे आहेत यामुळे त्यांचे स्वामित्व पुरुषास पापत झाले आहे. या- स्तव॒ पुरुषार्न खरीस निरंकूश होऊं न देतां, लागेल ते- वढा मान द्यावा. तो देण्यास कोणी नांव ठेवीत नाहीं. सर्व प्रयत्ने करून ख्रियांस मेयोदेंत राखर्ण, हे पुरुषाचं घर्मशास्त्रद्षष्ट्या पहिलें कर्तव्य आहे, व व्यवहारदृष्टयाही तर्सच करणे भाग आहे, या कर्तेव्या पासून तो विमुख झाल्यास दोषी हाता. गृहाचे आधिपत्य जस गृहस्थास अस्ते, र्सेच किंचित खालच्या दर्जाचं आधिपत्य ग्ृहिणीसही अस्ते. ग्रहिणी ही घराची शोभा व संसाराच्या अर्ध्या हिशशाची भागी- दारीण आहे, यास्तव तीस सामर्थ्यांपमा्णे वखाटंकारांनी भूषित करून तिचा बोज राखित जावा. दुभोषणे बो- उन बाकृताइण करूं नये. बायकांस शिवीगाळ करणं ह परमावधीर्चे नीचपणार्चे कृत्य आहे. ख््रीपुरूषे हीं दोघें द ताजा गावात स्वयावत:! | | ७4: -:% 1 १५३ , ९ ता परमं यत्जमातिहेत्युष्वो रशणं प्रशि ॥ १६ ॥ १९८ व्यवहारपद्धति. [ परकर संसाराची वांटकरी असतात. यास्तव उभयतांच्या सा. भाविक सामथ्याप्रमार्ण संसाराची निरनिराळीं कार्म श॑. घांकडे वांटलेठीं असतात. बलाधिक्यामुळें दब्याजंना्यी घराबाहरचीं, व कष्टसायासाची कामं पुरुषाने करावी, इ त्याचा अधिकार आहे. व मार्दवादि शारीरदुबंटतस्त घरांतील ठेवरेव, पाकनिष्पत्ति, व शुश्रषा वगेरे शीतर छायेचीं कार्म स्रियांनी करावीं, हा ख्रियांचा अशि कार आहे. परंतु सांप्रत हिंदस्थानांत, विशेषेकरून त्रा णजातींत, ख्रियांच्या सन्मानास हीं फार वेडे पीक आरं आह, तेव्हां अशा सुबत्तच्या दिवसांत नवर्‍्यास तीस चाळीस रुपये पगार मिळत असल्यावर बायकोने दा पानांचा तरी स्वयंपाक कां करावा ! व नवम्यार्ने तग कां करवून घ्यावा ! लघुत्वास्पद पतिशुश्रूषा तरी कशी करावी ! व नवऱ्यानं तरी अमरयांदपर्णे त्या शुश्रूषम मान्य कसं व्हावं ! घरांतील ठेवरेवीसेबेर्धे पाहूं गेठें तर स्रियांच्या भा ग्यद्शेनं आज ते काम बहुतेक आंवरून टाकिठेंच आह. राहतां पैकीं तुपाचे बोळकें शिक्यास लाव, व लोण- च्याच्या पडग्यावर झांकण ठेव, अर्से बारीकसारीक जं काम उरलें आहे, त्या कामाकरितां नवऱ्यार्न बायकोवर अगदीं टेकून राहणे, हँ त्याच्या मदुंमकीस योग्य नाहीं. ६र्वे.] कोटुंबिक विचार. १९९ ब्रुन्य तर निर्वाह होऊन संग्रही पडतच नाहीं, मग त्याच्या जपणकीची गोष्ट बोलण्याचे प्रयोजन काय ? सारांश मनैसारख्या पंचांच्या विद्यमाने स्रियांच्या वांटणीस गठल्या कामांपेकी कांहीं कार्मे त्यांच्या सुदेवाने आज उर्ठी नाहींत, व कांहीं ख्रीसन्मानाच्या नवीन अक्टा- न्वर्य रद्द झालीं आहत. अशा काठीं स्रियांनी प्रतिष्ठित- पर्णे आटीवर बसून धांगडधिंगा, ठावालावी, व भांडण- तेट कां बरें करूं नयत ! मर्यादशील कुलिन ख्रिया पुरुषास एकांतांत रर्मवि- नात, धमंकत्यांत सहायभूत हाऊन पितरांप्रमाणे पाठन करितात, व रुग्णावर्स्थत मातप्रमार्ण काळजी घेतात. याकरितां त्यांस परमाप्त समजून त्यांवर संसारांतील अ- नक अधिकार सांपविठल असतात. पत्नी ही संसाराची दुथ्यम मालकीण, ग्रहसंबंधीं नित्यकृत्यांतली मंत्री, एकां- तांतील खळगडीण, व कलाकुसरी संबंध पटद्रशिष्यीण स- 9 अर्थस्थ संग्रह चेनां व्ययेचैद नियाजयत । शोख धंँडअपंबर्‍्या 'च पारिणाह्मस्य चेक्षणे । ५११॥ मनु. अ. ९. १ सशवाय: प्रविविक्तेषु भवन्त्यता; मियंवदा: । पितरी घमंकार्येण भवन्स्यांनेस्य मातरः । ८९४९ ।। आदिपर्व, अ० ७४. सच भार्यसम॑ किंचिदिदते भिथजां मतम्‌ । औषधे शर्व दुःख सत्वमेतर्वचीनि त ।। २९५ ।। वनपर्व, अ. ६१. २०० व्यवहारपधति [ परकर मजली जाते. झणूनच अजराजारने इंदुमती मरण पावर असतां तिचा “ ॥ गृहिणी स्चिवः सखी मिथ: मिव शिष्या! ठठिते कलाविधौ ॥ ” अशा निरनिरत्या संबोधनांनीं निर्देश केठा आहे. पण हे निरनिराळे अ. धिकार कोणामुळे व कोणाकरितां ख्रियांस प्राप्त झार आहेत, हँ मनांत आणून तिर्ने ते चाठविठे पाहिजेत. शः यको मामलेदारीण कां, नवरा मामलेदार हणून, नवरा जर तलाठी असता, तर तिलाही निमुटपर्णे तठाठीणच व्हाव लागते. ह्याच न्यायाने बायको घरची मालकीण कां, नवरा घरचा मालक झणून. नवरा दास हणून बायका माठकीण, असा कांहीं अर्थ नाही. वास्तविक पाहिटं तर बायकोचे सर्व अधिकार नवऱ्याच्या आधीन अस- तात. हणून तिर्ने ते नवऱ्याच्या अनुमतानेंच चाठविट पाहिभेत, त्याच्या मर्जीविरुद्ध चालवितां कामा नय. परंतु सांभत घरोघर बायकांर्चे प्राबल्य इतर्के वाढले आहे कीं, त्या संसाराची सर्व सूर्त्रे आपल्या हातीं घेऊन नवर्‍्यास कळसुत्री बाव्हल्मापमार्ण नाचवितात. साता- रच्या महाराजांस आपल्या पतिबंधांत ठेवून ज्याभमाणे पेशव्यांनीं सवे राज्यकारभार आपल्या मखत्यारीने केठा, व गादीवर बसते वेळीं मात्र महाराजांकडून वर. आण- वून शिष्टाचारादास्वऱ त्यांचा मान राखठा; त्यामरमार्णेच ९ वे.] कौटुंबिक विभार. शब सांपत सिया पुरुषांचा मान, “ आहो जाहो ? इत्यादि बहुवचनी शब्यूपयोगांनीं केवळ शि्चाराथ मातर राखवात. असें होण्याची जीं अनेक कारणे आहेत त्यांत एक- दान फार महत्वाची व विचारणीय आहेत. त्यां विषर्यी पोक्त विचार केठा असतां, ह्या बेबंदशाहीचा प्रतिबंध इच्छा असल्यास ज्यास त्यास आपल्या स्थित्यनुरूप करितां येईेठ. पहिर्ठे व सवीत मोर्टे कारण हटले हणजे, या देशांत पाश्चिमात्य लोकांची पायरव व राजसत्ता वा- ढल्यापासून आमच्या तरुण नोकरमान्यांस त्या लोकां- तर्ठे दिखाऊ व शिष्टसांप्रदायिक बायकांचे स्तोम व आ- जंव खर भासले. आपल्या लोकांत लग्नकायोच्या मिरव- णुकींत स्रियांचे अग्रेसरत्व जर्स ठौकिकी व औपचारिक आहे, त्यापुमार्णेच त्या छोकांतही ख्रियांचें ठोकिकांत दि- सणारे वचेस्व पुष्कळ अंशीं औपचारिकच आहे. व जे थोर्हेसे खर आहे, ते त्या ठोकांच्या तेजस्वितेमुळे व स्रियांच्या सुशिक्षितपणामुळे त्यांस फारस बाधकही होत नाहीं. परंतु हा विचार मनांत न आणतां आमच्या त- रुण नोकरमान्यांनीं आपल्या ख्रियांस सुशिक्षित कर- ण्यादूर्वींच वाजवीपेक्षा फाजील स्वातंत्र्य दिले, व त्यांच्या अरेरावी वतैनाकडे दुलेक्ष केठे, व वो प्रात उत्तरोत्तर बळावत जाऊन सांप्रत बाधक होऊन बसला. २०२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण अशा निरंकुश व डोइजड झालेल्या बायका नव- ऱ्यास बदलोकिकाची भीति दाखवून आपल्या कद्यांत ठव पाहतात, इ प्रसंगविशेषी त्यार्ने तोंडावाटे ब्र काढा कीं, ह्या शेजारच्या घरीं रुसून जाऊन जगास त: माशा दाखविण्यास कमी करीत नाहींत. असा फाजीट पणाचा प्रकार न घडण्यास, नवऱ्याने बायकोस आपल्या करह्या स्वभावाची पुरी ओळख पूर्वीपासूनच करून दुत गेठें पाहिजे. ज्या बायकोप्त रुसून घराबाहेर जा ण्याच्या बागुठबोवास आपला नवरा भ्रिणार नाही. इ एकदां आपलें पाऊल घराबाहेर पडले कीं, पन्हा दुसरा जन्म घेतला तरी, वै तो परव घरांत घालूं देणार नाहीं, अशी बालंबाल ख्रात्री असें, ती बायको असल ढंग काय करणार आहे? सारांश बायकांस पहिल्यापासूनच जितक्यास तितक्‍्य। ठबिल्या पाहिजेत.आपण क्ण वर्स आपर्टे मान्य होईलच. किंवा आपण जो हेका धरू, तो खातरीर्न सिद्धीस जाईलच , ह्याचा भरंवसा त्यांस वाटूं न दिला, झणज त्याही मर्जीचा कल पाहून वागे लागतात. असे धोरण न ठेविर्ले तर आनं- दीबाई पुर्ढे राघोबाद्वादार्चे काहीएक न,चालतां जसा महा- प्रय झाछा, वश्ञा प्रटय होण्याचा प्रसंग येतो. यास्तव ख्रीजातीच्या ठाही सामान्यत्वार्ने राहणारे दुर्गेण मनांत ६र्वे.] कॉटंबिक विचार. २०३ वागवन प्रत्येकाने त्यांशीं वागत असार्वे झणजे स्रियांच्या डाइजडंपणास उत्तेजन मिळतं नाहीं पतीची सुस्थिति असती तर त्याच्या सुखास वाटि- करी व्हावे, दुःस्थिति असली तर त्यास व्य गांजारवे, विर्दष्ठते सारखे क्षणिक प्रेम करावे, खेहबंधन तोहण्या- विषयीं शस्त्राची तीक्ष्णता धारण करावी, निंयकर्मास प्रवृत्त होण्या विषयीं उतावीळ व्हार्व, घर्मांधम विचारा- विषयीं बव रहावें, कूर कर्मे करावीं व कुटुंबांत फूट पडावी, ह ख्रीजातीच सामान्य दुगुण मनुष्यमात्राने क- वींही विसरु नयंत. इंग्रजलाकांतठ प्रसिद्ध विद्वान्‌ डाक्तर जान्सन व व्यांशीं ठम्न लावणारी त्यांची भावी खत्री, हीं उभयतां व- वुवर त्यांच्या दशांतील चाली प्रमाणं घोड्यावर बसून जवळच मेला दान मेलांवर एक देऊळ होर्ते, तर्थे लग्न- लावण्यास जात असतां, त्यांच्या भावी कुटुंबाने आपल ५ एपा हि प्रकृति: ह्वीणामारष्ट रघुनन्दन । समस्थम नुरज्यन्त विषमस्थ व्यभन्तिच् । 91 १ दातऱ्हदाना लोलस्व दखाणा तीइेणता सथा । गरुड!निर्यो: दोभरयममुगच्छन्ति याषितः ॥ ६ ।। रामायण. अरण्यकाण्ड, सगे २३ ६ स्वनावस्त्वेथ नारीणामेथ लोकेपु टृह्वते । विभ कथरमाशयपलास्ती श्णा भेद्कराः रित्रयः: । १७ | रामायण अरण्यकाण्ड सगं ८६ २०४ व्यवहारप्दंति. [ पकरष यजमान नरम आहेत, कीं गरम आहेत, हे. अजमादृम पहाण्याचा घाट घातला. तिने आपल्या घोड्यास ि- चित्‌ टांच मारून ती थोडीशी जान्सन साहेबांच्या पर गेली, आणि त्यांस हणू ठागली कीं, तुल्ली आपट घोडा मार्गे राखून रगाळत येतां, त्याचा मला कंटाळा येता, हे ऐकून साहेबमजकुरांनीं आपला घोडा जग जलदीने चालविला, त्याबरोबर ह्या बाईने मुहाम लगाम आखडून आपण मार्गे राहिडी, आणि झणूं डागली का. तुती एकसारखे दवडत जातां त्यामुळे मजला त्रास होतो. हा बायकोचा चवढाळपणा जान्सन साहेबांच्या नजरेस आ- ल्याबरोबर त्यांनीं आपला घाडा एकदम भरधांव काढून. व तीस एकटी मार्गे सोडून, ते तिच्या अगोद्र देवळांत जाऊन बसले. मागाहून ही बाईही हिरमसर्ले तोंड करून डोळे पुशीत पुशीत, देवळांत येऊन प्रविष्ट झाली, १ त्या उभयतांचे ल्न लागले. ह्या पहिल्याच प्रसंगानं आपल्या नवऱ्यापुढ आपले चाळे कितपत चालतील, हया गोष्टीचा ह्या बाईस पक्का अंदाज लागन, तिने पूट यावजन्म असले ढेग कधींही केठे नाहींव. वरील गोष्टी वरून पाश्नात्म ठोकांतील स्रियांचे व- चेस्व किवी दिखाऊ व नकली असर्वे, व ते ठोक आ- पल्या तेजस्वितेच्या थोमार्ने त्या बचेस्वाचा आपणास ६ बॅ. ] कोटुंबिक विचार. २८५ ऱ्ह कसा ठाम देत माहीत, याची अटकळ वाचकांस अभी आमचे ठोकही हेंच धोरण राखून, खियांकडून आपल्या अधिकाराची पायमछी होऊं न देतां, त्यांचा सन्मान राखतीठ, तर त॑ करणे शिष्टसम्मवच होईल. खि- यांस दासीबटकी भमाणें वागविर्ण, किंवा त्यांस अनि- बध स्वतंत्रपणें वागू देणं, हे कोणत्याही विचारी व प्रति- डित मनुष्यास मान्य होणार नाहीं. सुमार्र साठ पाउणशें वर्षांपूर्वी आपल्या देशांत राज- घराण्यांतून देखीळ स्रियांच्या वागणकी संबेर्ध किती बारकाईचे निर्बध ठरविठळ असत, याचा मासला ना- गपूरसंस्थानचे अधिपति तिसरे रघुजी भोसले सना- साहेब सुभा, यांनीं आपली पत्नी द्यीबाईसाहब, यांनीं कर्स वतोर्वे, या बद्दढ एक अहचाळीस कलमांची यादी ठरवून दिलेडी होती, वी हीं नागपूरकर भोसल्यांचे का- गद्पत्र छापून प्रसिद्ध झाले आहेत, त्यांत आहे. वाच- कांना इच्छा असल्यास त्यांनीं ती अस्सठ यादी वाचून पृह्मवी. पस्तुत प्रसंगीं त्या यादीतील कांही कलमांचा कतर पळ , मळठेखांतीठ अथाचा विपर्यास होऊं न देतां, आश्ली खाठी देव आहो. ५ दर्यावाई ही तिसऱ्या रघोजी भोसल्याची सहावी आयको, हिचे लत इ» त० १४४२ च्या घुमाराल झाले ही इस $८०६३त शरण पावली, हिला ४५ इशाराच वार्किक पेस्सनम इंते. १८ त 1) २०६ ब्यदहारषदधति. [ पक्त १ पातःकाळीं उठून शोचविधि मुखमाजंन व ज्ञा आटीोपावे, देवबाझणांची व तुळशीची पूणा करावी. क पुराणश्रवण वगेरे चारघटका दिवस येईपर्यंत उरू सहावे घटकपर्मंत वेणीफणी करावी, व पोषाखी टगे नेसून सकाळचा उपहार करावा.( कलम पहिले पहा.) २ उपहार झाल्यानंतर जामदारखान्याच्या जिन्यार मुद्पाकरान्यांत जाऊन आजीबाईच्या पायां पहार. व त्यांस फ्रसत असल्यास घहीभर त्यांजपाशी बसून त्या ज्या कांहीं शिकवणीच्या गोष्टी सांगतील, त्या ₹- क्षांत ठेवाव्या. आजीबाई समोर विडा खाऊं नय, त- स्तांत चूळ भरु नये, व त्यांच्या समोर पिकदाणी वर बसूं नये. मयोदेने बसून बोलणं चालणे करावे. आजीबाः वरती आल्यास त्यां समोर तक्‍ये लावून बसूं नये, तय त्यांस दिसणार नाहींत, असे एकोकडं उचलून ठेवाव. (कलम ३ व ६ पहा. ) ३ अनपूर्णा बाईसाहेबां समोर वस्तांत चुळ भरु 3 शाकाशाईसाहेब-दसऱ्या रघोजीची बायको, व तिसऱ्या रघोजीची भाझी, ही सभ 9८५८ त मरण पावली, मरणसम्य' हिर्चे वय ७५ वर्षोर्चे होते. २ ही तिसऱ्या रघोजीची तिसरी बायको, व इयांबाईची बडील समत. हिशपेक्षां वडील बायका मरण पावल्या असल्यामुळे त्यावेष्टी. घरांतील मामसरीण हीच होती. ही इ» स०९४५५ त मरण पावली. व. | कोटुंबिक विचार. २०७ व पिकदाणींत थंकृ नये, हात पुर्णे झाल्यास त- न धुता, जोत्यावर बसून धुवावे. त्यांज समोर : मात्र खावा. त्या वरती आल्यास, त्यांस भरताजिम दऊन आपल्या तक्‍याशीं बसवार्वे. ( कठम ७ पहा. ) ___ ४ दोन चार दिवसां आड फुरसत करून पाकनि- ध्पत्ति आपल्या हार्ते करावी, आचारी वभेरे माणस शिकवितील. पदार्थ बिघडल्यास चिंता नाही. जा प- दाथ आपणास अगर सरकारास आवडल, ता आचारी वगर माणसं हाताशी घऊन आपण जावीरने करावा. : कलम ८ पहा. ) ५७ कांणी बाहरचीं बायकामाणसं भटीस आल्यास यांचा यांग्यतेनुरूप सन्मान करावा. व पानसुपारी देऊन त्यांची घाळवण करावी. ( कलम ९ पहा. ) ५६ हलक्या माणसांशी कानगाष्टी करूं नयत, व त्यांच्या तोंडीं ठागं नय, आपला बाज हलका पडता; त्यास दाबांतच ठेवणे नीट आहे. नांकर माणसांकडून चाकरी बराबर ध्यावी, चकल्यास सजा मनासब करावी. ( कलम 9११ व १८ पहा. ) ७ ठेकूरपणाचा स्वभाव टाकून बुरद्बारी अंगीं ठेवावी, बेजाहा हासू नये, व धावू नये.(कडमर ० पहा.) ५ प्रौढता, नारदस्सपणा र्न्ट व्यवहारपद्धति. [ प्रकरण ८ सरकारे, 'बाईसाहेबांस जो हुकुम करतील, तो सूक्त असो र महता क असो, त्याबद्दठ बिठकुठ नाहीं हा न करितां, तो बजाविला पाहिजे, तथापि सरकार जो हुकुम करणें, तो समजूनच करतीट. ( कलम २५ पहा. ) वरील कलमबंदी इ० स? १८४२ नंतर लिहिटी आहे, त्यावरून साठ पाउणशें वर्षापूर्वी खिमांच्या वा- गणकीसंबर्धे किती दक्षता ठेविठी जात असे, हे सहज लक्षांत येण्यासारखे आहे. आलठीकहे या गाष्टीसंबंधं जी बेबंदशाही माजठी आहे, ती तरुण नोकरगमान्यांच्या जिन विचारसरणीमुळे व गाफलपणामुळेंच माजटी, असं कोणीं अनुमान केल्यास ते अगदीं निराधार आहे, अर्से आल्ांस लणवत नाहीं. दुसरे कारण गतानुगतिकत्व व संसर्ग हे होय. इतर देशांपेक्षा गतानुगतिकत्व व दांभिकपणा, हे दोन्ही दुगुण प्रस्तुत आमच्या देशांत फारच वाढले आहेत. त्यांत पुरुषांपेक्षा ख्यांत तर ते अमयांदूच. राधाबाईनें सांव- रीच्या फुलांची लाखोडी वाहिठी कीं, उक्षुमबाई ठागठी पारंम्थाच्या फुठांचया कोट वहावयाठा. अशी बवानुग- ५ तिसरे रमोजी गोखले, हे सवतः रिवर्या कांही बोलने झाल्यास सरकार ? शा पदाचा उपयोग करीत असत. ६ बँ. ] कोटुंबिक विचार. २०९ तिकत्वाची चढाओढ असठी सणजे, एकीने आपल्या नवऱ्यास वाटाखाटर्चे मांजर बनविल्यावर तिच्यावर वाण दुसरी आफ्ल्या नवऱ्यास कुठंगी कुत्र काँ बन- विणार नाही. घरचा माठकच जर नद घे टोळभेरव जमा करून बायकांच्या देखत ओटीवर चारनटपणा करीत बसला, व अनीतिवर्तनाचा डोऊ मारूं ठागला, तर बायकाही पाणवठ्यावर वाचाळपणाचे व वेडगळ- पणाच निरगॅठ परठाप कां बरे करणार नाहींत? पाणव- ठ्यावर क्षणेक उर्भे राहण्याचा प्रसंग आला तर, बाय- कांच्या अमर्याद वाचाळपणाच्या वल्गना कानीं आल्या- वांचून, व त्याबद्दल विचारी पुरुषास सखेदाश्वर्य झाल्या- वांचन, राहणार नाहीं. राधाबाई व्यवहारज्ञपणाच्या हो- नार्ने ढक्षमबाहस झणत-कायहो बाई, तुझी खरंच सांगा. संसारांत खोर्ट बाठायठा नका का ? आपणांस संसार करावयाचा आहना ? संसारांत खोटं बोलल्या- शिवाय पाऊल तरी पुढे टाकतां येहेठ का? फ्ण आ- मच्या घरी कनई संसाराचे कांहीं धोरण नाहीं, मला नाहीं बाई असला वेडगळपणा आवहत, बायकांनी गेठें कोणी कोणीकडे टक्ष पुरवार्वे. हे ऐकून लक्षुमबा- इचे तोरे तुराबयाचे कीं, बाई दुखी सकता ते खोर्ट का आहे, खोटे केल्याशिवाय कोर्ट संसार , बाठठा आहे! "२१० व्यवहारपदति. [ एकत छृष्णपरमात्म्यास देखील संसारांत स््राटसाळपणार बागार्वे ठागर्ले. पुरुषांस जर तुकारामबोवा व्हावयाचे, त्यांनी उमे करून दुसऱ्याच्या पोरीबाळी कां नाहाव्या बायकांच्या अशा वेडगळपणाच्या जल्पना कागीं यण्या] पुरुषांची वागणुकच कारणीभूत होते. पुरुष जर शिस्तीर वागून भारदस्तपणा धरतील, तर अशा वेडगळपणाच्या वल्गना करण्यास बायकांचे काय तोंड लागलें आह. असा, सांप्रतकाठीं मुळाबाळांस वागविण्याचा प क!रही, बायकांस वागविण्याच्या वेडगळ पकाराप्रमाणं अगदीं भोपळसुतती चाठला आहे. पारेबाळें अभकाव- स्थंत असतात, तेव्हां त्यांस विनोदाखातर शिव्या द्याव- यास शिकवावयाचें, व पुढ तीं बाल्यदर्शत येऊन वरं: तील माणसांस व शाळेतील साबत्यांस, शिवीगाळ करु लागलीं झणजे कोतुक करावयार्चे. किंवा आपल्या म- लाची कड घेऊन दुसऱ्याच्या मुलास रागं भरावयाचे. किंवा फार झाले तर, ठडिवाळपणाने आपल्या मुलांस हांसत हांसत लुच्चा लबाड लणून, रागे भरल्याचा ट- टका आविभाव दाखवावयाचा. बाळपणी असा ओळ असल्यावर तींच मर्ठे वयांत आठीं हणजे आईबापांची शाभा कशी राखीत असतीठ, याचा अंदाज वाचकांनींच करावा. शिक्षण संवधाने पाहिठें तरी, मुठारचे नांव शः ६्वे.] कौटुंबिक. विचार. २११ कु घालून महिन्माचा एक आणा फॅकता कीं, बा- पाच्या होकीवरची जबाबदारी अजीबात उडाठी. कालि- दासार्न दिठीपाबिषयी झटल्याप्रमार्णे, आमच्या दयाळ सरकारार्ने पजेच्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आपल्य! शिरावर घेतल्यामुळे, ठाकांस प्रजोत्पादनाशिवास दुसरी जबाबदारी आपणाकड उरली नाहीं अर्स वाटत, यांत नवल ते काय ! खघुवंशांत दिलीपाविषयाीं असंच झटले आहे. ॥ अनाच्छादन दउनी जगविणं भीतीसही वारणे ॥ ॥ विद्या सांगूनि सदगृणां शिकविणे करष्टांतुनी तारणे ॥ ॥ हें तो भूप करी हणून हणती त्याला प्रजांचा पिता ॥ ॥ तेव्हां केवळ जन्मदृत्व उरलं बापांकड तत्वतां ॥ अशा प्रकोर्र सरकारच्या ळपने मुलगा सतरा अठरा वर्षीचा हाईपर्यंत जमतम चवथी इयत्ता पास हातो, व त्यास चुन्याचा रंग पांढरा, व हरभऱ्याच्या डाळीचा रंग पिंवळा, टं चांगठे समजावयास टागरते. तदनंतर बापाच्या हाता- खालीं माठया फरीने माप घेणें, कुळांनं वसूल दिला असतां त्यास पावती न देणें, कुंपण पुढे सारून थोडी थोडी शेजाऱ्याची जागा बळकावणे, इत्यादि प्रकारचीं व्यवहाराची सर्व अंग शिकून वो व्यवहारजझञ बनला कीं, बापास मी आतां छतढत्य झारा अर्से वाटते, व मुला- २१२ व्यवहारपद्धवि. [ मकरण सही वडिलांच्या ताठिरमत राहून कष्टार्न संपादून केटेठ व्यवहारचातुर्‍र्य अजमावून पहाण्याची, व जगास दाखवि- ण्याची, उतावळी होते. आणि तो ब्यवहारसूत्रं आपल्या हाती घेण्यास व तीर्थरूपांस महायांत्रेस पाठविण्यास तयार होतो. परंतु, यावेळीं बापाची संसार करण्याची होस पुरली नसते, झणून परस्परांत बहुधा ओढाताण होऊन संसार फाटण्याची वेळ येते. आईबापांनी मुलांवर प्रेम करावे, व सामर्थ्यानरूप त्यांचे कोडकोतुकही पुरवार्वे. पण वाउगे लाड करून त्यांस अमर्याद, निर्विय, व दुगुणी करूं नये. “ टा- लनादहवो दोषास्ताडनाइहवो गुणाः ” असे जे ज्ञा त्यांनीं झटठें आहे, ते पोक्त विचार करूनच झटले आह. सदुर्तनाचा ओळा लावण्याचा काळ, मुरले बोलूं चाट लागलीं कीं सुरू होत असतो, यास्तव तेव्हां पासूनच त्यांचे वयोमान लक्षांत घऊन, आईबापांनी हरतऱहेनें चां- गल्या वागणुकीर्चे बीज त्यांचे मनांत पेरीत गेलें पाहिज. हं काम फार नाजुक आहे, व त्याचा प्रारेभ आईचे मां- डीवर व बापाच्या कडेवरच झाला पाहिजे, लहान ठेक- रास काय समजर्ते, त्यास शिकविण्यास कांहीं समजूत तर आठी पहिजेना, असे पुष्कळांचें सणणे असते. परंत 'इ सणर्ण फार चुकीचे आहे. कोणीं न शिकवितां मुटे धर्वे.] कोटुंबिक विचार. २१३ दोन वीन वर्षांची झालीं नाही तोंच, ऐकून ऐकून स्वभाषा समजूं व बोटें ठागवात. व मोठ्या माणसाच्या बसण्या उठण्याची हुबेहुब नककळ करितात. ह्या गोष्टी त्यांच्या डायीं समजूत असल्या शिवाय तीं कशीं करूं शकतील, ह्याचा विचार काणी करीत नाहीं. अगदीं हान अभे- कांच्या ढार्यी अनुकरणशक्ति व पृथकरणशक्ति, ह दांन मनोव्यापार आणि जिज्ञासा, स्वाभाविकपर्णेच मोठ्या माणसांपेक्षा जास्ती असते. मोठेपणीं एखादी प- रभाषा शिकण्यास जितके भ्रम व जितका काल लागतो, त्या कालापेक्षां फारच अल्प काठांत व अल्प भ्रमाने, मुर्ल वर सांगितल्या दान्ही मनोव्यापारांच्या जोरावर व्यवहारापुरती स्वभाषा शिकतात. त्यांस कोणी स्व- भाषेचा पाठ द्यावा ठागतो, असे नाहीं, तीं स्वपयत्नानेंच बोटं ठागवात. झयास्तव ठहान मुलांस चांगला ओळा लावर्णे, किंवा रीतभात शिकविर्णे, सणजे त्यांजकडून नीतिवचर्ने घोकविर्ण, किंवा तांगहून बसवून कांहीं बडा पाठ करून पेरणे, अर्से नव्हे. तर त्यांस अनुकरण करण्यास चांगल्याच गोष्टी नेहमीं सांपहाल्या, झणून तशा चांगल्या गोष्टी त्यांच्या नेहमीं नजरेस पहतोठ अशी व्यवस्था राखणे, व आपण स्वतः चांगर्ते वर्तन ठेवणे यार्चे नांव ओळा लावणे होय. रीतभात शिकविण्यास २१४ व्यवहारपदधति. [ एकरण मोठी खटपट करावी लागते, असा पकार मुळींच नाही. मुठ जर्स पहातात त्स स्वप्रयत्नानें करितात, फकत वाईट गोष्ट त्यांच्या नजरेस पडे न देणें, व चांगल्या गोष्टी सदोदित त्यांच्या नजरेसमोर मांडणे, एवढेंच मातापि- तरांनीं आस्थापर्वैक केलें हणजे झाठें. व हे करितांना आपल्या वर्तनाने मुलांच्या हृदयांत स्वाजिमान जागत केला पाहिजे. बालकांस जगांतील वस्तुमात्राचा पूर्व॒परिचय नसून, त्यांस हरएक गाष्टी विषर्यां नवीन आळख होत चाट- लेली असते. यामुळे अशा समयीं त्यांची जिज्ञासा झणजे चोकसबुद्धि फार प्रवर असते. ल्णूनच वीं मोठ्या माणसास, “हे काय त॑ काय? असे नाना तऱ्हच प्रश्न करीत असतात, व पुष्कळ परसतंगीं त्या प्रश्नांची सम- जूव॑ होण्यासारखीं समपक उचरं देणेही फार कठोण पडर्ते. परंतु हरप्रयत्नाने त्यांची समजूत पडेठ, व जि- ज्ञासा जिरून न जातां विशेष उत्तेजित होईल, अशा रीतीने उत्तरे देण्याची खबरदारी मोठ्या माणसांनी ठेकिठी पाहिजे. बालकांच्या, शाळेतील शिक्षणावरही आईबापांनी विशेष नजर पुरविर्णे जरूर आहे. केवळ शाळेतील शिक्षकांवर ह्या गोष्टीचा भरवसा टाकून बेफि- कीर राहर्णे, वाजवी नाही. प्रस्तृवकाठी आमच्या ६ बॅ.] कोटुंदिक विचार. २११५ उदार सरकारारन आलांस विद्यानदान करण्याकरितां खडयापाड्यांतन सुद्धां जीं विदयाभसर्जे उघडी आहेत, व ज्यांबद्द्द आपण सरकारचे गोडवे गार्तो, त्यांस अजस्त्र सणण्या पेक्षां भिकार खाणाकळी हणण मजला रास्त वाटते. कारण, ती आमच्याच पेशावर चा- लतात, व ह्या खाणावळींत आमच्या बालकांच्या पाना- वर कद्नन वाढलें जाते. अशा कदन्नावर पोसलेली बालके निबंल, हताश, .व बुद्धिमंद कां बर॑निपजणार नाहींत? सरकारी शाळांतून अनास्थेर्चे व घोकंपहीर्च शिक्षण मिळते, आणि तेही बऱ्याच अंशीं परभाषच्या द्वारे,यामुळें विश्ववि- द्याठयांत प्रवेश करण्याच्या लायकीची परिक्षा उतरली असूनही, मुलाची बुद्धि पाहूं गेठें तर, कांहीएक न शिक- हल्या मुलाइतकीच असंस्कृत असते. फरक कायता एकास लिहितांवाचतां, व इंग्रजी र, ट, फ करितां येत असते, दुसऱ्यास ते येत नसर्ते, इतर्केच कायते. अशा शि- क्षणार्न सांगकामे नोकर तयार हातात, यास्तव आ- पल्या हिताकरितां आपण वेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. व तर्स शिक्षण मिळण्याची सोय जर सरकारी शाळांव होणें शक्‍य नाही, तर त्याबद्दह आपण आपल्या घरीं सोय केडी पाहिजे. व स्वतंत्र खाजमी शाळाही सर्ब देशभर ल्थापन केल्या पाहिजेव- २१६ व्यवहारपद्धवि. [ प्रकरण गृहशिक्षणांत कांही विशिष्ट गृण असताव, त अर्ध- बोबर्हे पृश्तकी शिक्षण देणान्या हृष्ठींच्या शाळांत असत नाहींत. ह्या शाळांत विद्याथ्यीच्या वतैनावर पांचसहा तासच कायती शिक्षकाची नजर राहर्णे शक्‍य असत, व येथीठ शिक्षण किती केलें तरी मोलाचे, त्यांत कळक- ळीचा अंश अगदीं नसतो. असा प्रकार ग्ृृहशिक्षणाचा नाही. घरी मुलांच्या व्तेनावर सर्वकाळ नजर राहूं श- कते. या शिवाय ग्रहशिक्षण पेमार्चे व आस्थेर्च असत, यामुळे लहान अभरके त खषीने महण करितात. या शि- क्षणारन मुलाचं शील बनत असते, आणि त्यास चांगल्या सवई व ओळा लागतो. असं जरी आहे, वरी हाही शिक्षणांत कांहीं न्यूनता असतात. घरी बापाजवळ किंवा शिक्षकाजवळ शिकणाऱ्या मुळास निरनिराळ्या मनुृष्य- स्वभावाचा व बाद्य सृष्टीचा चांगला परिचय होत नाहीं, समाजांत मिळून मिसळून वागण्याची संवय लागत नाहीं, सभाधीटपणा अंगीं येत नाहीं, व मनोदृत्ति उठसित रा- हत नाही, या शिवाय शिक्षणाची सर्वे अर्ग शिकवि- ण्यासारखी सोय तरी घरीं कोठे असते ! या न्यूनतांची भरपाई गुरुगरहनिवासाने पवी भरपूर होत असे. पूर्वी ग- रिबांचीं व श्रोमंतांची मुठे दूरदेशी जाऊन गुरुग्रहीं ए- क्याच प्रकारच्या राहणीर्ने रहात, व परावठंबी न होतां ६र्वे. ] कोटुंबिक विचार. २१७ मधकरवृत्तीनं उदरनिर्वाह करीत. यदुकुटभ्रेष्ठ श्रीकृष्ण व दरिद्री सुदामा, आणि राजपुत्र दुपद्‌ व निर्धन दोण, ह्या दोन्ही दुकली गुरुग्र्ही एक्याच रीतीने रावत, हे पु- राणभसिद्धच आहे. निरनिराळ्या ठिकाणचे, निरनि- राळ्या ऐपतीचे, व निरनिराळ्या स्वभावाचे सहाध्यायी सर्वकाल गुरुसानिध्यानं राहून, व एक्याच प्रकारच्या अनपानादिकांर्च सेवन करून, एक्याच शिस्तीने सदा- चाराचं वळण व बुद्धिशिक्षण प्राधत करून घत. यामुळं त सदाचरणी, स्वावलंबी, निरभिलाषी, तंजस्वी, व कार्य- तत्पर निपणत. परंतु, ही गुरुकूलनिवासाची पद्धत वसाय काठवेपरीत्यामुळ॑ आज राहिली नाहीं. यास्तव काठदश- वरतेमानानुरूप त्या पूरवपद्भतींत थाडा बदड करून, ती पुन्हां प्रचारांव आणर्ण आवश्य आहे. यद्यपि गुरुगृहनिवासार्ने शिक्षण मिळण्याची साय हाणं, आज शक्‍य नाहीं, वथापि गुरुशिष्यांच्या राहण्याची एक्या ठिकाणीं सोय करून, विद्यार्थ्यीरच जवणखाण, निजणेंब- सर्णे, व खळणंशिकर्णे, या सवं गोष्टींवर शिक्षकांची रां- दिवस नजर राहीठ अशा तर्‍हेच्या, व लांकमताने ठरवि- तेच्या नियमाने चाठणाऱ्या, राषट्रीवशिक्षणसंस्था जागांजाग स्थापन करणे शक्‍य आहे. व अशा संस्थांनी इच्छित हेतु बऱ्याच अंशांनी सिद्धीस आण्याची खात्रीही आहे. ५९ २१८ न्यवहारपद्धति. [ प्रकरण बालशिक्षण नेहमीं दांकसमाजाच्या हातांत अन फार चांग. ते॑सरकारच्या हातांत असणें, विने चांगर्ल नाही. पण, त्यांतही सरकार जेव्हां परधर्म ३ परदशर्चे असर्ते, तव्हां तर त॑ अत्यंत अहितकारक हाय. कारण, अशा सरकारास प्रजेच्या ग्ृहस्थितीर्च, भमा आचारांचें, व गरजांचं वास्तव ज्ञान असणे, संभवनीय नसर्त. व कधीं कधीं प्रजंच्या न्याय्य गरजा असल्या तर त्या अशा सरकारच्या गरजांशीं विरोधी असतात. या- मुळें प्रजस इष्ट असणार शिक्षण देण्यास ते अयोग्य टर. पूर्वी आपल्या देशांत आपटे राज्य होते, परंतु नळा दुखील आपल्या ठोकसमाजार्ने लोकशिक्षण राजाच्या हातांत दिले नव्ह्त. मागीठ कोणचाही काल घेतलां तरर पर्वीचे राजे विद्याक्रिवृद्धीस दुव्यसाहाय्य व उत्तजन मात्र देत असत, पण त्यांनी लोकशिक्षण आपल्य हातांत घेतें होतं, किंवा लोकांनीं त॑ त्यांच्या हातांत दिलें होत, असे इतिहासपराणांत कोठेही उदाहरण सां- पडत नाहीं, अमेरिका व जमनी इत्यादि इतर देशांतही लोकशिक्षण लोकांच्याच हातांत आहे, त्या देशांतीट राजाच्या हातांत नाहीं. तर मम आपल्या समाजाने पूर्वपरंपरेभमार्णे लोक- शिक्षण आपल्या हाती घेऊन ठाकनियंत्रित शिक्षण- ८ दे. ] कोटुंबिक विचार. २१९ संस्था निमाण केल्या, तर त्यांत नवे काय आहे? त्या संस्थांस “ राष्ट्रीय ' हें उपपद जोडल्याने तर आल्ां- पेकी कांहीं ठोक बुजत नसतील ना ! मठा वार्टते ह्या शब्दाला ज़रिण्या इतक आमचे लोक त्या शब्दाशीं अ- परिचित नाहींत, व सरकारही नुसत्या शब्दास जिण्या- इनके भकड नाहीं. अर्से असुनही, या संस्था पुंडाव उत्पन करणाऱ्या हणुन कांहीं लाक गर्गशा करि- तात, ह्यांतले इंगित काय असावे, हं पाहूं गले तर, असं दिसून यते कीं, कांहीं तरी लटके निमित्त याजून सर- कारच्या मनांत नसती शंका उत्पन करावी, व त्यायोगें सरकारास आणण राजनिष्ठ आहे, असं भासवावे, आणि आपल्या देशबांधवांस बाहुलीं बनवून सरकारच्या आश्रयाने इतराहून आपण वरचढ व्हावे, असा ह्या लाकांचा मतलब असावा. सांगकाम्याप्रमा्ण सामान्य दजाची राजसंवा करावी, किंवा मांठमजुरी करून पोट अरावे, याशिवाय काण- च्याही प्रकारची दगदग सरकार आश्लांस पडूं ३८ नाहीं, यामुळे आली आज तीन चार पिढ्या केवळ बाइईुठी बनत गेलों, त्यामुळे आज आल्षांत करामत बिलकूल उरली नाहीं. ती करामत अंगांत यावी, झणूनच ठोक- शिक्षणाची दगदग आपणास शिरावर ध्यावयाची आहे. २२० व्यवहारपद्धति. [ प्रकरण पुंडावा करण्याकरितां नाही. निद्रेब्य व निःशस्त्र झाटेटी प्रजा पुंडावा करून काय जोड मिळविणार ? सध्यांच्या स्थितींत पुंडावा करून कांहीं ठुभ्न्यांश पाप्त हाईल. अर्स मानणारा दुधखळा समाजामध्ये आज हजारांत एक तरी सांपडल कीं नाहीं, याचा वानवाच दिसता. ज्याचें काम त्यानं करावयास शिकण्यास पुंडाव्याची काय गरज आहे ? लाकांनीं आपले वादविवाद कार्टा पर्यंत न नतां गांवरपंचाइतीने निवडले, ठाकशिक्षण आ- पे आपल्या हाती घतले, गांवकऱ्यांनीं एकजुटीने आपल्या मालमत्तर्च रक्षण केठें, एक विचाराने गांवस- फाई, आराग्यरक्षण, व इतर गांवसुधारणा आपल्या आपण कल्या, व अशाच करितां यण्यासारख्या गा- दींचा भार सरकारावर न घातला, तर सरकारास मदत केल्यासारखेच होणार आहे. सामथ्यंहीन प्रजेवर पुंडा- न्याचा आराप करणें, हॅ मुक्या मनुष्यावर शिवीगाळी कल्याचा आरोप करण्यासारखेच कुभांडीपणार्च आह. दुबेठ व निःशख परजेजवळ पुंडावा करण्यास सहनशी- उते शिवाय दुसर कोणर्चे प्रखर शत्र असणार ! वर्ते काय कमी उग्न आहे! सहनशीठतेंवही कमी उपम्रत्व नाहीं, ती उग्रापक्षांही उग्रवर आहे, अर्से आमर्च घमंशाख सांगते. हरिश्रंतर, ६वे.] कोटुंबिक विचार. २२१ अंबरीष इत्यादि सहनशील पुरुषांनी विश्वामित्र, दुवीस इन्यादि उग्मम्तीसही हात टॅकावयास लावले, ह्या गाष्टी आझ्ांस पक्क्या माहीत अस्नतां आलली दीनभजा दुर्वेडा- वर्स्थत पुंहावे काय झणून करणार? राहीयशाळा झणजे समाजार्न आपल्या खचाने चालविठल्या खाजगी शाळा इतकाच समज बाळगणं चुकीर्च आहे. शाळा खाजगी असूनही त्या शाळंतील शिक्षणाने विद्यार्थ्याच्या अंगीं राष्ट्रीयसदगृण उद्भव- णार नाहींत, तर ती राष्ट्रीय]ाळा नव्हे. अशा खाजगी शाळा सरकारी शाळां इतक्याच निरुप्यागी हात. ज्या शाळांतील शिक्षण लोकांच्या गरजा व धर्म, आणि दशाची पूर्वपरंपर ह्यांस अनुरूप असून, ज्याच्या यागार्न विद्याथ्योस राष्ट्र भणज काय, हे तत्वाथार्ने समज नागर्व, आपला उदरनिर्वाह सचवटीनं व अब्रनं आ- पल्या हिमतीवर करितां यतो, व त्याच्या हृदयांत स्वाजि- मान, तजस्विता, स्वावलंबन, करारीपणा, आत्मविश्वास, कार्यात्साह, व पराक्रमाची धमक इत्यादि गुण उत्पन होतात, आणि जेथील शिस्तीने सत्त्याचार, नीतिमत्ता, व पापभीरुत्व अंगीं बाण्त, त्याच राष्ट्रीयशाळा होत. मग त्यांस तुझी 'राष्ट्रीय' हे उपपद जाहा किंवा जाह नका. वास्तविक पार्हिठे तर द्याच शाळा उपयागी. २२२ व्यवहारपद्धति. [ प्रकग्ण ज्या शाळांतीठ विद्यार्थी नेंभळे किंवा पुंड बनणार, म्या राष्ट्रोयशाळा कसल्या! व त्यांचा उपयोग तरी काय. वर निर्दिष्ट कटेल्या उपयुक्त शिक्षणाचा उपद्श श्री- समर्थानी दासबाथांत पूर्वीच कठडा आहे. व ते एक शत: कापर्वी मुलांस घरीदारी, ठाकवर्तनांत, व कथापुरणार प्रसंगी, मुबलक मिळत अस. यामुळें ज्यांनीं कधी घग- बाहरच्या शाळांचे तोंड देखील पाहिले नव्ह्त, अश स्रीवगीत दुखीळ कर्तृत्वाच्या, मुत्सद्दी, रणशूर, व हि- म्मतबहाद्दर शेकर्डा खया निमोण होऊन गेल्या. अ- हल्याबाई होळकरीण, उमांबाई दाभाडी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, माहूरपरगण्याच्या दशमुखाची पत्नी रायः - गीण, बापगोखल्यांची चढती. ताई तेटी्णं, सांकशी पाटेटोण, अगेलची राणी, वढवाणची राणी राजसद!र वरंगळची राणी रुद्रम्मादवी, इत्यादि खियांपरमाणं तजस्वा ० टा“ पपनस ळी आलट्गळ 40 कळया नळ १ सळफराची केफिग्रत पान ३७ ल ३८ पहा, २ दहाभाड सना पलि ह्यांची हकीकत, काव्यविहास संपर्हांत छापळेली,. पान 3२ १५ पहा. ३8. पारसनिसक्रूत झांशीच्या राणीचे चरित्र पहा, ४ मलता स!म्याझ्याची छोटी बरयर पास २७ वरील दीप पहा. < घनुर्धारीकृत जापुगोखल्यांचें चरिज पहा. ९. तेलिण मारी सोटा ही भार्या तर प्रसि ठच भाहे, '३ मराठी सम्याज्याची छोटो बखर पान ४६ ५८. करमणुक ता० ९४ मे १९०४ पहा. ९ करमणुक तारीख 5म पहा १० करमणक्र तारीख ६ डिसेबर सन १९०२ पहा. ६वे.] कोंटुंबिक विचार. २२३ कतुत्ववान , व हिम्मतबहाइर अस कितीस पुरुष आज शंभर वर्षात सरकारी शाळांत शिकून तयार झाळे आहेत ! फारच थाड, पण त दुखीठ यइच्छाप्रभावान, शिक्षण- प्रभावांनं खास नव्हत. भांगेच्या मळ्यांत यट्वव्छनं जसा एखाददसरा तुळशीचा माडा रुजावा, '्याप्रमा्णंच ही इश्वरीघटना समजावयाची. अशा आपाआप रुजलल्या एखाददसऱ्या तुळशीच्या माड्याकड बाट दाखदन काणी भांगच्या मळ्यास तुळशीची बाग हणा झणून सांगूं डागला. तरत काण एकट. दानतीन हजार रुपय खच, व बारापंधरा वृष उरस्फाड करून सरकारी शाळांपासून विद्यार्थ्यांस काय जाड टाभत, हें पाहे गर्ल तर इंग्रजी पहिल्या दान मुळाक्षरांचा व्यत्यास, (ए. बीचा व्यत्यास बी. ए) कियारहित वाक्पांडित्य, व भाकरीच्या तुकड्याकरितां ' ढांगूठचाठनमधश्वरणावपातमृ । भमो निपत्य व- दनोदरदशनं च ॥ ” अशी श्ववृत्ति. धिक्कार असा. अशा अस्पृहणीय लाक्षास ! यास्तव विद्यार्थ्यांना जवळ असलीनसलेली पुंजी, व तरुणपणची नवी उमद्‌ व्यथं खर्ची न घालतां, राष्ट्रीयशाळांकडे धांव घ्यावी हे फार बेर. एका शतकापूर्वी सर्वास अभिज्ञात व त्या कालीं सर्व दशांत पचलित असलटे राष्ट्रीय शिक्षण, जे आज सु- २२४ व्यवहारपद्धति. [ प्रकरग मारे शंभर वर्षे लोकांच्या अगदीं विस्मतीत पहळें हात. त्याची समाजाला आज पुन्हां आठवण होऊं. लागली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे खरी, तथापि ही आठवण अद्याप पुष्कळ ठोकांना अस्पष्टच आहे. ती चां गली स्पष्ट झाल्याशिवाय राष्ट्रीयशिक्षणाचा आस्थापर्वक प्रसार व्हावयाचा नाहीं. राष्ट्रीयशाळा अशा प्रतिक काठीं व विषमपरिस्थितींत कधींही भरभराटीस याव- याच्या नाहींत, त्यांस मदत करणे, व त्यांत आपटा मुलें शिकावयास पाठविर्णे, झणज केवळ असंभाव्य गा- टीच्या भरी भरणे आहे, असं जें पुष्कळांस वाटतें. त्याचं कारण, त्यांस राष्ट्राच्या वास्तव स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाले नाहीं, हे आहे. ते झाल्यावर त्यांस विषमपरिस्थि तीचा माठासा बाऊ वाटणार नाही. आजची विषमपरि- स्थिति नव्हती तव्हां राष्ट्रीयशिक्षणाची आठवण देखीट काणास झाली नव्हती. यावरून ही परिस्थितीच कालान्‌- कूलता मिळवून देणारी आहे, अशी आपण मनांत खण- गांठ मारिली पाहिजे. हिंदीराष्ट्र स.णजे हिमालयापासून कन्याकमारी पर्यंत व पू्वसमुद्धापासून पश्चिमसमुद्रा पयत पसरलेला भूमदेश, व त्यावर राहणारा लोकसमाज, इतकाच त्रोटक अर्थ सामान्य जन समजतात. हा त्यांच्या हद्यांतला जा ६ व. ] कोटुंबिक विचार. २२५ संकचित अर्थ ती लाक्षणिक आहे, वास्तव नाहीं. काग- दरावर काढलेल्या सिंहाच्या चिञ्रास आपण सिंह क्षणता लणून ता काय खरा सिंह समजतो? चलनवलटनयुक्त व हस्तपादादि अवयवघटित देहास आपण पुरुष झणता मात्र, पण अवयवांचा चालक व त्यास व्यापून राहणारा, आणि चर्म चक्षंस न दिसणारा, जीवात्मा झणून जी त्यांत एक चाटकशक्ति असते, त्या शक्ति- सच आपण तत्वाथोने पुरुष समजता. दृश्य दृहांत अद्रश्य असणारा चाटकपुरुष नसेळ तर, त्या देहास आपण मढे समजून पुरुष झणणार नाहीं. अशाच विचारानं सर्वीनीं, कवळ बुद्धीलाच गम्यमान हाणार्‍या राष्ट्रपरुषाची आळसख आपल्या मनांस करून दिली पाहिज. वरील विचाराने पाहिळ हणजे हिंदीलांकसमाज हा आपल्या राष्ट्पुरुषाचा कवळ दृश्य देह आह, व पथक पृथक व्यक्ति त्याचे देहघटक अवयव समजावयाच. ह्या सर्व अव- यवांस प्ररणा देणारा अदृश्य असा जो शक्तिम्रभाव, ताच आमचा खरा राष्ट्रपुरुष होय. हा तीस कोट अवयवांचा विराटपुरुष मार्गे मोठे मोठे पराकम केल्यामुळें थकन- भागून आज शंभरसवार्श वर्षे झोपी गेला होता. या अवर्धीत त्याच्या अवयवांची जी हालचाल दृष्टीस पडत असं, ती केवळ झोर्पेतटी चळवळ होती, परंतु तो आतां २०६ व्यवहारपद्धति- [ प्रकरण अधवट जागा झाला आहे, व प्रस्तत काल त्यास इंव- चन खडखडीत जार्गे करीत आहे, तर मग अश कालास प्रतिकूल कसं हणतां येईल ? या कालाच्या कपने त्याच्या डोळ्यांवरची झांपड नाहींशी हाऊर तो पवपठित राष्ट्रोयशिक्षणाची उजळणी, आणि प- श्वात्य भोतिकशार्खे व कला यांचा नवा अभ्यास, करू लांगळ तर त्यास पाय धरून मार्ग काण आढ शकणार हा राष्ट्रपुरुष बलभ्ीमा सारखा शक्तिमान व चिरंजार आहे, ह्यावर ईश्वराची रुपा आहे, हा पुराणपुरुष अ सून त्यानें आजपर्यंत अनक राष्ट्रांची बारशीं व बारार बघितल आहेत. त्याने मार्ग अनक प्रसंगी आजच्याह नही विशेष घार परिस्थितीच तडाखे गुमान न बाळ- गितां सहज लीलेने सहन केल आहेत. यास्तव सध्याच्या परिस्थितीच तडा सहन करून थिम्मेपणानं त्यास लोकशिक्षण खात्रीनें चालवितां येईल. लोकांनीं मात्र सद्यःस्थितीनं पुर्ढे केठेल्या बागुलबो- वास जिऊन हिम्मत खचू देतां कामा नय. विद्या झणज कवळ लिहितां वाचतां येणें एवढेच नव्हे, किंबहुना यंत नसतांही उपदेशादि अन्य उपायांनी मनुष्यास वि- चारशीठ, बहुश्रुत, नीतिमान, व कायंदक्ष बनवितां य- इल. यास्तव सद्यःपरिस्थितीने राष्ट्रीमशाळांच्या प्रमतीस ६र्वे.] कौटुंबिक विचार. २२७ [कंचित अवराध झाला. तरी समाजांतील ख्रिया व शूद इत्यादि निरक्षर वग, आणि लहान मुठे, यांस शाळांशि- वायही दृष्ट शिक्षणाचा आनामा शिकवितां येणे शक्‍य आहे. लिहितां वाचतां येणे, हीच कायती विद्या, व विद्या ह फक्त नोकरीचाकरी मिळविण्याचे साधन, याशिवाय तिचा दुसरा कांहीं उपयाग नाहीं, अशी जी देशांतीठ बऱ्याच लाकांची ठाम समजूत हाऊन बसली आहे, त्या समजुतीमुळंच त्यांचा सरकारी शाळांकडे विशंष आढा आहे, व ता दशाच्या अक्ष्युद्यास विधावक आहे. ज्यांस विद्यानंदा करितांच विद्या शिकावयाची सबड व बुद्धिमत्ता नाही, व ज्यांस उदरनिवोहाकरितां सवा- बर्मांचाच स्वीकार करणें फार अगत्याचे आहे, त्यांची राष्ट्रीयशाळांत निराशाच हाईल असेंही नाहीं. कवळ सरकारी शाळासच नाकर तयार करावयाच आहेत, व राष्ट्रीयशाळांस त करावयाचे नाहींत, अशांतली गाष्ट नाहीं. राष्ट्र सटलें की, त्यांत सेव्यसवक, गुरुशिष्य, वाणीउदमी, शटसावकार, कारागीर व शेवकरी, इत्यादि प्रकारची खिचडी असावयाचीच, व या सवीच्या धंद्यास जरूर असणाऱ्या शिक्षणाची सोय राष्ट्रीयशाळांत सोई- सोइन व्हावयाचीच आहे. सरकारीशाळांत अनन्यगतिक होऊन भाकरीच्या २र्‌्र्‌ट व्यवहारपद्धति- [ प्रकरण तुकडय़ा करितां ओशाळे बनन राहणारे नोकर तया? होतात, त्यांचे अंगीं निस्पृहपणा व स्पष्टवक्तेपणा इत्या गुण येत नाहींत, ते राष्ट्रीय शिक्षणसंस्थांच्या द्वारे आ- णावयाचे आहेत. स्वामिनिष्ठेस किंवा राजनिष्ठेस निसू- हपणा व पाणीदारपणा इत्यादि गुण कांहीं विराधी ना हींत. द्रोणाचार्य व कृपाचार्य हयांनी दुर्योधनाच्या निय राज्यपद्धतीचा निर्जीडपणं धिःकार केला, तथापि दह खर्ची घाडावा ठागला तरी राजनिष्ठेपासून व प्रजाधर्मी- पासून ते पराडूमुख झाले नाहींत. अशींच उदाहरणं आ- लीकडील़ इतिहासांतही सांपडतात. थोरल्या राजाराम महाराजांची खरी ताराबाईसाहेब, यांनीं शाहूमहाराज प्रतिबंधांत असतां, धाकट शिवाजीमहाराजांची मंज क- रून त्यांस तक्तारूढ करावे, अशी योजना केली. ती न्याय्य नव्हती, झणून तिचा कुलकारभारी रामचंद्रपंत अमात्य, यांनीं निषेध केला, व “ मी धन्याच्या मर्जीस येईल तर्स बोलणारा सेवक माही. ” असं स्पष्ट उत्तर करून ते रागाने घरीं उठून गेठे. तथापि त्यांनीं तारा- बाईचा पक्ष आमरणांत सोडला नाहीं. सारांश सरकारी शाळांत जे विषय शिकविले ५ मल्हाररामराषवकृत थोरले राजमारामसाहेब याचि शीर पान १९ पहा ६वॅ.] कोटुंबिक विचार. २२९ जातात, त सर्व विषय राष्ट्रीय शाळांत शिकविले जाऊन वर्मशिक्षणादि आणखी पुष्कळ गाष्टी जास्त शिकवाव- याच्या आहत. दान्ही शाळांतील शिक्षणपद्धतीतही जमीनअस्मानरच अंतर आह. सरकारी व राष्ट्रीय शा- ळांतीठ शिक्षणांमर्ध्ये उद्दश, धोरण, विषय, शिक्षण- पद्धति, व पुस्तकं इत्यादि सवच गाष्टांत फरक आहे, ता यर्थ सविस्तर सांगण्याइतकी जागा नाहीं. तथापि सरकारी शाळांतीठ शिक्षणाने होत असठल दुष्परिणाम, व राष्ट्रीय शाळांतील शिक्षणार्ने पुढे घटून यणारे सुपरि- णाम, यांचं यथ दिग्दशेन कल्यास दाहोंप्रकारच्या शिक्ष- णांतील फरक ध्यानीं यण्यास फारशी अडचण पहणार नाहीं. सरकारी शाळांतील शिक्षणानॅ, असार्व एक आणि भासार्वे एक, अशी विक्षपवृध्धि उत्पन हात, आ- 'मविश्वास नाहींसा होऊन, आल्ली दवेठ व नभळे आहो असं वार्टते, स्वदेशाच्या पूर्वतिहासार्चे खर ज्ञान न होतां आपल्या थांरपुरुषांविषयीं व त्यांच्या पराकरमाविषयीं मनांत असद्भावना उद्भवते. पण झाच्याच उलर राष्ट्रीय- शिक्षणार्ने, आत्मविश्वास, आपल्या थोर कुलपरंपरची स्मृति, राष्ट्रपुरुषाची ओळख, स्वदेशाची पूर्वस्थिति व आजची स्थिति यांतील तफावतीर्च ज्ञान, हरीची दुः- स्थिति सुधारण्यास ढागणार्‍्या शारीनिक, मानसिक, २९ २३० व्यवहारपद्धृति. [ प्रकरण व नेतिकगुणांची उत्पत्ति, गुरूविषयीं पज्यभाव, अध्य. यनकालीं बक्षचर्यादि मतांचे परिपाठन, आपटी आ- यौची सर्वोत्तम पूर्वसस्कति कायम राखण्याविषयीं अभि- मान, पाश्चात्य संस्छतीमध्ये राज्यतृष्णा, धनवृष्णा, स्वार्थपरता, चढाओढ, इत्यादि घातक तत्वें आहेत; त्यांच अनुकरण करण्याविषयी तिटकारा, व आसुरीसंपत्तीर तिरस्कार, इत्यादि सदगुण विधाथ्यीच्या अंगीं वाण- ण्याची खात्री वाटते, अशी या दोहा शिक्षणांतील त: फावत आहे. यास्तव आमच्या लोकांनीं राष्ट्रीय शाळां कहे मगाचा ओढा ठेवून आपलीं मुर्ठे त्या शाळांत आ-' दराने पाठविठीं पाहिजेत. गुरुग्रहनिवासार्ने विद्यार्थ्यांम लागणारा ओळा बऱ्याच अशार्ने राष्ट्रीयशाळांत टाग- णारा आहे, व तो लागल्याशिवाय नुसत्या थोकंपट्टीच्या शिक्षणाने पुढील मजा पैयंशाठी, विचारशील, कवत- वान्‌, करारी व तेजस्वी निपजणार नाही, ही दुगहा- वरची रेष कणून परके समजावे. मुठींच्या. शिक्षणाचाही मकार असाच अनास्थेचा आहे. मुली लवकरच दुसऱ्या कुटुंबांत जावयाच्या अस- तात. यास्तव आईबार्पे त्यांस ठडिवाळपणानें फारच स्वच्छंदीने वागू देतात, परेतु माझ्या मर्त वरील का- रणास्तवच त्यांस आईबापांनी फार केदशीर वागविठट पाहिजे, व उपयुक्त शिक्षण दिठें पाहिजे. जी मुलगी बॅ. ] कोटुंबिक विचार. २३१ दृहा बारा वर्षीची झाली नाहीं तोंच, जेथे विजवर पोटा- गीर्चे प्रेम करण्यास कोणी नाहीं, अश्ना दुसऱ्या कुटुंबांत नांदावयास जाणार, ती मुलगी तेथें सवीस हवीहवीशी हाण्यास तिच्या अंगीं कांहीं विशेष प्रकारचे गुण असावे लागतात, व ते गुण तिच्या अंगीं उत्पन करण्याची वज- वीज आईबापांनी आधींपासूनच ठेविली पाहिजे. विवाह- संस्काराने व हितेक्‍्य संबंधाने निजवद्दल पोटागीच्या प्रेमा- इतक्याच जिव्हाळ्याचे प्रम, दुसऱ्या कुटुंबांही बीजरू- पार्न प्रस्थापित झालें अस्त हं खरे, तथापि त॑ प्रेम प्रथमतः अगदीं अव्यक्त असते. त्याचा नर्जरेत भ्ञरे असा अंकुर उद्भवून पुर्ढे लवकरच त्याचा जोमदार व फलभारार्ने ठादूठेडा वृक्ष बनण्यास त्या मुलीने त्या प्रे- मबीजास आपल्या मधुर वाम्नसारने सिंचन करीत गेलें पाहिजे, व नानाविध सदगुणांचे मसाठे घालून वाढविर्ठे पाहिजे. असें न होईल तर त्या भेमबीजाचा खरटठेला अंकुर फक्ते जीव धरून राहील, फठभाराने ठादलेठा वृक्ष होणार नाहीं. मुलगी मयोदशीठ, कामसू, आज्ञाधारक, पॅमळ, म- सजचित्त व मितभाषी अशी असेठ तरच ती आपल्या सासऱ्यां आवडती होते, व पुढेही वरत्रपात्रादि सर्व वस्तूंच्या ठवरेवीत कुश, दरुष्यसंरक्षणाविषयी दक्ष, सं- ह 3 २१२ व्यवहारपद्धति. [ प्रकग्ण सार करण्यांत टीपशीर, पाकनिष्पत्तींत सुग्रण, सर्वोर्श मनमिळाऊ, भूषावेषादि प्रकारांत चतुर, पविशु्रूषंत ए- त्पर, व बालसंगापनांत प्रवीण, अशी निपजेल तरच उ- त्तम गृहिणी बनते. यास्तव मत्येक आईने आपल्या स्वतःच्या वागणुकीने व शिकवणीनें आपल्या मुठीत लग्नापर्वीच वर सांगितलेल्या सद्गुणांचा परिचय करून दिला पाहिजे, केंदशीर वागविण्याने आओळा डाविटा पाहिजे, व उपदंशान त्यांविषयी अझिलाष उत्पन्न कटा पाहिजे. वास्तविक झटले तर मुलीर्चे शिक्षण हेंच हाय. यांत लिहितां वाचतां यण्याची भर पहली तर दुधांत साखर पडली, असं समजे पाहिजे, परंतु ही साख- रची चिमटी न पडली, तरी नुसत्या दुधाचा पोष्टिकपण! कांहीं कमी होणार नाहीं. येथे उपमेस्तव मानलेल्या सट्गुणरूपी दुधाची, व दारिद्रयामुळं खऱ्या दुधाची सांप तकाळीं मुलांस ओळख देखील हात नाहीं. लिहिण्या- वाचण्याच्या चिमुटभर साखरेच्या फसवदणुकीनेंच आई- बापे त्यांस आनंदानं नाचावयास ठछावतात. यामुळेच ह्ठींची प्रजा शारीरसामध्यानें व मानसिक सामथ्योने अगदीं दुबल होत चाढली आहे. ही दुबंठता ठोकांनीं उक्ष न देतां अशीच वाढत गंठी, तर कांही काळार्ने हँ आपलें राष्ट्र नामशेषच होऊन राहील, यांत संशय नाहीं. द्वे. ] कोटुंबिक विचार. २३३ विद्या वे वर्तन ह्यांच्या शिक्षणाचा आरंभ प्रथमतः मातापितरांच्याच मुखाने हाणे प्रशस्त आहे. मुलास गा- संत्री मंत्रद्वारे वदाध्ययनाचा आरंभ पितमुखानेच हाणें प्रशस्त गणिले जाते, पित्याच्या अभावीं किंवा आपत्तीत मात्र तो दुसऱ्याच्या मुखाने हार्णे जिहित मानले आहे. मातापितर॑ हीं कन्या व पुत्र द्यांची आद्यगुरु हांत, असें असूनही ती या कामीं उदासीन राहतात, किंवा या का- माची दुसऱ्यावर निरवानिरव करितात, हें कवढं आश्चर्य! पण ही इतकी हेळसांड करूनच जर तीं स्वस्थ बसती वर कांहींतरी दुःखांत सुख मानन घतां आलें असतें. चाप संद्रण शिकवीत नाही तर नाहींच, पण उलटा मु- लास संसारदक्ष बनविण्या करितां परस्वापहार, अनृत- वादित्व, व कुटिलता इत्यादि दुर्गेणांची ताठीम देत अ- सता, व आई त्याबद्दद अभिनंदन करीत असते. अशा अविचारी वतेनामुळें बापाचं मुलांवर वजन न पहतां, त] बापाची अमर्यादा करितो, व सून सासूस करावराबर लोटते, व नवऱ्यास दास बनवू पाहत. सांप्रतकाठीं सासवासुनांची परस्पर वागणुक कशी असते, ह सर्वास विदितच आहे त्या बद्दठ वृथेव ले खनविस्तार कशास पाहिजे! उंदीर आणि मांजर, किंवा गाय आणि वाघ, अशा भक्ष्यअक्षक पाण्यांत जेवढा २३४ व्यवहारपदधति. [ पकरत प्रेमभाव राहणे शक्‍य आहे, तितकाच हहीं सासवा तु. नांत प्रेमभाव राहणं शक्‍य आहे. सासवा आपल्या आ. अस्णार्ने सु्नांस वाईट वळण लावीत असूनही, चांगटे वळण ठावण्याच्या मिषाने त्यांस निष्कारण कूरतेनें गा- गवितात, व सुनाही परोढदर्शंत आल्यावर सासवांचा ता उगवितात, असा धुमाकूळ बहुतेक कुटुंबांत चालटेटा दृष्टीस पडतो. हा मकार फारच गेरशिस्त होय. सासुसा- सर्‍्यांनीं सुनांस केदशीर वागवि्णे जरूर आहे, तरी तसे वागवितांना निष्ठ्रता केलीच पाहिजे अर्से नाही. नि- ष्कारण कठोरता धारण करून केलेला उपदेश रुचत नाहीं, व ठसतही नाही. यास्तव सुनांस वात्सल्याने वा- गवून, व त्यांच्या मनांत आपणाविषयीं पज्यबुद्धि उत्पन करून, ओळा लाविला पाहिजे. जी सून आपल्या सं साराची पुर्ढ उवकरच मालकीण होणार, तिचा चालरीत शिकविण्याच्या मिषार्न छळ करणें, व विठा घरांत का- डोचीही सत्ता न देणे, हा सासवांचा वेडेपणा आहे. मुलगा जसा युवराज तशी सूनही सुवराज्ञी आहे. संसासंत ज्याच्या त्याच्या दर्जा प्रमार्ण सर्वास सत्ता व अधिकार अस्गे जरूर आहे. तर्स नसेल तर ज्यास त्यास माझा अधिकार घरांत चालावा असं वाटून कोणी कोणाचे ऐकत नाहीं व पत्सेक जण दसर्‍्यावर चरफडत राहतो. ६ वॅ. ] कोटुंबिक विरार. २३५ यामुळें घरांत सुखाचा घास कोणासच खावयास मिळत नाहीं. ज्याच्या त्याच्या द्जोपमार्णे संसारांत सर्वांचा हात असला झणजे, कोणीही असंतुष्ट न राहतां सर्वजण कुटुंबनायकाच्या मुठीत राहून, एकोप्याने आपआपले अधिकार चालवितात. सर्वच निर्यते व नायक बनून नि- नौयकी होत नाहीं. कुटुंबास व सैन्यास एकच निर्यतता लागतो, तर्स नसेल तर बंडाळी होऊन नाश रोकडा ठेविठेलाच आहे हणून समजार्वे- मुठांचिं सोळापासून पंचवीस वर्षार्चे वय फार लक्ष ठेवण्यासारखे असते. ह्या वयांत त्यांस बाळपणची परव- शता नकोशी होते, व स्वतंत्रतर्न वागण्यासारखा त्यांस जगाचा अनुभव आलेला नसून त्यांची बृद्धिही परिपक्त झाठेली नसते. यामुळें ती अनावर होऊन तोंहास तोंड देणारी, बेहुकमी, व मनमानेल त्स वतेन करणारीं हा- तात. ह्या वयांत अशा गोष्टींचा प्रतिबंध ताहनादि पकारांनीं करणेंही विहित नसर्ते. यास्तव मुलांची पहि- ल्यापासूनच तोंडास तोंड देण्याची भीड चप न देणे, व शिक्षण संस्काराने त्यांची तारतम्यबुद्धि वाढविणे, हॅ अत्यंत महत्वार्चे आहे, असं सर्वानी टक्षांत ठेविठे पाहिजे. मुलांच्या मनाची सद्वतेनाकडे प्रवृत्ति करून देणारे, व व्यवहारांतील नानाविध व संकीणे ठत्यांच्या बरेवा- २३१६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण इटाची ओळख करून देणारं व्यवहारशिक्षण, हा राष्ट्रीय- शिक्षणाचा आधारभूत पाया आहे. हा पाया भक्कम न॒ घालतां, समाजरचना व समाजाचे नियंत्रणप्रकार ज राजसत्ता, महाजनसत्ता, व लोकप्रतिनिधिनियुक्तसता, यांविषयीं मुलांस कितींही सूक्ष्मतेचे पाठ दिले, तरी त्या पाठांचे रहस्य त्यांस कळणार नाहीं, व त्यांच्या वर्तनांत कांहींरक बदलही होणार नाही. उलट हा प्रकार “आधा कळस मग पाया” असा होऊन सर्व इमारत ढांसळून पाहील, अशी आमची समजूत आहे. विचार करणं सज्ञांकडे आहे. प्रकरण सहावं समाभ. प्रकरण सातवे. शिष्टाचार व दव्यविनियोग. यी शिष्टाचार -शिटाशिरविवक, शिरांचे प्रकार, शिटस- न्मान, सभ्याचार, गुरुजन कोण कोण समणावे, आ- श्रित व सेवक ह्यांशीं कसे वागार्चे, सरकारदरयारांत कसे वागवि, भ्षावेधादि परकार कसा असावा, दृुव्य- बिनिथांग--स्गोपमोग, दब्यदान, अश्नदान, पात्रापात्र विचार, दामिकवाननिषेध, लग्नकायांदि उत्सव. तत्सं- बे्धी खर्चके, हुंडा फार घेणे व लय्मकायांतालळ इतर वाइंट चाली ह्यांचा निषेध, उपसंहार. परकन प्रकरणांत शिष्टाशिष्टविवक, सभ्याचार, व दृब्यविनियोग इत्यादि गाष्टींचा विचार करावयाचा आहे. शिष्ट काणास क्षणावें व अशिष्ट काणास हणावे, ह ध्यानीं आणून त्याशी वागण्याचा पकारही सूक्ष्मतचा असावा. वेळेस जं बनेल त बनेल असा भरमसाट प्र- कार असूं नये. कोम, क्रोध, देभ व लाक्ष इत्यादि म- नोविकारांर्चे दमन करून जे धर्मन्यायाने वागतात, जे विद्वान, निमंत्सर, क्षमाशील, व उदार असे असून स- १ काःमकोधो वरे कृस्वा इस्ने लोभमनाजरवम | घरमेमिश्वत संतृष्टास्ते दिष्टा: शिष्टसंमताः । ६४ ॥ वन पर्व भक्रुध्वन्तोनसयन्ता निरहंकारमत्सराः । कजवः १ अ-१९०० शसस्तंपद्ा: शिष्टा'चारा भवन्ति तं. । ७९ ।! २३्ट व्यवहारपद्धति. [ प्रकरण वीचा आदर करितात, आपणास जें मिळेल ते सर कुटुंबास विभ्ञागूंन देतात, आणि सचवटीरने व सरड- पणाने वागतात, ते शिष्ट होत. प्राणिमात्रावर दया करणं कठिण प्रसंगीं चंचल होऊन कुमागारचे अनुसरण न क- रणे, व सदोदित बऱ्या वाश्‍टाची विचारणा करणें, हा शि- षांचा ठोकमान्य आचार आहे. सदाचारानें वागणे हच शिष्टपणार्च मुख्य क्षण खरे, तथापि जनरूढीने तीन प्रकारचे शिष्ट मानू जातात. जन्मार्ने व कमोने जे शिष्ट ते उत्तम प्रकारचे, व पहिल्या दजाचे शिष्ट सम- जावे. जे नुसत्या कर्मानेंच शिष्ट ते मध्यम, व दुसऱ्या दूजाचे शिष्ट समजाव. व जे माठ्या कुळांत जन्म घत- ल्यामुळे कवळ जन्मानेंच शिष्ट, ते कनिष्ठ तिसऱ्या दर्जाचे. ह्यांशिवाय इतर लोक ते सामान्यजन होत. अशा चार प्रकारच्या लोकांशीं ज्याच्या त्याच्या या- ग्यतेनुरूप तफावतीनें वागणं भाग आहे. सर्वांचा आ- द्रसत्कार करावा खरा, परंतु ता सर्वांचा सारखा करणें रास्त नाही. ज्यांनीं मतिष्ठित व खानदानीच्या कुळांत जन्म घेवला असून, ज्यांचे वतेन परम पवित्र व प्रति- 7३ दातार; संविभक्ताते दीनानुपहकारिणः । सर्व- पुज्याः अतजनास्तयेद च तपस्थिन; ॥ ८२ ॥ वमरवे- सवेगतद्यावन्तस्ते दाष्टाः शिष्टसंमताः ! दानशिष्टाः | अ. २०७ सुशांहाकानामुवन्तीह च सियस ।। ९० । ७ बे. ] शिष्टाचार व वब्यविनियाग. २३९ हितपणारचे अशा लोकांस मान देणे, तो उपायमाप्रमाणे किंवा करभाराममाणे हक्क समजून द्यावा, ज्यांची खा- नदानी व कुठ बघू गे्ठें तर मान देण्यासारसवे नाहीं परंतु आचरण पाहिठें तर स्तुत्य, अशा लोकांस संभा- वनापुवैक मान देणें उचित हाय, व ज्यांची खानदानी किंवा कुठ थोर खरे, पण आचरण सांगण्यासारखे नि- मंत नाहीं, अशा लोकांस मान द्यावयाची तो त्यांच्या कुठाकड वघन व जनरूुढीखातर यावयाचा असतां यास्तव तो केवळ ओपचारिक रीतीरनेंच द्यावा, त्यांत अंतरही करू नये, व फारसे स्तामही माजव नये. तेलंग बाह्मण फार डांबून आपल्या इकडे येतात, एवढाच वि- चार ध्यानीं घेऊन त्यांच्या विद्दत्तकड न बघतां, त्यांस दुप्पट दृक्षणा दुण्याची जशी कांहीं कालापूर्वी चाल अस, त्याप्रमाणेंच वर सांगितठेठे तिसर्‍या दर्जाचे शिष्ट हे बडे बापके घंटं आहेत, येवढाच विचार मनांत घऊन त्यांस मान देण्याची वहिवाट आहे, व ह्या वहिवाटीभें त्यांच्या परवजांबद्दल कतज्तता द्शविठी जाते, हेंही नी- टच आहे. कोणार्चेही आगतस्वागत करणें त॑ ज्याचा त्याचा दर्जा ध्यानीं आणून करीत असावे. कोणास चार पावर्ठे सामोर जाऊन, कोणास खडी ताजीम देऊन, कोणास बसण्यास हाताने स्थाननिर्देश करून, कोणास २४० व्यवहारपद्धति. [ पकरा नुसर्त कुशल विचारून, व काणास पाहिलं एवढ सुच. विण्याकरितां फक्त किंचित मान हालवून, योग्यतप्रगाण सत्कार करावा. दुर्जांपक्षां जास्ती बहुमान केल्यानं आ. पला अप्रयोजकपणा द्सून येता, व दुसऱ्यास थर कल्यासारखेही वाटते. कोणाचीही लटकी मुखस्तुरि करून आपण भाट बनं नय. सर्वाशी भाषण सरळ, मः धुर, आणि भदीन असून नश्र, असं करावे. बहुभ्षापपणा कधींही करूं नये, व बोठतांना हैस नये. माठें आश्रयेच झालं तर मुखचर्या किंचित स्मित करावी. सस्मित हास्य उत्तम, दुंतपक्ति किंचित दिसल असं विहसित मध्यम, व खदखद शब्द होईल असं अट्रहास्य कनिष्ट व अप्रतिष्टि समजावें. अश्लील व ग्राम्य शब्द बोलण्यांत यऊंन देण्याची खबरदारी ठवावी. अशा प्रकारचे वतन शिष्ट- सम्मत नाहीं, यास्तव ते॑शिष्टसमुदायांत कधींच करूं नय. क्वचित प्रसंगीं वयस्यां समवेत नर्मपरिहास करीत असतां जरी तं क्षम्य मानलें जार्ते, तरी त॑ वज्य आहे, असें ध्यानीं ठेवावे. विद्वान गुरुजन ह्यांचा बहुमान राखावा. वहील मा- णर्स बसली असतां, त्यांच्या समोर बसूं नये, बाजूस बसावे, व तीं उभी असतील तर आपणही उभे रहार्वे. उपाध्याय झणजे विद्या सांगणारा, पिता, ज्येष्ठ आवा, ७ बे. ]) शिष्टाचार व दन्यविनियाग. २४१ गांजा, मातुल, श्वशुर, रक्षणकता, मातामह, पितामह, श्रष्टवणीचा पुरुष, आणि पितृव्य हे पुरुषांपेकी गुरुजन समजावे. तर्सेच माता, मातामही, गुरुपत्ती, पित्याच्या आणि मातेच्या बहिणी, सासू, पितामही, व उपमाता द्या ख्रिसांमधील गुरुजन समजाव्या. इतक्या प्रकारच्या वडील माणसांशी पायरीने वागून त्यांचा सन्मान राखावा. नाकरांचाकरांशीं कर्स वागार्वे याविषयीं प्रसंगान- राधाने मागील प्रकरणी कांहीं विवरण झालेच आह. यर्थ विशष इतर्केच सांगर्ता की, हलक्या नाकरांस एकम- कांच्या खाट्यानाट्या चाहडया सांगून मजमानाची प्रीति संपादून करण्याची खाह असत, सबब त्यांनीं सांगितलेलं मनास आणणें, ते फार विचारानं व धिम्मपणानं आणावं. अशा लोकांस लुत्रपणा करण्याची छाती न होईल, अशा कदरीने वागर्ल॑ असतां, तही बेतानंच वागतात. नाकरांनी कामकाज चांगठे बजाविल्यास त्यांस उत्तज- नार्थ बक्षीस अगर शाबासकी द्यावी. पण मगदुरापक्षा जास्त शाबासकी किंवा बक्षीस दंऊं नये. शिपायार्न 9 उपाध्याय: पिता झ्येष्ठो त्राता चेव महीपति: । मातुल: श्वद्युर- स्त्राता माहामहपितामहो ।। दणेज्येष्ठः पिततव्यश्न पुस्त्वेते गरवः म्थूता: | २ माहा मातामही गुर्वी पितुर्माशुध्ध सोदरा: । श्बभु: पितानही ज्ये्ञा पाची च गरवः शियाम ।! - अ... २४२९ व्यवहारपद्धति. [ प्रकंग्ध रणांत पराक्रम केल्यास शिवाजीमहाराज त्यांस बह. माना्थे दहापांच रुपयांचे कडे किंवा सखलाद पासाही वगेरे वस, असं बेताबातारनेंच बक्षीस देत असत. बक्षीस हा बहुमान आहे. त्याच्या किंमतीवर मोर्ठेसं तात्पर्य नसर. तसच नाकरांकडून अपराध झाल्यास, अपराधार्चे स्वरूष व हेतु यांजकडे नजर पुरवून शिक्षाही माफकच करावी. वाळकाच्या चोरीस बुक्‍्यांचा मार करूं नये. तर्सेच वि द्वान्‌ व गुणी ठोक पद्रीं बाळगिले असल्यास त्यांस अनुचित सेवा सांगूं नये. कुळांडाळांशींही बेहुरमत भाषण, किंवा फाजीर कठोरपणा करूं नये. आपले जं वाजवी येणं असर तै ध्यावे, परंतु घेतांना कुळास देण्यास खरोखर एपत नाहीं, व ते अगदीं मोडकळीस आठे आहे, असें दिसून येईल तर जरा रहीम नजर व सब्री करावी. प्रसंग व वास्तविक स्थिति पाहून थकलेल्या कुळांस नीट कागद- पत्र करून घेऊन दव्याची मदत करणें, व त्यांस उद्योगास लावर्णेही जरूर आहे. आपलें येणें वसूल झाले पाहिज. इतक्याच खातर त्यांच्या षरादारांचे॑लठिठांव करून त्यांची पोरंबाळे उघहीं पाडर्णे, हे बरोबर नाहीं. असा निकर करणें झाल्यास, जें कूळ ऐपत असून कर्जांची फेड करण्यास टफंगेगिरी करते, व मदत केली तरो उ- » बे. ] शिष्टाचार व दब्यविनिसोग. २४३ धागास ठागून फेड करीत नाहीं, दिलेलें खाऊन माध बसते, त्याजवरच करावा. कुळें हीं सावकाराची फळंझाहें आहत, त्यांची तोडमोड करून सर्पण गोळा करीत बस- ण्यांपक्षां उस्ववारी राखन प्रतिवर्षी फलापभोग घेणे चांगले. पण. ही कुळाहाळांविषयीं दयादेबृद्धि मर्मादंतच असूं द्यावी, तिचा अतिरेक करूं नये. कारण, काहळ्याभोप- ळ्याच्या वठांस दखील पोषकदृन्य वाजवीपेक्षा फाजील मिळालें तर त वल जस माजून ठागास येत नाहींत, त- शींच कळं हीं वाजवीपक्षां फाजील पाषण झालें वर मस्तावतात. त्यांस आपला सावकार आपला पोशिंदा आहे, असे तर वाटावे, पण बिथरला तर आपलीं पाळे- मळ खणन टाकण्याची हयगय करणार नाहीं, अशी त्यांस दहशत असावी. सारांश “ वण्माद्पि कडो- राणि मृदूनि कुसुमादपि ” झणजे टाण्या पक्षां मऊ आणि तरवारीच्या धारेपेक्षां तीक्ष्ष, असं तारतम्ययुक्त वतन ठेवावें, तेव्हां कुणवी वठणीस येतात. यणें वसूढ करितांना खोर्ट माप अगर खाटा हिशेब करून कोणार्चेही जाफा घड नये, अथवा काणी अडठा जाऊन ह्वे- १ खया मधु समादर्से रक्षन्पुष्पाणि षट्पड; । तददर्थान्मनुष्येन्य कादद्यादर्जिहिसवा १) ९७1) पुथ्यं पुष्य चिव्विन्कोल सळच्छेईमकारयेत्‌ नातगाव्हारदवाराने न ययाद्व रकारकः | १८ ॥ डस्यायगपर्व अ? ३१४ २४४ व्यवहारपद्धति. [ पकरष तसे करार लिहून देण्यास राजी झाठा, तरी अटीचे व्याज किंवा भठतेच करार लिहून घेऊन कुळाची नागवण करणे, हे सावकारास योग्य नाहीं. व्यवहारांत सावपा वागेळ तो सावकार, बाकीचे सारे दगलबाज होत. आतां सरकारदरबारांत आपली इभ्रत व वागणुक कशी असावी, याविषयीं संक्षेपाने दोन शब्द सांगता. राजाने ठोकरंजनतत्पर असावे, व परजाजनांनीं राज- निष्ठ असावे, हीं दोन्ही तत्वे आपणा हिंदु लांकांस न- व्यानें शिकविठीं पाहिजेत असं नाहीं. कारण, आपण वैदिकधमांनुयायी लोक, विशिष्ट मानव देहांत जें ठाक- पॉलांचें तेज विराजत असतें, त्या तेजास राजा समजतां. त्या तेजाचे अधिष्ठान जे मानवकलेवर, त्यास राजा स- णण्याची वहिवाट केवळ ठाक्षणिक अथोने आह, त- त्वाथोर्ने नाही, व अशा उदात्त समजुदीमुळेंच राजास “ध हृ देव ” अशा संबोधनपदानें प्रख्यापन करण्याची आपली पुरातन रीत आहे. यास्तव लोकानुमहकारक जे लांकपाठांचें तेज, तं कोणत्याही जातीच्या व धमांच्या मानवदेहांत प्रविष्ट होऊन आपर्ले कल्याण व रक्षण करीत असेल, तर त्याविषयी आपण एकनिष्ठ असाव, ह १ शष्टानिश्य सुरेशला साजानिनिर्मिलो नप: ॥। ( अते स्सृतिकवन आहे. ) ७ बँ. ) शिष्टाचार व.दब्यविनियाग. २४५ प्रार्थनापूर्वक सांगावयास नकोच; कारण, तो आमचा बि- हित असा कुठाचारच आहे. परंतू, केवळ बलाधिक्या- मुळें निष्ळ्प होऊन क्ररतर्ने लोकांस अंकित करुन गांज- णारे जे आसरी तेज ते देवी तेज नव्हे, यास्तव तशा तजा- विषयीं एकनिष्ठ असावें, असं सांगणाराने सांगावे तरी कर्मे, व सांगून ऐकणार तरी कोण. प्रतिष्ठित झणविणारानं सरकारद्रबारांत आपले व- जन अवश्य राखिठं पाहिज, सरकारदरबारांत मान न- सल तर प्रदिष्ठितांस लिहिण्यांत “राजमान्य राजश्री ” हँ. उपपद लावण्याची सार्थकता काय १ राजसभ्षेंत ज्यास मान मिळतो तोच सभ्य. इतर सर्व आडनांवाच स्य होत. सर्वे भुमंडलावर राजाहून थार कोण, व व्यास जा मान्य त्यास अमान्य परी काण हणणार? मरकारदारबारांत आरर्ले कामकाज पडते, व त॑ आपल्या तॅफर्ने व्हावे, इतकाच हेत बाळगून जा आपर्ले वजम दरबारांत राखं इच्छितो, त्याचं वजन तर्थ चांगले पडणार नाहीं, ह सर्वांनी पुरे लक्षांत ठेविलें पाहिजे. राजापेक्षां कोणी मोठें नाहीं, हे नुकर्तेच सांगिवलं आहे, व राजतेज राजसेवकांचे ठिकाणीं प्रविष्ट झालेले अस्ते, यास्तव त्या राजवेजामुळे सजसवकही मोठ समजले पाहिजेव, व त्यांचा मानही ठेविला पाहिज. त्यांस मान यावयाचा तो २४६ व्यवहारपद्धति. |. प्रकरध त्यांच्या गुणावगुणाकहे बघून द्यावयाचा नेसतो. सरका- रच्या गादीकहे बघून द्यावयाचा असतो. यास्तव सर- कारी कामगार कसाही असो, त्याच्या ख्वाजगी वर्तेना- कडे नजर न देतां, त्याशी आपण आदबीनेंच वागाव. कामकाजाविषर्यी रदबदली करितां यावी कणून पुर्टे एप करणे, हास मान राखणे हणत नाहींत, त श्वानासारखं शेपूट हालविर्णे होय. अशा रुतीर्ने अधिकाऱ्याचा मान ठेविलार्स होत नाही, व आपलाही मान रहात नाही. कामकाज रितोप्रमारणे जसं व्हावयार्चे असेल तर्स हाईट, त्याची पर्वा बिलकुल करुं नये. सरकारी कामगार जम मोठे, तसे आपणही मोठे, असे मनांत वागवन त्यांज- पाशी आपलाही मान जवळ जवळ त्यांच्या बरोबरीचाच असावा. राजाधिकारामुळें सरकारी कामगार कितीही मोठा असला, तरी त्याने आपला देह व नागरिकपणाच हक्क सरकारास विकला आहे, व तो वेतनाच्या मोबद- ल्यांत सरकारची ताबेदारी उठविणारा आहे. परंतु, प्रजाजन कितींही दीन असला, तरी तो स्वतंत्र नागरिक आहे. व सरकारचे वेतन न खातां सरकारास साहाय्य करणारा आहे. यास्तव एखाद्या कामागाराने गर्विष्टिप- णामुळे अगर उन्मत्तपणामुळे आपला मान ठेविला नाहीं, तरो तो आपला आपण राखवे तेवढा राखिला ७ वे. ] शिष्टाचार ब दन्यक्नियोग. २४७ पाहिजे, पण तो सरकारी कामगारापुर्ढे हाजी हांजी कल्यार्ने राहत नाहीं, कामकाजाची रद्वदली कधीही ने करणें, खोर्टे काम घेऊन त्यांजपुर्ढे न जाणें, वे राजासना- समोर खारट न बोलणे, इत्यादि सदवतंनानेंच ती राहता. आपर्ले काम खोटे नसले, व दरवारांत वजन चांगलें असले, हणजे त॑ बहुधा आपल्या सारखे होतेच, त्यासाठी पांठी हांजी हांजी करण्यार्च कारणच पडत नाहीं. आपल्या बालण्याची साकसचवटी मनांत आणून काम- गारांनीं आपण हाऊनच आपलें कामकाज पार पाहणं, सार्चेच नांव वजन. कामगारांस लांचलुचपत दरे, व त्यांस नीतिअष्ट करणे, व आपणही नीतिभरष्ट होणे, हं माटे हठकटपणार्चे काम व पापकमे आहे. त्याचा नेहमीं कंटाळा करावा. पण, राजांस व त्यांच प्रतिनिधोभृत ज कामगार त्यांस नजरनजराणा दण्याची वहिवाट असं द्यावी. राजास व देवास उपायन अपण करणें, हा त्यांस सन्मान दृण्याचा परकार आहे, व ता फार भाचीन काळा- पासून मरूढ आहे. हा करितां सरकारी कामगारांस शट 3 अरूयसर्ति हि राजानो मराससुतदाटिन: । तदेव 'वावसम्यस्ते नरानू पंडितमानिन: ॥ ७९॥ बत्माशोपचरवेनमझिवददेबवरविवेह । भअभलेनोप्चीर्ला हि इन्यादेव नअ संदाशः । १९ ॥ विशोटपर्वे. अ. ४ २४८ व्यवहारपद्धति. [ पकरण योग्य प्रसंगी मेजवानी दर्णे, नजरनजराणा पाठविणे ब टग्नाकार्यात त्यांस आगत्यपर्वक आमंत्रणविठया लिहिर्ण, ह्या गोष्टींना हांजी हांजी किंवा लांचलचपन समजूं नये. परंतू, त्या करितांना अधिकाऱ्यांस हांजी हांजी करतो असे वाटेल, किंवा त्यांस हा उपचार प्रिय नसेल, तर त्याचा आधीं पोक्त विचार करून त्या वर्ज कराव्या, व जेव्हां कांहीं आपलं मोर्ठे काम त्यांजपूर असंल, तेव्हां तर त्या कामाचा निकाल होई पर्यत अगदीं उदासीन रहावे. योग्य प्रसंग पाहून मधून मधून दरबारी लोकांकड जाण्याबसण्याचीही वहिवाट असूं द्यावी. परंतु त्यांच उंबरे माज झिजवीत बसूं नये. अशा लोकांकडे गटे असतां, सामान्य लोकांच्या मालिकेत न बसतां जरा त- फावतीनें बाजूंस बसार्वे. यदाकदाचित एखादा अधिकारी गर्वाने बेपवांई दाखवील तर न बसतां, उत्न्या उभ्या भ- टीस येण्याचे समर्पक कारण निवेदन करून त्याच पावली माघार फिरावे. भेटीस जातांनाच समर्पक कार- णाची योजना करून ठेवावी. उगाच भेटीस आलो होतों, असे झणून दारवठे पुजल्यासारखें दाखवून अप्रया- बनाना दळकभ आका केळ... १ शनि वाथ वामं वा पात्यमासीत पण्डिस!। नित्यं हि प्रतिषिद स॒ पुरस्तादासनं महत्तू ॥ १७॥। २८ ।। विराटपर्व, अ० ४. ७ वे. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २४९ जकपणारचे उत्तर देऊं नये. व तेर्थे बसर्ले असतां हस्त- पदादिकांचा अंगविक्षेप करूंनये. कारण उपस्थित झालें तरी माठ्यानें हसू नये, व विचारल्या शिवाय मर्ध्ये तोंड घालून बोलं नय. हीन वषानही असूंनये, व नट- वगिरीचा किंवा वरचढपणा दिसेल असा होली पोषा- सही करूंनय. प्रतिष्ठिपणास साजंल असाच वष अ- सावा. सोंगट्यागंजिफा खेळण्याचा प्रसंग आल्यास तो कांहीं तरी निमित्त सांगून टाळावा. अशा सट॒गीनें आपणांकड खषमस्करपणा यतो, व खेळांत बहुधा वाद- विवादाचा पसंग आल्यावांचून राहतच नाहीं. याशिवाय ज्या कामगाराशी आपला निकट संबंध पडता, त्या काम- गारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपार्शी व हुजुर कचऱ्यांत आ- पं वळण ठवण्यास दक्ष असावं. असा, इतकावळ इतरांशी कर्स वागावें हं सांगितले. आतां आपले आपल्याशी वतन कसं असावे, व दानधर्मा- दिकांविषयीं विचार कसा असावा, या विषयीं थोडासा न 'चोष्ठोन भुमी श.न नच वाक्यं समाक्षिपेत्‌ । सदा वातं च वाचं स घोव थाचरेच्छने: ॥ ३५1! २ हास्यक्स्तुपु 'चान्यस्य वर्तमासेथु केथषुचित्‌ । नासि गाड प्र- दृष्येत न याऱ्यन्मत्तवड्टसतू ॥ ३९ । ३ नचचःनु दाष्यादराज,ममपूच्छन्ले कदाचन । तुष्णी त्वेगमपासीत काळे सममिपजयेस्‌ | ९९ ॥ बिराटपर्वे, अ. € २५७ व्थवहरपद्धति. [ प्रकरण ऊहापोह करू. आरंभापासून येथवर जी दक्षता ठवण्याम सांगितठी, ती दृष्य व तद्वारा कीर्ति संपादन करावी स- णून सांगितठी, दुव्य व आचरण हीं दोन्ही कीर्ति सं- पादून करण्याची साधने आहेत खरीं, परंतु वन्य अन- चित प्रकाराने मिळविठें, व वागणुक गेरशिस्त व अन्या- याची ठेविली, तर कीर्वि व्हावयाची एकीकडे राहून अ- पकीर्ति मात्र होत. द्रब्य पराक्रमाने व सद्वतैनाने मिळ- वार्वे, अनीतीने व याचनेने मिळवं नये. व सदुद्यागानं मिळविलेल्या द्रव्याचा सद्दयय करावा. विचारद्दष्टीनं पाहू गले तर धनाचा व्ययाखरीज दुसरा उपयोग काय! दव्य संचय करून त्याचा व्यय न करितां त्याकडे टकमक पहात बसणें, हा त्याचा उपयोग नव्हे. सांचलल्या पा- ण्यास उसपा नसेल तर तं जसं नासून विकारी हाते, तदत्‌ न्ययाखरीज सांचविठेलें द्रव्य विकारी हाते. त्य! पासून मदांधता, छपणता, व गव हे विकार उत्पन हा- तात. विहिरींत जसं शेंदांनशं घागरी पाणी राज नवे आलें पाहिजे, व शेपनास घागरी रोज खचे झालें पा- हिजे, हणजे ते जरस मधुर व स्वच्छ राहते, त्या पमाणे दब्यासही रांज आदा आणि व्यय झालाच पाहिजे. द- याचा व्यय झटला सणजे स्वोपभोग, दान, व ठप्नका- यादि उत्सव, अशा तीभ प्रकारांनींच मुख्यत्वेकरून होत ४ र्वे. ] शिष्टाचार व द्रव्यविनियाग- २१९१ असता. यास्तव या तिन्ही प्रकारांची गुणदोषविवेचना करणं आवश्य आहे. स्वोपभोगांत स्वकोय परिवाराचाही उपभोग समा- विष्ट होतो, हे उघडच आहे. आपल्या परिवाराच्या उद्र्पोषणाकरितां व शरीरभूषस्तव केलेला अनवसत्रादि खर्च, हा आवश्यक स्वापभोग खरा, परंतु शरीरापेक्षा भ्रष्ठ जे मन त्याच्या भूषेविषयीं खर्च करणें, हाही अत्या- वश्यक स्वोपभोगच समजला पाहिजे. विद्याजनाकरितां विद्वानांस पद्रीं घाळगून त्यांपरीत्यथे केटेला १ ग्रंथर्स- प्रहाथे केठला खच, हा सर्वोत्कृष्ट स्वापभोग समजावा. संभावित गहस्थार्न पांषाख साधा, स्वच्छ, व सर्व देह आवृत राहील असा करावा. हरदासासारखीं किंवा भटजिक्षकासारखी मोठमोठ्या कांठांची रेशीमकांठी धोतर प्ोढवसांत नेसूं नयेत. तशा लोकांस तीं विथेची किंवा गुणाची संभावना लणून मिळाटेठीं असतात, व तीं अंगावर वापरल्यार्ने वोंडाने आतमश्ठाचा केल्या- शिवाय आही विद्वान किंवा गणी आहो, असें त्यांस मुकाट्याने जगास कळवितां येते, परंतु संभावित ग्रहस्थाने तरस केल्यास होठ ब गर्विष्टपणा मात्र दिसतो. दर्सच अं- गावर अलंकारही वाण्याउदम्यासारखे पृष्कळपणीं घालूं नयेत, अमुकूठवा असेल तर मोल्यवान हिऱ्याची अंभटी २५२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण किंवा पक्‍्त्रिक बाटांत असल झणजे पुरे आहे. विश प्रकारच राजोपचार व नृपोचित भूषणे, सामर्थ्य असर तरी गृहस्थाने वर्ज समजावी. नागपूरकर भासल्यांजवर अपार संपत्ति होती, व ते शिवछत्रपतिमहाराजांच्या कुळां तलेही हाते, तरी देखील त्यांस नुपोचित भुषण राजाज्ञनं व राजोच्छिष्ट समजून अंगावर वापरावी लागत. रघाजी भोसल्यांचं टम्न झालें, त समयीं त्यांच्या घरांतील बाय- कांचा मनोद्य नवऱ्यामुठीच्या फयांत सोन्याच्या सांखळ्या घालाव्या असा होता, यास्तव भोसल्यांनी पेशव्यांस लि- हून साताऱ्याहून महाराजांची आज्ञा व राणीसाहेबांचा पादस्पर्शे झालेल्या सुवणांच्या सांखळ्या आणविल्या, या संबंधाचा पत्रव्यवहार नागप्रकर भोंसल्यांचे कागदपत छापून प्रसिद्ध झाले आहेत त्यांत आहे, व त्याची अ- स्सलबरहुकूम नक्कल वाचकांकरितां आल्ली खाठीं दत आहो, त्यावरून ध्यानीं येईल. श्री. राजश्री मुधोजी भोंसले सेनाधुरंधर गोसावी यांसी. सकटगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआठंळत राजमान्य सेहांकित माधवराव नारायण आशिवांद विनंति उपरी यथील कुशल जाणून स्वकोय कृश ठिहीत असले पा- हिजे. विशेष, राजश्री रघोजी सळ सेनासाहब सुभा ७ बॅ. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २५३ यांचे टम्न मार्गशीष मासी करणार; त्यास घरांतील बा- यकांचा बेत सोन्याच्या सांखळ्या पायी घालाव्या, या- जकरितां श्रीमंत महाराज छत्रपती स्वामीस विनंती करून गणींचे पायांतील सांखळ्या आणवून लम्नसमारंभास पाठ- वाब्या, हणून राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांनीं राजश्री सखाराम भगवंत व बाळाजी जनार्दन यांस लिहिले, या- जवरून कळलें. ऐशीयास आपलेकडील बायकांचे मना- रथ सिद्धीस न्यावे हें आलांसही आवश्यकच; यास्तव महाराजांस विनंती करून दागिने मागविले आहत, आल लणज बाबुराव विश्वनाथ याजबरोबर पाठवून दृऊं. नव- रौस लहान दागिने असावेत त तर्थे आपण करावेत. ग्वाना छ ५ माह रमजान बहुत काय लिहिणें ठांभ असा दीजे हे विनंती. ठेखनसीमा. असो, वखाटंकारांत जसा मर्यादितपणा पाहिजे, त्या- प्रमाणेच आहारविहारांतही ओचित्य व मर्यादितपणा वर्णे जरूर आहे. अनुकूठता आहे हणून रोज पक्का व रोज गाण्याबजावण्याचे जलसे करणें रास्त नाही; अ- सल्या गोष्टी उचित प्रसंगींच केल्या पाहिजेत. तान्ह्या ठेकरांच्या अंगावर पुष्कळ दागदागिना घालण्याचा बा- यकांस सोस असतो, परंतु त्यापासून ठेकरांस सुख न होतां कचित प्रसंगी वृगा होण्याचा मात्र संभव असतो. १२ २१५४ व्यवहारपद्धति. [ परकर ज्यांस समजूत आली आहे, अशा जाणत्या मुटांमुठीर जरा डामडोलाचा पोषाख व अलेकार घातले असतं चाटे. श्रीमंत व प्रतिष्ठित लाक स्वतः अलंकार घा: लन आपे वेव दाखवीत नाहींत. आश्रित व खिज मतीत असणारे नोकर यांस वसत्रालकारांनी भषित करून आपर्ले वैेशव दाखविण्याची त्यांची रीत आहे. बाद्यां गापेक्षां श्रेष्ठ ज॑ अंतरंग त्यास सुशोभित करणें आव श्यक असतां, त॑ औगळ असलें तरी सांपत श्रीमंत लोकांस परवडर्ते. अंतरंग हे विद्या, विनय, व॒सदुर्तन यांनीं सुशोभित दिसते, याकरितां पदरी एखाद दुसरा विद्वान व गुणी मनुष्य बाळगून मन सोज्वळ होईल असं कराव. कोठारांत धान्य पुष्कळ आहे, त्याअर्थी एखादा विद्वान पक्तीस जेवला हणून कांहीं कमी पडत नाहीं, व सालाच्या कांठीं दानधर्माच्या निमित्तानं पांचपत्नास रुपये त्यांस पोहोचवून त्यांच्या मुखाने आपल्या उदारत्वाची टिमकी जगक्षर वाजविण्यास हॅ एक चांगर्ठ साधन आहे, एवढ्याच बुद्धीने पदरी विद्वान बाळगणं, हा अगदींच गौण पक्ष आहे. वास्तविक हटले तर विद्वान्‌ व गुणी- जन आश्रयास ठेवण्याचा मुख्य उद्देश त्यांजपासून विद्या व गुण संपादन करण्याचा आहे, तथापि या मुख्य उषपयोगांकडे ठक्ष न देतां, कचित्त कोटे कोटे श्रीमान ७ बॅ. ]) शिष्टाचार व दब्यविनियोग. २५५७ ठोकांकडून विद्वानांस जो आश्रय मिळतो, तो फक्त हा- मडोलाकरितां व त्यांच्या मुखाने आपर्ठे स्तुतिस्तोज एंकण्याकरितांच मिळतो. हा प्रकार चोरीचा उपयोग धृरळा झाडण्याकडे करण्यासारखाच असगंजसपणाचा नव्हं काय ? विद्या हँ मनार्चे भूषण आहे. तिच्या यो- गार्न मनांस शोभा येते, कार्य व अकायं यांतील तार- तम्य समजते, व दुर्दैवानं विपत्काळ प्राप्त झाला असतां, तशा काळांतही तिच्या योगानें मनास विनांद होता. जी कौर्ति, लक्ष्मी, शोभा, व सुख देणारी विद्या, तिच्या संपादनाकरितां दव्य खच करणें, हा इतर सर्व प्रकारच्या सुखापशोगांत सर्वोःकष्ट सुखोपभोग समजल तोंच पुरुष शहाणा होय. जो तुच्छ सुखोपभागांस महत्व न देवां, विद्याजन्य सुखानंदास महत्व देता, तोच विवेकी ह्यांत संशय नाहीं. शाहणा कोणास झणारवें, व मुर्ख कोणास लणारवे, याविषयीं उल्ठख दासबोधादि अनेक ग्रंथांत केठेला स- वॉस ठाउकच आहे, येथ त्याची पुनरुक्ति नका. परंतु, ती प्रसंगोपात्त ल्षणून संक्षेपाने तरी येर्थे थोडी केली पाहिजे. जे प्रशस्त कर्मीर्चे आचरण करिताद, व निंद- ९ निघवते प्रशस्लानि निन्वितानि न सेवत | अनार्तिकः शहेचान एतत्पण्डिवलक्लणम ॥२१॥ उद्योगपर्तर, अ० २३३१. २०६ व्यवहारपद्धवि. [ प्रकगा कर्मापासून अलिप्त राहतात, आणि आस्तिक्यमुद्धि धर्मश्रद्धा मनांत बाळगितात, ते शाहणे समजाव. काप, गर्व, उद्धटपणा, आणि अहंता हे दुगुण ज्यांचे ठायीं वाग करीत नाहींत, जे स्वकार्याविषयी नेहमीं दक्ष राहतात, आणि ज्यांच्या कार्यास शीत, उष्ण, भय, आनंद, आणि बरावाईट काल ह्यांच्या योगाने अडथळा होत नाहीं, शाहणे होत. जे स्वसामथ्यांचा पूर्वी पोक्त विचार करू- नच कोणतेही काम हातीं घेतात, हाती घेतलेलं काम नटाने पार पाडण्यास झटतात, आणि कतेब्यापासून कधींही पराडूमुख होत नाहींत, त मोठे विचारी पुरुष द्यांत संशय नाहीं. प्राणिमात्राचा स्वभाव जाणणारा, काणत्याही कर्माचा परिणाम काय हाई हे बराबर समजणारा, आणि मनुष्ये आपलींशीं करून वेणारा पुरुष पंडित होय. ळल क, लट १ क्रोघो हषंच्ध दपश्च ऱ्हीस्तस्भो माम्यमानिता। यमर्थाज्ञापक- घन्सि स वे पण्डित उच्यते । २रे । यस्य कृत्यं न दिन्नन्त शीतमुष्णं भय रतिः । , ससृखिरसमृद्धिव! समे पण्डित उच्यते ।। १४५ यथाशक्ति चिक'घेन्ति यथाशक्कि च कुर्वते । न फिंचिद्वमन्बन्ते मराः पणिडत बृद्टयः । २६! तत्वसः सर्वभूतानां योगः सर्वे कमेणाम्‌ १ उपायजञो मनुष्याणां नरः पण्डित उच्यते ॥३१॥ उद्योमपर्व, अ० ३३ » बं. ] शिष्टाचार व दब्यविनियोग, २५७ सांगितठेलें महण करणें, त॑ समजावे झणन शांत- चित्ताने ऐकन घेणें, व सूक्त गोष्ट आपल्या इच्छदि- रुदधु असली तरी विचा आदराने स्वीकार कर्रणे, हई शाहण्या मनुष्याचे ठक्षण होय. अस्खलित भाषण करणारा, नानाविध विषयांविषयीं अभिज्ञ, तार्किकप- णार्न सवे गोष्टींचा ऊहापोह करणारा, आठवणीचा धड, प्रथांचे रहस्य समजणारा, बुद्धीला अनुरूप ज्याचं अ- ध्ययन, अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार, व विचा- राला अनुरूप ज्याची वागणूक, तोच ज्ञाता असं सम- जावे. जो दुसऱ्यास भारभूत व तापप्रदू न हाता, आ- पल्या उद्योगबठाने श्रीमान हाता, श्रीमंतीच्या बलानं विद्यावृद्धीस कारणीभूत होतो, विद्यावृद्धीस उत्तेजन दिल्याने स्वदेशाचा किंबहुना मनष्यमात्राचा हितकर्ता बनतो, लोकहित कल्यार्न कीर्तीस पात्र हाता, व कीर्तीच्या यागाने जा या मृत्यलोकांतही देवासारखा अजरामर हा- ऊन राहतो, तांच धन्य. त्यानं जन्मास आल्याचं साफल्य कले. जे कवळ लबाडीने, मुखस्तुतीनं, याचननं, व "८० पशा णा णणणणणणणटटीली”ी?शपॅणिपा?0१ी?णी शणणणप?पाणा ण पकी ॥फकक्केटणशीणाकीलाणणण 00 0१0)! श शीण 000 ण वणा अट पपप 0) २ क्षिप्र विजानाति चिरं षाणाति विज्ञाय चार्थ भजते न कामान । नासपृष्टा घ्युपयुद-च्के पराथे तत्मज्ञानं प्रथम पण्डितस्य ॥ १९७ 1 प्रवृत्तवाक्चिजकथ ऊहवान्प्रतिभानवान्‌ । आयु प्रथस्थ वक्ता च य: स पण्डित उच्यते ॥ ठेवे !! शतं प्रज्ञानृग यस्य प्रज्ञा चव खुतानुगा । असेभिज्ञायंमर्याद: प- गिडिताख्या लकत सः ॥३१८॥ उद्योगपव, अ* ३३ २्ट व्यवहारपद्धति. [ पकरण लोकद्रोहार्वे राजळपा संपादून दृुव्यवान होतात, व त्या दुव्याचा अप्पलपोटेपणार्ने उपभोग घेतात, ते खरे श्रीमान नव्हेत. ते कंगाठ जिकाऱ्यापेक्षाही ज़िकारी समजून त्यांच्या दाराशीं अत्यंत गरजू मनुष्यानेही जाऊं नय. मूर्खांची लक्ष्ण सांगत बसून ठेखन विस्तार कोठवर करावा? याकरितां सव गोष्टींतठें सार एवढच सांगर्तो की. जो परहिताविषयीं उदासोन राहून अन्यायाजेन करणारा, तो सर्व मृखातला मखेशिरोमणी होय, व त्याच्या अन्या- याजित द्रव्याच्या स्वोपभोगाला धिःकार असो. दुग्याच्या व्ययाचा दुसरा प्रकार जो दान, त्याविषयी विचार करूं. दान तीन प्रकारचे आहे, विपद्ग्नस्तास विपत्तींतून काढण्याकरिता निरपेक्षबुद्धीने केलेलें दान पहिल्या पतीचे होय. गुणीजनांस संभावनेदाखल दिलेल्या दुव्यासही दान झणण्याची रूढी आहे, पण ते दु- सऱ्या प्रतीर्चे दान होय. पहिल्या प्रकारच्या दानांत विपद्ग्रस्ताची विपत्ति हीच पावता समजावयाची, तेथें अन्य तऱहेने पात्रत्व पहावयाचे नसतें. दुसऱ्या प्रतीत दान झणजे विद्या, कठा, व सर्‌गुण हांच्या प्रोत्साहनाथं गुणीजनांस सेंभावनेखातर दिलेले दान, हे देतांना पात्रा- पाजत्व व गुणार्चे मान पाहून दान देणें चांग. दानांत तिसराही एक प्रकार आहे, पण तो गौण व प्रासंगिक ७ वे. ] शिष्टाचार व दृन्यविनियोग. २५९ आहे, त्यास लौकिकीदान झटले असतां शोभण्यासा- र्खं आहे. लयना कार्यीत कोंडीमध्ये जी दृक्षणा वांटतात, ती विषद्ग्रस्तांच्या उद्धारार्थही नसते, व गणांस किंवा वि- दुत्तस अनुटक्षूनही नसते. ती केवळ दक्षणा वांटणा- गाच्या नांवलौकिकावर अवलंबून असते, यास्तव अ- सल्या प्रकारचे जे दान ते केवळ ढोकिकी झटले पाहिज. गृहस्थास अशा तिन्ही प्रकारचे दान करणं जरी आव- श्यक आहे, तरी पहिल्या दोन प्रकारच्या दानांविषयीं विशेष आदर असावा. तिसऱ्या प्रकारचं ठोकिकी दान वताबातारने व जरा आखडत्या हातानेच करावें. मिथ्या टोकिकाच्या भरी भरून असल्या दानधमाची चढा- आंढ करीत बसणें, हा दब्याचा अपव्यय आही सम- जतो. अन्नदान असो किंवा द्रब्यदान असो, ते पहिल्या प्रकारचें असंल तर निरक्षेप व सात्विक होय. वैदिक, शास्त्री, पुराणिक, व हरदास इत्यादिकांपासुन आप- णांस सदपदेश होऊन आपले मनोरंजनही होत, यास्तव त्यांस दिलेल्या द्रव्याचा आपणांस मोबदला मिळता, झणून ते केवळ निरपेक्ष दान झणतां येत नाहीं. तथापि असल्या दानांपासून विद्वान्‌ व गुणी लोकांस उत्तेजन मिळून देशांत विद्वान व गुणी लोकांची वृद्धि होते, या- २६० व्यवहारपद्धति. [ प्रकरण स्वव तेही अत्यावश्यक समजून होसेनें करावे. परंतु, अ- ल्पगुणास मोठी संभावना असा तारतम्याभाव मात्र कर नये. गुणानरूप संभावना करावी. अशा प्रकारच्या गुणी- जनांस जो देकार होत असवा, तो बहुधा कीर्त्यथ व मनोरंजनाथंच होत असतो. यास्तव त॑ दुसऱ्या प्रतीचं राजस दान समजावें. सात्विक दान जसे पारलोकिक सुखास कारणीभूत होत, तसं राजस दानही ऐहिक स- खास कारणीभूत होते, यास्तव हीं दोन्ही पकारची दाने सुखोत्पादक आहेत. पण, पात्रापात्र विवेकहीन व देशका- लाविषयीं विचारणा ज्यांत नाहीं अर्स अवगणनापूर्वक व सत्कार रहित केललें दान, ते तामस होय. ह्या दानापा- सून कांहीएक लाभ न होतां उलटे त॑अधोगतीस न- ण्यास मात्र कारणीभूत होते, व त्यापासून निरथेक द्र- व्याचा अपव्यय होता. आमच ठोक अन्ससंतर्पणांत तारतम्यविचार बिल- कुल करीत नाहींत, असं आलञांस वाटतं. क्षुधात किंवा अनार्थी ह्यांस अनदान केठें तर ते वाजवी आहे, पण हा विचार सहसभोजनं व संतर्पणे यांत केठेटा काठेंही आढळून येत नाहीं. ज्यांस ताद्ृश अपेक्षा नाहीं अशा संपतन लोकांस त्यांच्या गळ्यांतीठ जानर्वे बघूनच संख्या- पूर्ती करितां भोजनास गोळा करण्याची जी चाल सवत्र ७ वै. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २६१ प्रचारांत आहे, तद्विरुद्ध चर्चा करणें, हं धाडसाचे व अरण्यरोदनवत आहे खोरे, तरी तिचा येथें निर्देश करून तिच्या बरेवाइटाविषयीं सूज्ञांस पृच्छा करणें गेर नाहीं. हान तोंडीं मोठा घास घऊन जनमान्य व प्ररूढ झा- ठल्या चालीचा अधिक्षेप आह्लीं करूं इच्छित नाहीं, पण तत्संबंधानं आमचे विचार निरझडपणें येथें नमूद करण्यास काय हरकत आह? फार प्राचीनकाळी सर्व बाहषणजाति, विद्याव्यासंग व परमार्थसाधन यांत अखंड ममत राहून देवाने जं प्राप्त हाइल त्यांत संतष्ट असं, व उद्रपाषणाविषया अळतयत्न राही. अशा काठी ब्राह्षणांस विशष आदराने अन्नदान करण्यास सबल कारण हातें. परंत सांप्रत रते कारण नष्ट असतांही पूर्वी इतका आदर ज्यांस करणें इष्ट असंल त्यांनां खर गरीब अनाथथी त्राण असतील त्यांस य- थष्ट जऊं घालावं. त्याबद्दह कोणाचीही ना नाही. पण शतीवाडी व सावसावकारी करणाऱ्या धनाढ्य व अ- विद्वान्‌ ठाकांस सहसभांजनादि संतपणांत आग्रह कर- करून आकंठमयाद जेऊं घाटण्यांत काय पृण्यमाप्ि असंड ती असा. माझ्या मर्त अशा संतपणास संभांजनी १9 संभाजनी साभिहिता पेशाची दक्षिणा ड्रिजेः । । इहेवास्ते तु सा लोके गे.रन्थवेकवेश्मनि ॥9४९॥ मनु. अ. ३, यथेरिण बीममप्त्वा न वप्ता भले फलम । तथा १ रि नचे इदिदेत्वा न वाता लभते फलम !। ९८२ 1! २६२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण अथवा मेजवानी छावे ह बर दिसते, व तीमेत्री व कीर्ति इत्यादि ऐहिक फल देण्यास योग्य होईल. पण तीपासून पुण्यफल मिळेल किंवा नाही याबद्दह मजटा संशयच वाटतो. लभकार्यादि मंगलळत्यांत धर्माथे व कोत्यर्थ अशा दोन्ही प्रकारच्या अनसंतर्पणार्चे संमंठन अस्ते. यास्तव तशा प्रसंगी वर सांगितलेल्या धनाढ्य लोकांस सत्कारपर्वक भोजन दिलेंच पाहिजे, त्याबद्द आमर्चे कांही झणणं नाहीं. फक्त पारमार्थिक उद्देशाने केलेल्या अनदानांत अशा प्रकारचे लोक केवळ संख्यापूर्वीस्वव गोळा करणें सयुक्तिक दिसत नाहीं, असं आमर्चे झणणें आहे. ज्यांस जरूर नाही, अशा खात्यापित्यांस धर्म किंवा दान समजून पोट फुटे तो मिष्टान चारणे, व इतर जातीच्या गरीबदुबळ्या अनाथ्यांच्या पद्री या बेडालवृत्तीने व बकवृत्तीनं वागणाऱ्या मुनिजनांच्या उष्ट्या प्रावळीही पडूं न देणें, हे कोणच्या पकारचे अनदान ते आल्लांस नकळे! अनाथ्योची क्षधातंता व अनेच्छा हच अन- दानाविषर्या पात्रत्व. त्यास वस, लिंग, जाति, व विद्या यांची अपेक्षा नसावी असं आल्लांस वाटते. असें अस- तांही खऱ्या अनार्थ्यांच्या किंकाळ्यांकडे लक्ष न देतां, उट्टे त्यांस हिडिसफिडिस करावे, आणि ज्या ७ वे. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २६३ वैडाठ॑ त्रतिकांस व बकब्रतिकांस सर्व प्रकारच्या दानाचा धर्मशाखरार्ने निषेध सांगितला आहे, आणि ज्यांचा श- ब्दीनेंही आदर करूं नये, हणून सांगितर्ठ आहे, त्यांस आम्हपवक* अनसंतर्पेण कराव हँ नीट नाही. अशा अनदानापेक्षां वापीकृपतटाकादि शाश्वत व लोकोपयोगी धर्मत्य करणे, किंवा स्वदेशास ऊर्जितद्शा यावी हे- णून पस्तुतकाठीं अत्युपयुक्त असणाऱ्या ज्या राष्ट्रीय- शिक्षणादि संस्था त्यांस द्रन्यसाहाय्य करणें फार बर. ्भ् १ बेडालग्रतिक्रलक्षण, यस्य घमध्यजो निव्यं स्वराड ध्वज इवाच्छितः ) चरितानि 'च पा- पनि बेडाळं माम तं दिद: !। स्मृतिरत्नाकर. घभध्यजी सदा लुब्धवछाधिको लोकदृभकः । बेडालत्रतिको सेके हित्र: स्वाभिसारक: । १९९ ॥ मनु. अ. ४ २ बकत्रतिकलक्षण अथोट्‌ृषि्नेष्कृतिकः स्वार्थसाथनतस्परः । दाठो मिथ्या विनोतस्य बकव्रतचरो द्विज: ॥ १९६ ॥ मनु. अ. ४. ३ नवार्यपिप्रयच्छेत्त चेडालत्रतिके इिजे । न बकत्रतिकेदिप्रे ना वेदविविधर्मवित ॥। १९२ ॥मनु, अ० ४ निष्वेप्यतेष॒ इत्त हि विचिनाप्याजिते थनस॒ । दात भेवस्यमर्थाय परभ्राबासुरेव च ॥। 9९३ ॥ मनु. अ. ४ ये बकत्रतिनो दिप्रा ये च मार्जारलिंगिनः । ते पतेत्यंघतामिले तेन पापेम कमणा ।॥ १९५७ ॥ मतु. अ० ४ ४ ऐएहिकान्यकदृसीर्य वादःमात्रणावि नार्चयेत ॥। ( अर्तेही एक पचन भाहे. ) २६४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण सांपत सत्रीजातीत इतकी धर्मबृद्धि वाढली आह कीं, तेणेकरून स्वर्गठोकीं पाऊल ठेवण्यास रिकामी जागा सांपडेल किंवा नाहीं, याबद्दठ संशय उत्पन होडं ठागढा आहे. अति साधुंवृत्ति, अतिदान, व अतित्रता- चरण या गोष्टी गरहस्थास अश्रीक असल्यामुळे, जणं परमेश्वरास कींव येऊन त्यानें स्रियांच्या सद्यःकाटीन अतिदानशीठतेस व अतिव्ताचरणास मर्यादेत राखावे झणून देभाजीरावांची त्या कामावर बुद्धिपुरस्सर नेमणूक केली असावी अर्से वाटतें. दांभिक बताचरणार्ने व कु- पात्री दास करण्याने, द्या स्रियांच्या अमयाद वाढलेल्या दानधमीस आळा पडतो आहे झणून बरें आहे. तरस नसर्ते तर स्वगीत या पूर्वी कधींच सत्रीराज्य होऊन गेट अस्ते. स्रिया एकमेकींच्या चढाओढीर्ने दांभिकपणा- खातर लुडबुडे बाह्मणांस व्तवैकल्याच्या मिषाने दानधर्म करून दुव्याचा अपव्यय करितात, तो कुटंबनायकानें सदुपदेश करून व प्रसंग पडला असतां आपला अधि- कार चालवूनही बंद केला पाहिजे. अशा अविचाराने केवळ द्रव्यनाशच होऊन रहाता तर पुरवर्ठे अस्ते, पण त्याच्या योगाने दात्याच्या व प्रतिमहीत्याच्या अनेक १ अत्यायेमतिदातारमतिझ्यमतित्रतम । प्रशानिमा निव चेव भो- मयाजोपसरर्पति ॥ ६४ !। उद्योगपव, अ. १९ ७ वॅ. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २६७ दुर्गैणास उत्तेजन मिळते. सांप्रत वेदपाठापेक्षां नुसत्या स्तु- तिपाठानें जर उत्तम वेदिक बनतां येते, व ज़िक्षकीचा धंदा चांगळा चालतो, तर दृशग्रंथी होण्याकरितां उरस्फोड करतो काण! रामा हरिः देखील न शिकतां ज्यांस वतवे- कल्याच्या कथा सांगून छानीर्ने निवीह करितां येता,व शा- ख्रिवावा हे उपपद सहज पटकावितां यर्ते, त्यांनीं पंचम- हाकार्व्ये व कौमुदी घोकीत बसण्याचे श्रमसायास काय- क्षणून करावे ! अशाप्रकारे खऱ्या विद्येची अनावड व ठकविद्यची आवड सवंत्र उत्पन होण्यार्चे कारण ला कांर्चे व ख्रियांचे॑ अपात्री दान हे॑ आह, यांत शंका नाहीं. पुरुषांनी अनीतीर्न दब्याजंन करावे, व घरांत वायकांनीं अपात्री दान करावे, आणि उभयतां स्त्रीपुरु- पांनीं निर्विद्य तोंडपुज ब्राह्मणांकडून आपला स्तुृति- पाठ करून घ्यावा, यांत पुण्यपाप्ति काय हाणार ! याग्य- कालीं शुद्ध मनाने न्यायाजित दव्यारचे सत्पात्री अल्प जरी दान केठें, तरी त अक्षय्य फलदायक होते. गृह- िहअअम््बयष्व हिेबडनंि क्क डड जड माडा १ विश्ेषस्त्वज वित्तयो न्यायेनापार्सितं थनम । पात्रे काले च देशे च साधु*्यः प्रतिषादयत ॥॥४२१! अन्यायात्समुपात्तेन दानवर्मा थनेन य । क्रियेत ( दनयय न स कर्तारे भ्रायते महतो भयात्‌ ।॥ ४१३ ॥ अ० २५९, पाज दाने स्वल्पमपि काले इत्तंवुविष्ठिर | मतसा हि विदयेन प्रेस्यानन्तकर स्सतम 1 ३४ ॥ रश २६६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण त्थानें हव्यकव्य संबंधी दानधरमे विद्वान व ज्ञानी अश भटभिक्षकांस करावा, चकतमाकत श्राद्धसंकल्प व २- डतरडत चातुमोस्थसंबंधी पजा सांगण्यापुरतीच ज्यांच विद्दत्ता, यजमानीण बाईंच्या पाकनिष्पत्तीची ता- रीफ करण्यांतच ज्यांचे प्राविण्य, व सोंवळ्याआओंवळ्याची लटकी घासधीस घालण्यांत तत्परता, अशा अ्धेबोबड्या दांभिक जिक्षुकांस कधींही दानधर्म करूं नये. भस्मोडूटितः विग्रह व आकणेमर्याद गंधठेपन, हं कांहीं विद्रत्तच प्र- माण नव्हे. ज्ञान व आचरण हेंच विद्वत्तेचं प्रमाण शिष्ट- सम्मत आहे. सर्व बतांपेक्षां ख्रियांस पतिवेत फार श्रेयस्कर मानटरे आहे. पतीच्या छंदार्न वागर्णे, व पतीची शुश्रूषा करणं. हेंच त्यांचे मुख्य बत असतां, तिकडे लक्ष न देऊन बा- यका दांजिकपणाने व छांदिष्टपणाने हसं होण्यासारस वेडगळपणांचीं वतवेकल्यं व नेमधर्म करितात, यास काय झणावें! अडीकडे चतुमोसांत ब्राह्षणास राज चाहा पाजन चातुमोस्यसमाप्तीच्मावेळीं पितळेची कोपबशी दान के- १ सानोत्कृष्टाय देयानि कघ्यानि च हवीथि च]! न हि हस्ताव- स्रग्दिग्थो रुधिरणेव झु्धयन: !। 9३२ ॥ मनु. अ० ४ १ भर्ता देवो गुरुभेतां धमेतीर्थत्रतानि च । तस्मात्सर्ब परित्यज्य पतिमेकं समा'चर्त्‌ । स्मृतिरत्नाकर. » बॅ. ] शिष्टाचार व दब्यांवनियोग. २६७ रधांचीं उदाहरणें किति एकांच्या नजरेस आलीं आहेत. हा नृतन प्रकार अद्याप चांगठा बळावला नाही,सणून हे निहिण कोणास मिथ्या वाटेल,परंतु ह्यांत अतिशयोक्तीचा एकशुब्द देखील नाही.अशा छांदिष्टप्णाच्यागोष्टी ख्रियांन वर्ज कल्या, पतीची सेवा करून त्याचा मान राखिठा अपात्री दान करून दुव्याचा अपव्यय न केला, व नि रक्षरपणास उत्तेजन न दिलें, तर त्यांची सर्व अते यथासांग उजवठीं असं लणण्यास कांहीं हरकत नाहीं; त्यांननही एखाद्या माउढीस दानधर्माची विशष आवड व अनुकूलता असेलच तर विनं-उदारपणानं लाग तेवढा दानधेम करावा, त्या बद आमचे कांही झणणं नाहीं. आमचा कटाक्ष दानधर्मावर किंवा ब्राह्मणांस न देण्यावर मुळींच नाहीं, ता कायतो दानधर्माच्या गलिच्छ प्रकारांवर १ भता तु खलु नारीणां गुणवाज्रिर्यॅयोपि वा | धर्म विसूश तानानां मत्यक्षं देवि देवतम ॥ ८ ।॥ रामायण अयोध्याकान्ड सगं ६२ त्रथोपक्षसनिरता या नारी परमोत्तमा । भतार नानवर्तेत साच पापगतिभेवेत्‌ ॥ २६ ॥ भ्सुः झुभुषया नारी लनते स्वगमुत्तमम । अपि या निनेमरक्रार निवरत्ता देवपूजनात ॥ २७ ॥ झु्थयामेत्र कुर्वीत भर्तुः प्रियहिते रता । एष धर्मः खिया नित्या वे. लोके अ्रतः स्मृतः ॥। २४ ॥ अयोन्सर्ग २८ अघ हि सा खी भवति धाघनोयन थीमता । उभयोलाकयोलीत पत्या या संप्रसाद्यसे । ९३ ।; रामा. अयो. सर्ग. २ध्ट व्यवहारपद्धति. [ प्रकरण व निर्विध तोंडपुजे भ़िक्षुकांस दान करण्यावर आहे. शिथिलवर्तनी, व निर्विध असून परतिम्रहाची आवड धरणारे आशाळभूत ब्राह्षण, आपल्या बरांबर दात्यास घऊन अधोगतीस जातात. निधन, विद्वान, सदाचरणी. कुटुंबवत्सल, व संताषी अशा भुदेवांहून दान करण्यास दुसरे श्रेष्ठतम सत्पात्र कोणचे असणार ! अशा सत्पातरांस थाड स्वसामर्थ्याबाहेरही दृण्याचा प्रसंग आला, तरी प्रदृष्टमनाने, परम आदरानं, व सत्कारपूर्वक द्यावे. समध असुन लाक्ी, व निरक्षर अशा शंखंभटांची मातर त्यांच्या ब्राह्ण्याकडे टक्ष दऊन नुसत्या नमस्कारावर बोळवण करावी. आमचे लाक भिक्षकऱ्यांस कारडी भिक्षा वालण्यां- तही तारतम्यविचार राखीत नाहींत. सांप्रत सव जा- $ अतपास्स्वनधीयानः प्रतिप्रररु वविद्विजः । अंभस्यहमपुवनेव सहतनथ मज्लति ॥ १९९० ॥। तस्मादविदवान विनियाद्यस्म। तस्मात्प्रतिम्हात्‌ । स्वल्पक्रेनाप्यविद्वान हि पंक्ते गोरिष मौदति ।। ९९५ । यथोडुपेनोपलेन निमज्ञत्यृदके तरन्‌ । तथा निमझतो5घ- स्तादज्ो दाढपतीच्छको ॥ १९४ ॥ मन॒ अ० ४ ३ भोजियाय दरिद्रःय ग्ृृहस्थायाभिहाजिय । पुत्रदाराभिभूताय नधा हनुपकारिणे ॥ २७ | एवं विधेध दातच्या न समृदधस भारत । को गुणो भरतश्रेष्ठ सम्द्धे- ६वभिवजितम्‌ ॥ २८ ॥ वनपवे अ० २०० ७ बँ. ] शिष्टाचार व दरग्यविनियोग. २६९ तीच ठाक चांगले धटेकडट असूनही मिक्षेचा सोपा वंदा उचठून निर्वाह करूं ठागठे आहेत, अशा लोकांस जिक्षा घान देशांत आळसाची वृद्धि करणें, नीट नाहीं. आंधळा, पांगळा, व झातारा ज्यास काणी पोशिंदा नाही, अशास मात्र ज़िक्षा घाठावी. उद्यांगधंदा कर- ए्यास ठायक अशा मनुष्यास, मग तो कोणच्याही जा- नीचा असो, त्यास फ़िक्षा घालूं नय. गोंधळी, जोशी, कोल्हाटी, चित्रकथी, व भाट इत्यादि ठाक आपणास प्रिक्षेकरी वाटतात, व त्यांसही आपण भिक्षकरीच आहो असं सांमत वाटे लागलें आह, परंतु वि- चार करून पाहतां, त गुणी लाक असुन आपला गुण लाकांस दाखवून पोट भरणारे आहेत, व ह्या लाकांस पसा, धान्य, व उतारवसत्र ह्या रूपानं बिदागी दण्याची परातन वहिवाट आहे, व त्या वहिवाटीस अनुसरून ह ठाक दाराशीं येतात. आपल्या दशांत न्हावी, सुतार, व लोहार इत्यादि कारागीर ठाकांसही धान्याचे वर्उु्ते दे- ण्याची वहिवाट अस. ही वहिवाट जरी सांप्रत मात चालली आहे,तरी देखील ती अद्याप कार्ट काठं आढळत. हष्ठीं मार्ग सांगितलेले ठाक अंगीं गुण न बाळगितां व ठाकरंजन न करितां,जिकार्‍्याप्रमार्ण भीक मागतात, या- स्तव त्यांस अंगीं गुण नसल तर कांहीएक दृऊं नय २७० ब्यवहारपर्दाव. [ प्रकरण द्रव्यव्ययाचा तिसरा मकार निक इत्मादि मंगलकार्यात होणारा खर्च, हा होय. ह्या मंगठकायांतही अत्याचार व अपव्यय फार होत असतो. शभ्नकार्यांत होणारी उधळपट्टी, तटेबखेडे, व अमंगळपणा ह्या गोष्टी जितक्या मोडवतीऴ तितक्‍या मोडून टाकण्याविषयीं प्त्येकार्ग मनापासून झटले पाहिज.“काय करावे, बायकांपुढे इलाज नाहीं” इत्यादि प्रकारच्या खोटसाळ व पोकळ बाहण्यांनी अशा गोष्टीविषयी आपली खोटी प्रतिकूलता दाखवून दोषमुक्त झाल्यानें हा घाणेरडा प्रकार मोडतो असें नाहीं. नो मोडण्यास त्या बद्दठ अंतर्यामापासून तिरस्कारच वाटला पाहिजे. लग्नांत बेसुमार हुंडा मागण्याची वाईट चाळ सांप्रत बळावत चाठली आहे, वी हुंडा देतांना श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वोस दुःसह वाटते; पण हुंडा घेतांना कोणीही तिचा तिरस्कार करीत नाहीं, ह्यास काय झणावे! अशाने ही चाल मोडावी कशी! खर झटले तर ही गेर चा मोडण्यास प्रथमतः श्रीमंतांनींच कंबर बांधली पाहिजे. पण हुंडा कमी घेर्णे, हें आपल्या मांवाठौकिकास कमीपणा आणणारे आहे, अर्से वेड त्यांच्या डोक्यांत शिरले आहे, त॑ निघावे कसे! हे जर खऱ्या गेरसमजाचें वेड असते, तर ते समजूत घाठून काढून टाकितां आलें असते. पण, हं पडलें मतलबी ७ वे. ] शिष्टाचार व दः्यविनियांग. २९७१ वेड, ते कस काढितां येणार! तूर्व फायदा होत आहे नां साधावा, पुढर्चे कोणीं पाहिठें आहे. हुंडा घ्यावयाची वळ येईल तेव्हां गयांवयां करून गरिबी दाखवितां येईल, व कर्स तरी कार्य पार पडेट, अशा अर्रदृष्टीनें मतलब साधणे हीच कौयती व्यवहारकुशलता, असा श्रीमानला- कांचा कोता संमज झालेला आहे. तो त्यांनीं सोडला तरच ही वाइट चाल मोडण्याचा संभव आहे. मंगलकार्य[त नृत्य, गायन, व वार्धे आणि मिष्टार्ने, ह्यांप्ीत्यथे केठेला खचे हा अपव्यय हणतां यत नाहीं. या गोष्टी मंगठकायीत करूं नये, तर कव्हां कराव्या? त्या मंगलकायीत उक्तच आहेत, पण त्या स्वसामर्थ्या- बाहेर, व लम्नसमारभांत सोयऱ्यांच्याही सामथ्याबाहर करूं नयेत. सामथ्योबाहेर केल्या तर मात्र, ता अपव्यय समजावा. चार दिवसांच्या साहळ्यांत फाजील धोतालपणा करून पुर्ढे जन्मभर किंवा निदान पांचसात वर्षे तरी ओढगस्तींत रहावयार्च, ह्यास अपव्यय कां न हणार्वे ? आपणास सामर्थ्य असलें तरी सायऱ्यांचा फारच कमी- पणा द्सिठ, अशा रीतीनं खर्चे करून सोयऱयांवर ताण करण्याच्या छंदीं पडुं नये. व मानपान देण्याघेण्यांतही त्यांस कमीपणा देऊ नये. शरीरसंबंध हा बरांबरीचा संबंध आहे,त्यांत एकाच्या कमीपणांनं दुसऱ्यासही कमी- २७२ व्यवहारपद्धाति. [ प्रकरण पणा येतो, ह मनांत वागविले पाहिजे. सोय जाणट ता सोयरा? अशी झण आपणांत आहे, ती यथार्थ आह. तसच आंबवणावर वांग्यांची इंखणं आणिठीं नाहींत. विहिणीस दांत कोरण्यास लवंग दिठी नाहीं, इत्यारि प्रकारचीं हास्यास्पद व क्षृद्क निमिर्ते शोधून रुसर्णे, ३ कडोविकडीनें भांडणं, यांत अप्रतिष्ठिपपंणा आहे असें बायकांस वाटतच नाहीं, ह केवढे आश्चर्य ! तसंच नवरा- नवरीचे न्हाण हांत असतां, एकमेकांच्या अंगावर चुळ टाकणें, भांडीं चोरणे, व उभयपक्षाकडील वऱ्हाडणीनीं परस्पर उखाणे घाठून अमंगट व बीभत्स प्रलाप करणे. इत्यादि अंनक अविचाराच्या गोष्टी दिवसानुद्विस वाढत्या पमाणावर होत आहेत, त्यांचा प्रतिबंध करणें फारच आवश्यक आहे, अस आमच्या ठोकसमाजास वाटेट तरच या गोष्टींचा बंदोबस्त हाणार आहे. एरव्ही व्हावयाचा नाहीं, ह॑उघड आहे. उपटक्षणाथे मार्गे कांहीं गोष्टी सांगितल्या, तथापि तशा प्रकारचे अत्याचार लग्नकार्यात अनेक होत असतात, ते कोठवर सांगावे, व त्या संबंधे विधिनिषेध तरी काय सांगावा ! प्रत्येक समंजस मनुष्याने गतानुगतिकत्व सोडून दऊन हरपयत्नार्ने स्या घाणेरड्या चाडी मोडण्यास मनापासून झटले पाहिजे. असो, येथ- वर गृहस्थाच्या व्यवहाराची मुख्य मुख्य अंगे संक्षेपाने ७ वे. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २७३ सांगितठी. व्यवहार हा समुद्रासारखा विस्तीणे आहे. त्याचीं यच्चयावत सवे अंगे अगदीं निर्विवादपणे सांगर्ण अशक्य आहे. यास्तव सांगितलेल्या गोष्टींच्या धोरणाने उर्वरित गोष्टींचा निर्णम ज्याचा त्यानें करावा. गुरु फक्त मारगदर्शकच होतो, तों विद्याथ्यीस खांद्यावर बसवून वि- य्यारण्यांतून घेऊन जात नाहीं. यास्तव सांगितल्या खणां- वरून ज्याचा त्यान आपापला माग शोधन काढिला पाहिज. सांगितली विद्या आणि बांधली शिधारी कितीं दिवस पुरणार. आतां प्रस्तुत ठेखाची परिसमाप्ति करितांना उपसंहार- रूपानं इतकेंच सांगतां की, प्रापंचिक व्यवहार नीटनेटका व दुक्षतेनं करण्याचा उद्दश जरी सुखप्ाप्रि, संपत्ति, व कीर्ति मिळविण्याचा असता, तरी तो गोण समजावा. विचारदृष्टीनं पाहिलं असतां तो. कांहीं मुख्य अथवा अंतिम उद्दश नव्ह, अस स्पष्ट कळन यं. परवृत्तिमागही पारडीकिक सुखाच्या जोडीकरितांच सांगितलला आह त्याही मार्गाचे ज्ञात्यांनी सांगितलल्या खुणाखुणांना आ- कमण कर्ठे असतां, पारडौकिक सुख निश्चयाने पापत होतें. परंतु कोटेही न चुकतां संसारपश्‍थ आक्रमण करीत राहिलं, तरी ऐहिक सुख निश्चयाने पापत होईलच असा भरंवसा नाहीं, न्यायाने द्रव्य मिळव गेलें तर भगीरथ- २७४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण प्रयत्न करावे, तेव्हां कोटे थोडेसे मिळालें तर मिळतं. मिळाल्यावर त्यार्चे रक्षण करण्यासही आयास कराव लागतात. व त्यास वांटेकरीही फार जमा होतात. तसंच सुखही, आप्तांचा मृत्यु, रोग, अशिपठय, व जलप्रटय इत्यादि आधिदेविक व आधिक्षोतिक उपाधींनीं वि- कृत होणारच आहे. कीर्तीविषयींही पाहूं गे तरी, तीह अनिश्चित व अशाश्वतच दिसते. कीर्तीने स्वगपागि हाते, कोर्ती मतासही अमर करून त्याचे नांव रक्षण करिते, कीर्तीवाचन जगर्णे आणि मरणे सारखंच गणले जाते इत्यादि मकारचा अर्थवाद व गोरव म्रंथांतरी आढळतो खरा, परंतु बहुत काळपर्यन टिकून राहणारी कौर्ति लोकोत्तर कर्मे करणारासच लाभली तर लाक्षते. सामान्यजनांस ती प्राप्त होत नाहीं. यथान्याय दरुन्याजन करून सरळपणार्ने व सत्वस्थपणानं वागणारास देवाने यदाकदाचित. नांवलोकिक पाप्त झाडा, तरी तो एकदोन पिढ्यांतच लोकांच्या विस्मृतीत गडप होऊन जातो, व तो त्यांस त्यांच्या मरणानंतरच *५ कोतिमानइनुते स्वर्ग हीनकीतिस्तु नव्यति । कीतिहि पुरुषं लोके संजीबयति मावत ।!। अकोर्तिर्जीवितते हन्ति जीवितोपि शरीरिणः। इहलोके विधुद्धा च की/तराबुविवधनी ।। ३० ते ३४ ।॥ वनपवे अ० ३०० ७ वे. ] शिष्टाचार व दव्यविनियोग, २९७५ बहुधा प्राप्त होतो. परंतु, मरून तीन चिमट्या राख झाल्यावर पुरुषास कीतींचा काय उपयोग? मत मनुष्य आपली कीर्ति ऐकून आनंद पावत नाहीं. मढ्याला शृंगार जितका सुखदायक होतो, तितकाच मेल्या माणसास त्याचा नांवठौकिक सुखदायक होतो. जिवंत असतां टोकांनीं केठेला धन्यवाद कानीं आला तर फायदा, पण तसा योग बहुधा येतच नाहीं. या शिवाय सद्रतनान वागटें हणजे कीर्ति हातच असा नम कोठें आहे? कारण, नी होण्यास गृणमग्राहक व निर्मत्सर लोकांची अपेक्षा असत. पण सवच सददर्तनी पुरुषांस निर्मत्सरी गुणम्राह- कांच्या भेटीचा अगर संगतीचा याग काठे लाभतो? व ता ठाभला नाहीं तर त्यांची वाहवा व्हावी कशी, व चोहांकडे कीर्ति पसरावी कशी? बरे यदाकदाचित कांहीं थोडे गुणग्राहक मिळून कीर्ति झाठीच, तर ती दुसऱ्या अनेक मत्सरी व अनभिज्ञ लोकांच्या दुषणांनीं मलीन व संदिग्ध होत. नुकतेच शेसवाशे वर्षापूर्वी होऊन गेंठेल्या राजकीय पुरुषांच्या कीतीस देखील मत्सरी व $ हृतस्य कीर्त्या क्रि कार्ये भस्मीभूतस्य देहिनः । मतः कार्वे न जानीते जीवस्कीर्ति समस्ते1॥ ६ ॥ मृतस्य कीर्तिमस्यस्य यथा माला गतायुषः । अहं तु त्वां भ्रवी- म्ेसद्धक्तातीतिहितेन्सया 11 ७ ।। वनपवे अ० १०१९ २७६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण अनभिज्ञ ठोकांच्या दूषणांनीं संदिग्धता येऊन ती मटिन झालेली आहे. कोणी शिवाजीमहाराजांस धर्मसंरक्षक व प्रजापाटक झणतात, व कोणी त्यांस दृगलबाज व ठुटारू समज- तात. नाना फडणिसांस कोणी साडेतीन शहाण्यांतर शहाणे गणून स्वामीनिष्ठ व राजकायंधुरंधर मानतात. व कोणी त्यांची स्वामिद्राही, विषसलंपट, व निमकहराम अशी निंदा करितात. सांप्रत तर गुणग्राहकतचा दशांत दुष्काळ पडल्यामुळे, व बहुजनसमुदायाचा दुगूणाकड आढा असल्यामुळें, नीतिमान लोकांचें बदनाम व ठेवी गिळंछत करून ढेकर देणाऱ्या व खोटा व्यवहार करून श्रीमान झलिल्या लोकांची प्रतिष्ठा व ठोकिक होत अ- सता, हा उलट प्रकार डोळे उघडून पहाणारांस दिस- नच आहे. सारांश, द्य, सुख, व कीर्ति या गुळखाबऱ्याची आशा धरून जे सदर्वनास प्रवृत्त हातात, त्यांची ह्या गोष्टी प्राप्त न झाल्या तर निराशा होऊन त सद्वतना- पासून परावृत्त होतात. यास्तव द्ुव्य मिळोवा न मिळो, सुख होवो किंवा कष्ट पडोत, आणि कीर्ति होवो किंदा न होवो, त्याची पर्वा न करितां, पारमा- थिंक ठाओाकरितांच सदरर्तन करीत असार्वे. संसार ७ वे. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २७७ करून त्यांत संदिग्ध, अनिश्चित, व अशाश्वत लाभ्भा- विषर्या आसक्त न होतां परमार्थ जोडावा, हंच विचा- रशील मनुष्यास योग्य होय. असो, परमार्था विषयीं गाफल न राहतां छानीनें संसार करून मुलेबाळे कर्ती झाठी, व आपर्ले उतारवय झा, हणजे संसाराचा सर्वे भार पुत्रावर सोंपवन आपण फक्त मंञ्यारचे काम करावे. पण, तेंही आसक्ति ठवून आग्रहाने करूं नये. अनासक्तपणारने व परापकार वद्धीने मंत्र्याचं काम केलें हणून परमार्थ संपादनास कांही व्यत्यय येतो, असा अर्थ नाहीं. भ्रीरामदासस्वामीनींही आ- सक्ति न ठेवितां परोपकार बुद्धीने राजकारणांत मन घातर्ले होते, परंतु त्णकरून त्यांच्या परमार्थांस तिळ- भर स॒द्धां व्यत्यय आला नाहीं. संसाराचा सर्व कारभार पुत्राच्या स्वाधीन करतांना अत्यल्प दब्य आपटे खा- सगी झणून आपल्या ताब्यांत असूं द्यावे, व त्याचा व्यय दानधर्म, आणि आपल्या पश्चात कन्या, दोहित्र, मित्र व सेवक यांस आपली आठवण हणून देणगी देण्यांत करावा. संसार वल्हावितांना पुण्षाकडून कांहीं गेर हांत असल्यास त्यास आपला अनुभव सांगून हितोपदेश करावा. ऐकिल्यासं बरंच आहे, न ऐकिल्यास भवि- तव्या प्रमार्णे जे व्हावयार्चे ते होईल, असा विचार करून नि- नट २७८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण राकुल रहार्वे,आगह बिलकुल धरूं नये.सर्प जसा अंगावरची कांत एकदां टाकिली म्हणजे तिच्याविषयी आस्था ध- रीत नाहीं, तद्वत्‌ एकदां संसाराचा त्याग केल्यावर त्यां- त पुनश्व लिपटं नये. उदासीन राहून परमशाश्वत जा परमार्थ, त्याची जोड करण्यांत उर्वरित आयष्य खच करावि. परमार्थ साधण्यास वनांतच गेलें पाहिजे असं नाहीं. संसाराकड ओढ ठेवून तपोवनास गेलें तर, पु- ण्यांतील तुळशीबागेतल्या देवदशनाची नक्कल उडाव- याची, तुळशीबार्गत देवदर्शनास जाणारे लोक पाय- रीशीं जोडा ठेवून गाभाऱ्याच्या दरवाजापाशी रामाकड पाहून ॥ “ अन्यथा शरणं नास्ति ” ॥ इतकं हणत आहेत तोंच त्यांच्या मनांत भामट्या जोडा उपटील, हें येऊन मार्ग वळून जोड्यास ॥ “ त्वमेव शरणं मम ?॥ असं म्हणतांना पुष्कळांनीं पाहिले असंच, तर्सच पुन- रपि देवाकडे बघून “ ॥ तस्मात कारुण्यभावन ॥ ” हा चरण ते संपवितात, तांच जोड्याकडे पाहून “॥रक्ष रक्ष परमेश्वर” अशी हात जोडून त्यांस जोड्याची प्राथना करण्याची पाळी येते. अशा रीतीने आर्साक्त टे- वून तपोवनांत जाण्यापेक्षा घरी राहून विरक्तपणारने ई- श्वरभजनांत काळ घालविल्यास घरच तपोवन बर्नेत. लणूनच शञात्यांनीं सटठे आहे. ७ वे. ] शिष्टाचार व दब्यविनियोग. २७९ ॥ वनेपि दोषाः परभावस्ति रागिणाम्‌ ॥ ॥ गृहेपि पंचेंद्रियनिग्रहस्तपः ॥ ॥ अकुत्सिते कमणि यःपवतत ॥ ॥ निवृत्तरागस्य गर्ह तपोवनमू ॥ अस्तु, अशा रीतीर्ने सदाचरणारने वागून जे महात्म चारी आश्रमधर्म, व चारी पुरुषार्थ संपादन करून पंचभूतांपासून उसना घेतलेला देह, पुन्हां पंचभूतांस अ- पंण करितात, तेच धन्य हांत. & तत्सद्रह्ापणमस्तु- शुभं भवत. ॥ दष्टिव्याकुठ शक्तिहीन असतां वद्धापकांळीं मुठा ॥ ॥ कर्टेम्यां रचुनी निबंध लघु हा पेम तुठा अपिठा ॥ ॥ याते वाचुनि वागशील जरि तृंया अन्वये सवदा ॥ ॥ होवोनी बुधमान्यरे तव गृहीं नांदृठ बा संपदा ॥ मनःप्राथना. ॥ मदहाणि! मा करु विषादम्नादरण ॥ ॥ मात्सयमग्रमनसां सहसा खठानामृ ॥ समाप. कठिणशग्दांचा कोश. अ, आ. अकिंचन-वि., झ्यापाशी द्रव्यादिक कांहीच नाही असा, इरि्टी, अभ्रेसरत्व-ना. अग्रभागी चालणे, पु रागामित्व, पुढारीपणा, जि- लबीला 'वालणे, अघाडीला खालणे, अजबावब-ना. सामानसुमान, सचीजवस्त, अजातशकु-ना. ज्यास काणो शत्र उत्पन्न झाला नाहि असा,निर्वर, अतिरेक-ना. भतिरिक्तपणा, अतिषायता,वाजवीपक्षां फाजीलपणा. अत्याचार-ना. कुमार्गांने जाणे, फाझीलपणारचे वर्तन. अधिक्षेप- ना. टपकादणें, दाष ठेवणं, निंदा करणें. अनभिज्ञ-वि. अजञाण, मखं, गेरवाकव, गरमाहित गार, अनन्यगतिक-/व. ज्यास दृसरी गति नाही असा अनबध-ना. का्यकारणभावसंबंध, संबंध, बंधन, अनज्ञा-ना. परवानगी, मोकळीक. अनृतत-ना. लटके, खडे, असध्य. अनतवादत्व-ना,. खाट बालपण. अपकष-ना. अयनति, हीनस्थिति, गरीची, ( हा उन कप शब्दाचा प्रतिथागी शब्द आह. ) अपनिष्ठा, अ्थवाद-ना.' फुगवून सांगणे, गोरवारतव फगवून सांगितळेळी फरलभति. अरभकावस्था-ना. बाल्यावस्था, बाळपण. अवडखर-ना. ( सं. आाडबर शब्काच्या अपभ्रंश ) भपका, गर्गद्ा, पोकळडौोल. अवषीरणा-ना. अपमान, तिरस्क्रार, अश्वीक-वि. अकल्याणकारक, भदन, भभागी, अश्लील-वि. घाणे, विचकर, अशुभ, 'वावट, प्रास्य, अस्पृद्षणीय-गि. ज्याची इच्छा करू नय असें. अन्तरुपाधी-ना. नाशकारक भतस्थविकार, भंतव्यांची, अगमूत- असणार नाशकारण. २ कठिणशब्दांचा कोश. आकर्णमयांद-वि. एका कानदालापासून दूसऱ्या कानशिलापरयेत, आतर-वि. भत्युत्सक, रोगो. आदखव-ना. मान, सन्मान. आधिदेविक--वि, देवी पीडा, इ्वेरच्छेने होणारी पीडा. आधिभोतिक-वि. पंचमहाभूनांपासून झाळेलीपीडा. आर्जव-ना. कजुता, सरळपणा, मिनतवारी, हांजीहांजी. आशय-ना. हेतु, उद्देश, मतलब, आसन्भमपण-वि. मरावयास टेकलेला, नाकाशी सत घरलेला. आन्हि दररंपरा-ना.सय दिवसभर करावयाच्या कृत्यांची मालिका, इथित-ना. मुखचबवरून कळ ओळखण्याची खण. उ, छू. उच्चोर्ण-वि. तरुन गेळला, पेलतीरास पोहोचलेला. जत्ाटल-ना. उपटण, उन्मृलन- उस्भत-वि. वर उचललेला, स्ट. उपापन ना दव, राजा. इत्याशिक्रांत अपण करावयाची भट, नज्ञर- नजराणा, वायन, वाण, उच्छेद. डग्र ना. पय झर्मि तः. पाण्याची लार, मनाचा! आवग, 'ऊहारोद-ना. तक उणे, त ल्पना करणे, घाटाघार करणे, शत तनजिनशदी-वि. ( रोकड ) पका शिवाय थान्य, कापड ३० इतर बस्तृसचध 1१ शहक-वि. इह्ळोक संबधी, मृत्युलोकसंवंधी. औओचित्य-ना. उत्चितपणा, यवायोग्परपणा, ओऔओपचारिक-वि. शिष्ट्स प्रदायिक्र, कवळ आदरातिथ्य संबंधी, वा- स्तविक नव्हे असा ( सन्मान ) क़. कडर्छपी रहार्णे-कर. कांसेस लागन राहणे. अवलम्बून असर्णे- कठिणशब्दांचा कोश. ३ कदक्ष-ना. निकृष्ट अन्न, वाइट अन्न, कदर-ना. कठोर मनोश्त्ति, विसघिस, बारकाई, जाण, जाणीव, कपटपरचुर- वि. ज्यांत पुष्कळ काट आहे असा, कपटाने भरलेला, कबीळा-ना ( सं. हार शब्दाप्रमाणे हा फारशी इब्द नेहमी प्तिंगी अनेकवचनी चालतो.) बायका, स्त्री. कॅषण-ना. अपकर्ष, गरीची. कृशत्व, नांगरणे. काळिदा अथवा कळिजा-ना. जिवलग, भावडता, वाळी ज, कलम करणे-ना. नाडणे, कळेवर-ना. देह शरीर. कालयापन-ता वळ टवडर्गे, क्रिया-न . कमे, शपथ, कृतज्तबुद्धि. कॉटिळ-वि. वाकडा, लबाड, ठग, कपटी. कुत्सा-ना, निन्दा, गही, कटाळी. फुशाग्रलद्वि-ना. सकमबुद्धि. कटयृद्ध-ना. गनिमीयद्ध, छापा, कपटयद्ध, क्रप्यांद- ना. ( कृषि--भावि )-शतकी झादिकरून, कोरड-न!. असूड. ( कोरड फर्ण) > झसुड वाजविणे, कारावल-ना, द्रन्यचनळ, काटिल्य--ना. कुटिलता, लाडा, ळुच्चगिरी, स्व. खुषादिल-वि. प्रसत्नचित्त. भानेदी, प्रद्वष्ट, ग. गतानुगतिक-वि. एकार्चे आचरण पाहून त्याप्रमाणे ज्ञा करता तो. गम्यमान-वि. जाणय्याजागा, गर्हणीय-ध. निन्शत पाज. श्राम्य-वि. गावढळ, विषयलंपट, विषयासक्त, गुणबार्‌ल्य-ना. गणप्रकर्ष, बहुत गुणांचा समुज्चव, गुरूलाघव-ना. लहान मोठेपणा, तारतम्यभाब. ४ कठिणशब्दांचा कोश. गोष्पदोपम-वि. गाईचे पाऊळ चिखलांत रुसर॑ असतांस्यांत ज़ पाणी सांचर्ते त्याची उपमा ज्यास आहे असा. स्त जहामर्दी-ना. सूरस्व ( जवानमद्‌ र्‍या शब्दाचा अपत्रेदा आहे.) जलशा-ना. समारंभ ( हा जठश शब्दाचा भपभ्रंश आहे ) जिव्हाररी-ना. मर्मी. त. तगारो-ना, थाळी, ताट. तसनस--ना, नामधस, नासाडी तेवजी-(सामान) वि. पानसुप'री संबंधी नोटक-दवि. ताकडा, काता, संतप्त, द द. दजा-ना. पदवी, अधिकार, पायरी, दारपरिग्रह-ना, गृहस्याभरमस्वीकारणे, खीशीं लम लावणें, नवरीला वरण. दारपरिचया-ना. स्त्रीची आगधना, स्त्रीसवा. दिलजमाड-ना. मनमिळणी, समजत्त घालणें हठिजात-ना. ब्राह्मण-क्षजिय-वदय या तीन वणाच प्रुष, दुषसवळा-वि. तान्ह्या लकरप्रमाण भअसमजस,नणता,बालिदा,अज्ञान, दुनच्य, वि. फाडण्यास कठोण, न फरणारा. दुय वि. न समजणारा, जाणण्यास कठीण. दाहज-ना. मुलीच्या मुलगा, भझाराता८1-( पडणे ) ना. लढाईत शस्त्राच्या धारेने मरून स्वर्मा जाणे, धुराण-वि . भुरा >. गाडीच जं, त बाहणारा तो घुर्रण, ह्यावरून कायभार वाहणारा पुरुष, कायकर न« नमेपारिहास--ना, थट्टा, मस्करी. नामशष-बि. फक्त नांवच उरे आहे ज्याच भसा, कठिणशब्दांचा काश. ण निरर्गल-वि. अर्गला > दरवाज्याच्या अडसर तो नाही ज्यारा असा, मोकळा, ज्यास कोणतीच भाडकाठी नाही. अस!. निरंकुश-वि. स्वैर, स्वच्छन्दी, ज्याला कोणाचा प्रतिबंध नाही असा निर्घण-वि. निर्दय, निष्ळप, निविकल्प-वि. कल्पना रहित, मनाची शुन्य किंवा तटस्थदृस्ति, निषाद-ना. निछ,कोळी, सद्रीचे ठायी बाह्मणापारून झालेला पञ. निच्कुृति-ना. प्रायश्थित्त, नकनामी-वि, उत्तम, योग्य, मेसर्गिक-वि. स्वाभाविक. प« पय:;स्राव-ना, स्तनातन दध गळणे, पान्हा फुटणे, दुधाची पार. परस्वापहारू-ना. दुसर्‍यार्चे हरण करणे. पराइमुस्व-वि. माघार घेणे, ५ फिरविणे, ( लढाहइल ) पाठ वाखवून _ पळून जाणि, पारैमार्जन-ना. स्वच्छकरणे, साफ करणें, कोथ, दोष हत्यादिकांचे निरसन करण. परेशलिन-ना. अभ्यात,वारवार आडूत्ति करून घइकरणे, पाठ करणें पर्योळोचन-ना. वारंवार वितनिका करणें. पायरव-ना. जाणे येणें ठेवणे. पाश्विमात्य-वि. पश्थिम दिशक्डील देशांतले लोक, पश्थिभकडील, पिळव्य-ना. चुलता, बापाचा भाऊ, पच्छा-ना. प्रश्न, पोटागीर्चे-(प्रम), वि. जिव्हाळय़ाचं, आांतड्याचें . पेचमहामू्ते-ना. पथ्वी, झाप, तेज, व्रायु, भाकाष, ही पचतले, प्रकृत-वि. आरंभलेला, चाल, वर्णनीय. प्ररूयापस-ना. प्रसिद्धीकरण, भ्रगल्म-बि. प्रोढ. पच्छ्ञ-वि., भाच्छादिलेले, झाकलले गुपत. प्राहमुस्व-वि. पृ्वराभिमख, थोत्साहन-ना. उत्तेजन देणे, बटावणी करणे. ६ कठिणशब्दांचा कोश. त्व चकवसि-ना. दांभिकपणा, लटकीनसता घारण करून बगळ्या” प्रमाण खार्थेसाधनाकरितां ढोंगी ध्यानधारणा करणे. खही-ना. दोष ठेवणे, वु्लोकिक करणे, नांव बहू करणे, वरस्वास्त-ना, सभा दविसमन होणे, खुडीद-ना. समुद्राच्या पाण्याची खाली समजञरयाक्ररितां किवा ठाव पहाण्याकरिता जे लोखंडाचे वमन पाण्यांत सोडतात त, खुभुद्षित-वि. भुक्रेला, लुषित, खारयाबलेला. खेद्दुमंत-वि. हरमत किंवा हुमतर अजू, इजत, बेहुर्मत-जेअबू हो- ण्यासारखॅ. ेडालवृत्ति-ना, घर्मम्वजी, दॉंनिक, क्रपटी, मांजराप्रमाणे डोळे मिटन घ्यानस्थाच्या मिषार्न लाकांस फसविणारा, टर न. भरमसाठ-वि. वेअवाज, विचार केल्याशिवाय, बेसुमार. भस्मोद्वालेतावग्रह-ना. भस्मच्चिस हेह, ज्याने अंगास राख फा- * हली आहे अता मनुष्य, भूंदेव-ना. त्राह्मण. भूमिका-ता. नाटकांत कोण्या एका पात्राचा धारण केलेला वेष. भश्रामक-वि. ज्म उसन करण,रे, म मजलस-ना. राजसभा. तभा. मसनद-ना. राजासन, राजाची गादी, बठक. म्वतर्ठिम-ना. गलबतावरील मख्य नावाडी. मोवासपणा-ना. ठटरारूप'णा, पेढारशाई, अनिर्बंध. य. यहर्छा-ना. भापाभाप होणारी घटना,स्वाभाविक घटना, इश्वेरच्छा.. शत रदथदळी करणे--ला. भावाने विनवणी करणें, मध्यस्थी करण. रहस्य-ना, एकांतांदील मसलत, गुम गोष्ट, गूढार्थ. कठिणशब्दांचा कोश. र रहीम-( नजर ) ना, कृपाटृष्ि, झआबख-ना., रु-मुख आणि आव-पाणी यावरून तोंडावरचें तेज, भुखचर्यचा दरारा, मुद्रेवरची इत्रत,( हा फारशी दाब्द भाहे.) इग्णावस्था-ना. आजारीपणणा, सरागता, ल. लाग-ला. समुद्रांत पाण्याने झाकलले खडक भथवा रंतीच बांध, नंस्त, ज्यास गलबत लागते असा खडक वैगेर, लोक्षणिकअर्थ-ना. लक्षणनं जाणावया जागा अर्थ, एखाद्या श- म्हास त्या शब्दाच्या वाच्याथाहून मिज्ञ अशा निराळ्या अथोची बाघधकता केवळ वाकय सभार्ने यते ती. लांगूल्यालन-ना. शेपूट हालवणें, हांजी हांजी करणें. लोकपाल-ना. खर्य, चंद्र, अमन, वायू, दड, यम, वरुण ब कंबर ह भझाठ देव. वद वर्चेस्व-ता. वरचढपणा, फ्रेष्ठत्व. वयस्य-ना. सोबती, मित्र, बरोबरीच्या वया'चा सवंगडी, वाकब- वि. माहितगार, निष्णात, वस्तार, विकल्प-ना. शाखखाथोविषयी अगर एखाद्या गोष्टी विषयी जे मसदूय ते, कितु, संराय. विशदर्णव-ना. विपत >अणव, दुःखसागर- बिप्येय--ना. डेलटापालर, विपर्यास, उलट प्रकार. विशदता-ना. स्पष्टपणा, फोड. विषमपारेस्थाति-ना, कठिणपरिस्थिति. विक्षेपर्यादि-ना. असार्वे एक आणि भासारवे नलनेंच, अशा एकारतची भयथाथ बुळि. वरिसू-ना. पोरमाता, शूर पुरुषास प्रसवणारी स्त्री. कशातियतिन-ना. वराची झुद्दी करने, सूड उमगवर्णे, डयापुत-वि. व्यापारांत मझ असलेला, कामांत गढलेला,

उत्तर प्रदेश में 1 एकड़ में कितने बीघा जमीन होती है?

एक एकड़ में कितने बीघा होते हैं? एक एकड़ में 1.62 बीघा होते हैं.

1 बीघा कितना होता है UP?

1 बीघा (कूचा) = 1008.33 वर्ग। यूपी, पंजाब, हरियाणा के कुछ हिस्सों में इस्तेमाल किया जाता है। 1 बीघा (पक्का) = 3025 वर्गमीटर। बिहार और यूपी, पंजाब, राजस्थान, हरियाणा के कुछ हिस्सों में उपयोग किया जाता है।

एक बीघा जमीन में कितने बिस्वा जमीन होती है?

वहीं, 1 कच्चा बीघा 10 बिस्वा के बराबर होता है। अगर आप सोच रहे हैं कि दूसरे राज्य में एक बीघा में कितने बिस्वा होते हैं।

मध्य प्रदेश में 1 हेक्टेयर में कितने बीघा जमीन होती है?

1 हेक्टेयर में 10,000 वर्ग मीटर होते हैं। और 1 बीघा = 2530 वर्ग मीटर का होता है। एक हेक्टेयर बराबर कितने बीघा = 10000/2530 = 3.95 बीघा